Back
महायुती सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी खंबीरपणे उभा!
Thane, Maharashtra
राष्ट्रवादी महाराष्ट्र मुख्य प्रवक्ते
आनंद परांजपे बाईट पॉइंटर
लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला आपली बाजू मांडण्याचा संपूर्ण अधिकार आणि स्वातंत्र्य आहे पण महायुतीचं सरकार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे या तिन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार हे शेतकऱ्यांच्या बाजूने आहेत शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जमाफी देण्यात येईल अशा प्रकारची स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मांडलेली आहे आणि महायुतीच्या सरकार शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभा आहे..
कुठल्याही प्रकारचे आंदोलन केली तरी महाराष्ट्राची जनता आणि बळीराजा हा सरकारच्या मागे उभा आहे..
शेवटी असं आहे की लोकशाहीमध्ये ज्या वळेला निवडणुका होतात महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटांनी तर 90 पेक्षा अधिकच्या जागा लढल्या आणि केवळ दहा आमदार संपूर्ण महाराष्ट्र त्यांचे निवडून आले त्या नैराश्येतून अजून देखील तो पक्ष बाहेर येत नाहीये महायुतीची भूमिका स्पष्ट आहे की योग्य वेळेला बळीराजाला संपूर्ण कर्जमाफी हे महायुतीचे सरकार देईल..
18 ते 20 हजार कोटी रुपये ही वीज माफी देण्यात आली सोयाबीन असेल कापूस असेल यांना चांगला भाव देण्यात आला आणि त्यामुळे सातत्याने हे सरकार बळीराजाच्या मागे खंबीरपणे उभी आहे ..
ज्यांना नाटक करायचे काम आहे...
ऑन राऊत..
जी भूमिका पहिली ते चौथी हिंदी नको अशा प्रकारची भूमिका ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले बहुतेक तो बाईट संजय राऊत यांनी ऐकला नसेल..
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका जी राष्ट्रीय अध्यक्षांनी मांडली पहिली ते चौथी हिंदी नको पाचवी नंतर हिंदी असावी अशा प्रकारची स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेली आहे आणि ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांची त्यांची भेट होईल त्यावेळेला मुख्यमंत्री असतील त्यांच्याशी अजित दादा पवार नक्कीच या विषयावर चर्चा करतीl..
राष्ट्रवादीची भूमिका मी स्पष्टपणे मांडलेली आहे सोमवारपासूनच पावसाळी अधिवेशन सुरू होतंय ज्या वेळेला महायुतीचे तिन्ही नेते एकत्रितपणे बसतील त्यावेळेला योग्य तोडगा कुठेही मराठी भाषेवर अन्याय होईल अशा प्रकारचा निर्णय महायुतीचे सरकार घेणार नाही हे देखील आपण लक्षात ठेवलं पाहिजे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं काम केलं त्यामुळे मराठी हीच महाराष्ट्राची भाषा आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठी भाषेच्या विरोधात जाईल असा कुठलाही निर्णय महायुतीचे सरकार घेणार राष्ट्रवादी घेणार नाही.
त्यांना लव यू कुणाला बोलायचं होतं त्यांना विचारलं तर बरं राहील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली वेगळा राजकीय पक्ष आहे. आमची वेगळी राजकीय भूमिका आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही महायुतीच्या घटक पक्ष आहोत आणि केंद्रातील एनडीए सरकारमध्ये आम्ही आहेत..
एकत्र यायचं की नाही हे अजित पवार ठरवतील..
जयंत पाटील हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे ते प्रांतात अध क्ष आहेत त्यांनी कधी कसा निर्णय घ्यावा यावर बोलू शकत नाही...
त्यांनी त्यांचे मत व्यक्त केले असेल.परंतु अजित पवार यांच्या पक्ष कडे नाही...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुती घटक पक्ष आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हा महायुतीमध्येच लढण्याचा प्रयत्न हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे महाराष्ट्राचे महायुतीचे तिन्ही नेते महायुतीबद्दलचा योग्य निर्णय घेतील...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement