431213
जालना शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन: सरकारला दया येईल का?
Jalna, Maharashtra: FEED NAME | 0307ZT_JALNA_FARMER_ANDO(5 FILES) जालना | विहीरीत उड्या मारून जालना - नांदेड समृद्धी महामार्ग बाधीत शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन. जालना - नांदेड समृद्धी महामार्गात गेलेल्या जमिनीला योग्य मावेजा देण्याची मागणी... अँकर | जालन्यात जालना - नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलंय.देवमूर्ती येथील विहीरीत उड्या मारून हे आंदोलन करण्यात आलं. जालना - नांदेड समृद्धी महामार्गात संपादित करण्यात आलेल्या जमिनीला योग्य मावेजा देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. जालना - नांदेड समृद्धी महामार्गात गेलेल्या जमिनीला योग्य मावेजा मिळावा या मागणीसाठी मागील 62 दिवसांपासून जालन्याच्या देवमूर्ती येथे बाधित शेतकऱ्यांचं धरणे आंदोलन सुरू आहे. मात्र, अजून पर्यंत शासनानं शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची दखल घेतलेली नाहीये. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आज देवमूर्ती येथे विहिरीत उड्या घेऊन जलसमाधी आंदोलन केलय. राज्य सरकारने लवकरात लवकर जालना - नांदेड समृद्धी महामार्गात केलेल्या जमिनीला योग्य मावेजा देण्याची मागणी यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
मनमाड में घूमते जानवर ने बाइक सवार महिला को गिरा दिया; सीसीटीवी में कैद
Nashik, Maharashtra:उधळलेल्या वळूची दुचाकीस्वार महिलेवर झडप - क्षणात महिला दुचाकी सह कोसळले रस्त्यावर - घटनेचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद - मनमाडच्या दत्त मंदिर रोडवरील घटना. मनमाडमध्ये मोकाट जनावरांचा वाढता त्रास पुन्हा एकदा समोर आला आहे. दत्त मंदिर रोडवर उधळलेल्या वळूने दुचाकीस्वार महिलेवर अचानक झडप घातल्याने ती दुचाकीसह रस्त्यावर कोसळली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.0
0
Report
बार्शी के भगवंत मंदिर के विकास के लिए 100% निधि की मांग मुख्यमंत्री से
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - बार्शीचे ग्रामदैवत भगवंत मंदिर तीर्थक्षेत्राच्या कायापालट साठी शंभर टक्के शासन निधीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मकता दाखववत निर्णय घेण्याचे आश्वासन आ. राजेंद्र राऊत यांना दिले आहे. श्री भगवंत देवस्थानला ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा असून एकूण 286 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास प्रशासकीय मंजुरी मिळणे प्रलंबित आहे ती त्वरित देण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली.0
0
Report
आळंदी के ज्ञानेश्वर मंदिर में एकादशी पर पुष्प सजावट ने भक्तों को मोहा
Pimpri-Chinchwad, Maharashtra:आळंदी मध्यल्या संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात आकर्षक पुष्पसजावट करण्यात आलीय... रंगीबेरंगी फुलांच्या मनमोहक सजावटीमुळ मंदिर परिसरात प्रसन्न वातावरण अनुभवायला मिळत आहे... मंदिरातील धार्मिक विधी, भजन-कीर्तन आणि हरिनामाच्या गजरान संपूर्ण आळंदी नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. एकादशीनिमित्त करण्यात आलेली ही विशेष पुष्पसजावट भाविकांचे आकर्षण ठरत असून मंदिर परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.0
0
Report
Advertisement
नागपूर विमानतळ के ग्राउंड फील्ड प्रोजेक्ट की मंजूरी: कार्गो हब से क्षेत्रजगत को फायदा
Nagpur, Maharashtra:नागपूर विमानतळ हस्तांतरण के संदर्भ में ग्राउंड फील्ड प्रोजेक्ट की चर्चा चल रही है। नागपूर विमानतळ का आधुनिक संस्करण इमारत बनकर सामने आएगा और इस परियोजना के लिए केंद्र सरकार ने महाराष्ट्र सरकार के प्रस्ताव को मंजूरी दी है। कार्गो हब योजना कई वर्षों से लंबित थी, अब बोर्ड ने स्वीकृति दे दी है और यह प्रोजेक्ट आगे बढ़ रहा है। नागपूर मध्य भारत का प्रमुख विमानतळ बनेगा और एक अंतरराष्ट्रीय एयरपोर्ट से क्षेत्र की अर्थव्यवस्था को विविध प्रकार से लाभ होगा, किसानों और उद्योगों को भी फायदा पहुंचेगा। केंद्र और महाराष्ट्र सरकार के वरिष्ठ अधिकारी इस पहल के सफल क्रियान्वयन की दिशा में आगे बढ़ रहे हैं।0
0
Report
भारत-पाकिस्तान पर बॉम्ब के दावों के बीच नेताओं का आरोप-प्रत्यारोप
Mumbai, Maharashtra:संजय राऊत तुमच्याकडे दिलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलले आहेत माझ्याकडे कोण आंदोलन करायला आले त्यावर बॉम्ब टाकेन भारत पाकिस्तानवर बॉम्ब टाकायला विचार करत आणि हे महसा बोलत आहे हे म्हणत आहे मी 5 लोकांना ठार केले आहे त्यांच्या बोड्या कोठे आहे याची चौकशी झाली पाहिजे यांना बॉम्ब आतंकवादी यांनी दिले आहेत का एकनाथ शिंदे यांचा बॉम्ब चा कारखाना आहे का दादागिरी कोणी करायची नाही तुम्ही तुमच्या अवकादित रहा शिर्डीत 2500 आमचे कार्यकर्त्यांना अटक करून ठेवले होते त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यांच्या कड बॉम्ब आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे आता आम्ही बॉम्बचा कारखाना शोधू कुठे आहे तो राम मंदिरात दान पेट्या पळविल्या जात आहे यावर लक्ष दिले पाहिजे0
0
Report
नागपूर विमानतळ अब जीएमआर ग्रुप के हवाले, नया टर्मिनल और सुविधाओं के साथ चेहरा बदलेगा
Nagpur, Maharashtra:नागपूर विमानतळाचा धुरा आज जीएमआर ग्रुप कडे सोपवला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय नागरी विमानाचालन मंत्री नायडू व मिहान इंडिया लिमिटेड आणि जीएमआर समूहाचे अध्यक्ष जी एम राव यांच्या उपस्थितीत हा हस्तांतरण सोहळा नागपूर विमानतळावर होणार आहे. त्यामुळे आता नागपूर विमानतळाचा चेहरा मोहरा बदलणार आहे. जागतिक दर्जाची सुविधा नागपूर विमानतळावर तयार होणार आहे. पुढील काही वर्षात नवीन टर्मिनल सह अत्याधुनिक सुविधा नागपूर विमानतळावर उभारल्या जाणार आहे0
0
Report
Advertisement
जालना में तीन दिन की बारिश ने खरीफ पेराई और मिर्च–कपास को राहत दी
Jalna, Maharashtra:जालना जिल्ह्यात सलग 3 दिवस पाऊस, 109 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे खरीप पेरणीसाठी दिलासा मिळाला असून मिरची आणि कपाशी पिकांना जीवदान मिळालं आहे. जिल्ह्यातील अनेक भागात पेरणीयोग्य पाऊस झाला असला तरी जमिनीत वाफ नसल्यामुळे पेरणीला एक किंवा दोन दिवसांत सुरुवात होणार आहे.0
0
Report
नसरापुर केस: पिता ने फांसी की मांग, आज फैसला आने वाला है
Pimpri-Chinchwad, Maharashtra:आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा व्हावी ही आमची सुरुवातीपासूनच मागणी होती आणि न्यायालय आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा देईल अशी अपेक्षा नसरापूर प्रकरणातील पीडित मुलीच्या वडिलांनी व्यक्त केलीय. नसरापूर प्रकरणी आज निकाल लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर त मुलीच्या वडिलांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी0
0
Report
मावळ में मृग किडा दिखा: पावस के संकेत से खेती में नया संदेश
Varsoli, Maharashtra:निसर्ग आपल्या संकेतांमधून ऋतूंचे आगमन आधीच सांगत असतो आणि त्यातीलच एक महत्त्वाचा दूत म्हणजे मृग किडा. मान्सूनची चाहूल लागताच किंवा मृग नक्षत्र सुरू होताच हा लाल मखमली किडा जमिनीवर दिसू लागतो. त्यामुळे अनुभवी शेतकरी आता पेरणीची वेळ झाली, असा अंदाज बांधतात. महाराष्ट्रात हा किडा गोसावी, बिरबबोटी या नावांनी ओळखला जातो. मखमली लाल रंगाचा हा किडा केवळ पावसाचा संदेशवाहक नसून शेतकऱ्यांचा मित्रही मानला जातो. शेतीला हानी पोहोचवणाऱ्या इतर लहान कीटकांच्या अळ्या खाऊन तो पर्यावरणाचे नैसर्गिक संतुलन राखण्यास मदत करतो. मात्र, रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या वाढत्या वापरामुळे हा दुर्मीळ होत चालला असून वर्षातून अवघे दहा ते पंधरा दिवसच त्याचे दर्शन घडते. त्यामुळे निसर्गाच्या या अनोख्या दूताचे संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे..0
0
Report
Advertisement
अमरावती में भारी बारिश: युवक बाइक सहित खड्डे में गिरा, बच गया
Amravati, Maharashtra:अमरावती शहर में पहली भारी वर्षा के कारण पानी उफान पर आ गया। सड़क पर जाते वक्त एक युवक बाइक सहित खड्डे में गिर गया; सुदैव से उसकी जान चली नहीं गई। कांग्रेस नगर परिसर में संध्या के समय घर जाते वक्त युवक दुचाकी समेत खड्डे में गिरा; स्थानीय नागरिकों ने युवक और बाइक को खड्डे से बाहर निकालकर उसकी जान बचाई। शहर के कई स्थानों पर पानी घुस गया था, जिससे नगरपालिका की नालों की सफाई पर सवाल उठ रहे हैं।0
0
Report
लातूर के वडगाव में महावितरण के अधिकारियों के खिलाफ महिलाओं-ग्रामवासियों का प्रदर्शन
Latur, Maharashtra: लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातल्या वडगाव येथे महावितरणच्या कारभारा विरोधात नागरिकांचा संताप उफाळून आलाय. घरांमध्ये वीज मीटर बसविण्यात आलेले नसतानाही हजारो रुपयांची वीजबिले पाठविण्यात आल्याचा आरोप करत महिला आणि ग्रामस्थांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंता कार्यालयावर मोर्चा काढला. मीटरच नाही तर बिल कशाचे? असा सवाल उपस्थित करत आंदोलकांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे जाब विचारला. अनेक घरांना मीटर नसतानाही थकबाकी दाखवून अव्वाच्या सव्वा रकमेची बिले देण्यात आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला असून, ही बिले तातडीने रद्द करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे....0
0
Report
सोयाबीन कीमतों में फिर उछाल, खरीफ बाजार में किसानों को मिली राहत
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात पुन्हा सुधारणा दिसून येत आहे. मागील आठवड्यात ७,५०० रुपयांवरून ६,५०० रुपयांपर्यंत घसरलेले दर आता पुन्हा वाढून ७,००० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. जिल्ह्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे खरीप हंगामाला गती मिळाली असून बाजारातील सकारात्मक वातावरणाचा परिणाम सोयाबीनच्या दरावरही दिसून येत आहे. दरवाढीमुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.0
0
Report
Advertisement
सातारा में कास डहरण ऊँचाई बढ़ाने से जलवाहिनी पूरी, 24x7 पानी सप्लाई संभव
Satara, Maharashtra:सातारा शहराच्या शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या कास धरण उंचीवाढ प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या जलवाहिनीच्या कामाची पाहणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. कास धरणातील पाणी शहरापर्यंत पोहोचविण्यासाठीची जलवाहिनी पूर्णत्वास आली असल्यामुळे येत्या काही दिवसांत हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. या प्रकल्पामुळे सातारा शहराला मुबलक पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार असून भविष्यात २४x७ पाणीपुरवठा योजनेलाही चालना मिळणार आहे. यावेळी पॉवर हाऊस, सांबारवाडी आणि आनावळे येथील विविध कामांचाही आढावा घेण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांना कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.0
0
Report
शिरूर में सूखा: गर्मी ने जलस्रोत और चारे को किया प्रभावित; मानसून कब?
Shirur, Maharashtra:राज्यात मान्सूनचं आगमन झालं असलं तरी अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. जून महिना अर्धा संपत आला तरी पाऊस न बरसल्याने पुणे जिल्ह्यातील शिरूर परिसरात जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यावर्षी उन्हाळ्यात तापमान ४५ अंशाच्या पार गेल्याने विहिरी, कूपनलिका आणि नद्यांचे जलस्रोत पूर्णपणे आटले आहेत. पाण्याअभावी हक्काचा चाराही करपून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दुसरीकडे, प्रशासनाने धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवल्याने शेती आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा बनला आहे. त्यामुळे आता मोठा पाऊस कधी पडतो आणि खरिपाच्या पेरण्या कधी सुरू होतात, याकडे संपूर्ण बळीराजाचे लक्ष लागले आहे.याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...0
0
Report
एमआईएम को बढ़ा निधि, भाजपा नेता नाराज; महापौर ने बजट आंकड़े बदले
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरच्या स्थायी समितीने हिंदुत्वाचा आक्रमक पवित्रा घेत एमआयएमच्या नगरसेवकांना अवघा ५ लाखांचा निधी दिला होता. भाजप नगरसेवकांना प्रत्येकी ५५ लाखांची खैरात वाटली होती. मात्र, अर्थसंकल्पाला अंतिम मंजुरी देताना महापौर समीर राजूरकर यांनी सभापतींनी मांडलेली आकडेवारी पूर्णपणे बदलली. एमआयएमला वाढीव २० लाखांचा निधी दिला. यामुळे भाजप नेत्यांमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. दोन महिन्यांपूर्वी स्थायी समितीकडून मनपाचा ३,३५४ कोटींचा सुधारित अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी एमआयएमच्या नगरसेवकांना ५ लाखांचा निधी दिला होता. हा निर्णय महापौरांनी बदलला आहे.. कुणी कोर्टात गेले तर फटका बसेल म्हणून महапौरांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जातेय..0
0
Report
Advertisement
