Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chandrapur442402

काँग्रेसचा मोर्चा: शेतकऱ्यांच्या समस्यांवर विजय वडेट्टीवार यांचा जोरदार हल्ला!

ASHISH AMBADE
Jun 27, 2025 12:30:22
Chandrapur, Maharashtra
Feed slug :--- 2706ZT_CHP_CONG_MORCHA_1 ( single file sent on 2C) टायटल:--- चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहरात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसचा मोर्चा, विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती अँकर -शेतकरी, शेतमजूर तसेच संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांच्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ब्रह्मपुरी तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते आणि विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मोर्चा निघाला. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून मोर्चाला सुरुवात झाली.या मोर्चातून शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी देणे, शेतकऱ्यांचा बोनस आठ दिवसांत जमा करणे, तसेच निराधारांच्या थकीत मानधनाचे तातडीने वितरण करणे या प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या.यावेळी बोलताना आमदार वडेट्टीवार यांनी सरकारवर घणाघाती टीका केली. हे सरकार उद्योगपतींचे असून सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे, असा आरोप त्यांनी केला. बाईट १) आ. विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement