Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413304

आषाढी वारीत व्हीआयपी दर्शनावर कडक निर्बंध, भाविकांचे दर्शन कमी वेळात!

SACHIN KASABE
Jul 01, 2025 17:32:10
Pandharpur, Maharashtra
01072025 Slug - PPR_DARSHAN_TIME feed on 2c file 02 -------- Anchor - आषाढीच्या सोहळयाच्या आज पर्यंतच्या कालावधीत पहिल्यांदाच पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर व्हीआयपी दर्शनावर कठोर निर्बंध, भाविकांचा दर्शन रांगेतील वेळ झाला कमी सहा तासात होतेय दर्शन आषाढी वारीचा सोहळा सुरू आहे. 6 जुलै रोजी एकादशी असली तरी हजारो भाविक देवाच्या पदस्पर्श दर्शन रांगेत उभे आहेत. दर्शन रांग 11 ते 12 व्या पत्रा शेड पर्यंत गेली आहे. दर वर्षी याच परिस्थितीत दर्शनासाठी 12 ते 15 तासांचा वेळ लागत होता. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या आदेशानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्हीआयपी दर्शन सोडल्यास कठोर निर्णय घेतला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्याने कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती कडून चांगली व्यवस्था झाली असून दर्शन वेळ कमी झाल्याबाबत भाविक समाधानी आहेत ----- wkt
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement