Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढली, शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण!

VISHAL KAROLE
Jun 28, 2025 02:32:15
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn jayakwadi av Feed attached जायकवाडी धरणात सध्या १८ हजार ३७२ क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे धरणाचा साठा २९ टक्क्यांवरून  आता 40 टक्क्यांवर गेला आहे. वाढलेली पातळी पाहता यंदा शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. नाशिकसह वरच्या भागात जोरदार पाऊस झाल्याने वरच्या धरणांतून गोदावरी नदीत पाणी सोडले जात आहे. त्यामुळे जायकवाडी यंदाही शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे. धरणातून संभाजीनगर, जालना, अंबडसह साडेचारशे गावांना पिण्याचे पाणी पुरवले जाते. सध्या दारणा धरणातून ३५३६ क्युसेक, गंगापूरमधून १७६० क्युसेक, कडवामधून १०६० क्युसेक, नांदूर मधमेश्वरमधून ९४६५ क्युसेक आणि पालखेडमधून ७८५४ क्युसेक पाणी गोदावरीमध्ये सोडले आहे...
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement