Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ratnagiri415612

उदय सामंत: दोन ठाकरे एकत्र आल्यास वाईट वाटणार नाही!

PRANAV POLEKAR
Jun 27, 2025 06:02:44
Ratnagiri, Maharashtra
Uday samant : शरद पवार यांच्या दोन ठाकरे येण्याच्या वक्तव्यावर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया. दोन ठाकरे एकत्र आले तर आम्हाला वाईट वाटणार नाही. कोणत्याही घरात वाद असू नयेत हे माझं मत - उदय सामंत पण,राजकीय विचार एकत्र येतात की नाही हे पाहूया... एखाद्या मुद्द्यावर दोघांचे मुद्दे एक झाले म्हणजे उद्यापासून गळ्यात गळे घालून एकत्र युती केली असे नाही....हे सगळ होऊ द्या. एवढ्यात भाष्य करणे योग्य नाही. अनिल देशमुख यांच्या वक्तव्यावर देखील उदय सामंत यांची प्रतिक्रिया. त्यांना काय मिळत होतं आणि संजय राऊत यांना काय मिळत होतं हे मी पाहिलं नाही....यावर संजय राऊत आणि अनिल देशमुख यांनी एकत्र बसून वाद मिटवावा आणि एकत्र प्रेस घ्यावी - उदय सामंत पण सचिन वाझेना सरकार मध्ये का घेतलं हे देखील सांगाव. *On भास्कर जाधव* भास्कर जाधव माझ्यावर रागाने बोलले तो राग माझ्यावरचा नाही तो मातोश्रीवरचा राग.....राग व्यक्त करायला कोणीतरी आपला माणूस लागतो म्हणून त्यांनी माझ्यावर राग काढला - उदय सामंत On मुंबई गोवा महामार्ग - हयावेच्या खड्ड्यांच्या बाबतीत प्रशासनाला सूचना दिल्यात... गणपतीमध्ये चाकरमान्यांना यावर्षीच खड्यांच्या सामना करावा लागेल....पण मला खात्री आहे पुढच्या वर्षी चाकरमानी पाच तासांत सिंधुदुर्ग मध्ये पोचतील साडेतीन तासाचा चिपळूण मध्ये पोचतील उदय सामंत
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement