Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421505

वांगणीतील खड्डे: नागरिकांचा प्रवास कसा होतो? जानून घ्या!

CHANDRASHEKHAR BHUYAR
Jul 05, 2025 10:31:41
Ambernath, Maharashtra
वांगणीत एकवीरानगरमधील मुख्य रस्त्याची चाळण नागरिकांना करावा लागतो खड्ड्यातून प्रवास ग्रामपंचायत प्रशासनाला जाग कधी येणार? Vangni potholes Anchor -  अंबरनाथ तालुक्यातील वांगणीतील एकविरानगर मधल्या मुख्य रस्त्याची अक्षरशः चाळण झालीय. या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे चिखलाचं साम्राज्य पसरलंय. याच खड्ड्यांमधून दररोज इथल्या नागरिकांना प्रवास करावा लागतोय. गंभीर बाब म्हणजे या रस्त्याच्या दुरुस्तीकडे ग्रामपंचायत प्रशासनाने सपशेल दुर्लक्ष केलय. या रस्त्यावर किमान राडाराडा टाकून तात्पुरती का होईना डागडुजी करण्याचं सौजन्य देखील ग्रामपंचायत प्रशासनानं दाखवलेलं नाही. रस्ता दुरुस्तीसाठी ग्रामपंचायत प्रशासन एखाद्या दुर्घटनेची किंवा अपघाताची वाट पाहतय का? असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जातोय. चंद्रशेखर भुयार , वांगणी
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement