Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422303

अवकाळी पावसाने कांदा उत्पादकांचे कंबरडे मोडले, नाशिकमध्ये 60% कांदा खराब!

Sudarshan Khillare
Jul 01, 2025 13:01:31
Niphad, Maharashtra
अँकर:-अवकाळी पावसाने कांदा उत्पादकांचे कंबरडे मोडले असून नाशिक जिल्ह्यातला 60 टक्के कांदा खराब झाला आहे महाराष्ट्रात कांदा मोठ्या प्रमाणावर घेतला जात असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून कोणताही दिलासा मिळाला नाही याउलट कमी उत्पादन होत असलेल्या गुजरातमध्ये तेथील शेतकऱ्यांना दोनशे रुपयांचे प्रतिक्विंटल अनुदान जाहीर केले आहे गुजरात ने केले महाराष्ट्र केव्हा करणार असा सवाल कांदा उत्पादक संघटनेने उपस्थित केला असून महाराष्ट्र सरकारने तात्काळ पाचशे रुपयांचे अनुदान जाहीर करावे अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement