Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chandrapur442402

धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियानाची सुरुवात, 20 लक्ष घरांची योजना!

ASHISH AMBADE
Jul 05, 2025 13:05:03
Chandrapur, Maharashtra
Feed slug :--- 0507ZT_CHP_SCHEME_START ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपुरात पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या उपस्थितीत धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियानाची सुरुवात, योजनेत सर्वाधिक समावेशासाठी जनजागृती करण्याचे आवाहन अँकर:--चंद्रपुरात राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या उपस्थितीत धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियानाची सुरुवात करण्यात आली. स्थानिक प्रियदर्शिनी सभागृहात रंगतदार आदिवासी नृत्याने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. या योजनेच्या माध्यमातून शेवटच्या घटकाच्या या योजनेत सर्वाधिक सहभागाचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातून 20 लक्ष पक्की घरे, आदिवासी क्षेत्रात रस्ते निर्मिती आणि आदिवासी घरांपर्यंत नळ पाणीपुरवठा योजना  पोचविण्याचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे. अधिकारी वर्गाने वेगाने हे लक्ष्य साध्य  निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. बाईट १) प्रा. डॉ. अशोक उईके, पालकमंत्री, चंद्रपूर आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement