Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423401

नाशिकच्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट, पावसामुळे मूळ खराब!

Sudarshan Khillare
Jun 28, 2025 06:34:21
Yeola, Maharashtra
अँकर:-जून महिन्याच्या सुरुवातीलाच आलेल्या मान्सूनच्या पावसामुळे नाशिकच्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली नाशिकच्या येवला चांदवड निफाड सिन्नर या भागामध्ये 60 ते 70 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून पिके देखील समाधानकारक आली आहेत मात्र सतत होत असलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने सोयाबीन व मका पिकाची मूळ खराब होत असल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे या संदर्भात थेट शेतकऱ्यांच्या बांधावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement