Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Palghar401404

विध्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास: शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी आठ किलोमीटर चालणे आवश्यक!

HARSHAD PATIL
Jul 03, 2025 06:01:37
Palghar, Maharashtra
वाडा तालुक्यातील नाकारपाडा व जुगरे पाड्यातील विध्यार्थ्यांना गारगाव आश्रम शाळेत जाण्यासाठी पावसाळ्यात जवळपास आठ ते दहा किलोमीटर अंतर पायी कापावे  लागते. त्यामुळे ते शॉर्टकट शोधत न वाहत्या पाण्याच्या बांधरा वरून जीवघेणा प्रवास करतात.  त्यामुळे पाण्यात पडून अपघात होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या गावातील विद्यार्थी तसेच पालकांची  बांध्याऱ्याजवळ  पूल बांधून मिळावा अशी मागणी शासनाकाडे करीत आहेत. बाईट ग्रामस्थ  बाईट विद्यार्थी
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement