Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Osmanabad413501

एकनाथ शिंदेंच्या वक्तव्याने गुजरातच्या महत्वाचा मुद्दा पुन्हा उभा केला!

dnyaneshwar patange
Jul 06, 2025 02:01:14
Dharashiv (Osmanabad), Maharashtra
धाराशिव DHARA_JADHAV संयुक्त महाराष्ट्र असताना गुजरात महाराष्ट्र आपण त्यामध्ये होतो, मुंबई गुजरातची ही राजधानी होती, मुंबईमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गुजराती राहतात गुजरात हा काही पाकिस्तानचा प्रांत नाही आपल्याच शेजारचे राज्य आहे, अशा गोष्टीचे राजकारण करायला नको एकनाथ शिंदे यांच्या जय गुजरात वक्तव्याचे समर्थन करताना केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी संयुक्त महाराष्ट्रात मुंबई गुजरातची राजधानी असल्याची करून दिली आठवण सामाजिक कार्यक्रमात आम्हाला बोलावल्यावर आपला स्वाभिमान ठेवत त्यांचाही स्वाभिमान जागृत करण्याचा प्रयत्न आम्ही करतो त्यामुळे एकनाथ शिंदेंनी केलेले वक्तव्य चुकीचं नसल्याचं प्रतापराव जाधव म्हणाले शिवाजी पार्क वरून बाळासाहेब ठाकरे तमाम हिंदू बांधवांनो म्हणायचे उद्धव ठाकरे ते विसरले त्यांना हिंदुत्व का सोडला याबाबत कोणी विचारत नाही दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही या म्हणीप्रमाणे त्यांची अवस्था झाल्याची टीकाही त्यांनी केली तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते Byt: प्रतापराव जाधव
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement