Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahmednagar423109

कृषी दीन: बळीराजा सुखी का? शेतकऱ्यांचे प्रश्न अनुत्तरित!

Kunal Jamdade
Jul 01, 2025 09:09:38
Shirdi, Maharashtra
Anc - आज राज्यात कृषी दीन साजरा केला जात असताना कृषी प्रधान समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील बळीराजा खरच सुखी झालाय का हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे.. कर्जमाफी, हमीभाव यासाठी विरोधात असणारे नेते कायमच आंदोलन करतात..काही दिवसांपूर्वी केलेले बच्चू कडू यांचे उपोषण असेल.किंवा आज रोहित पवार यांनी गजनी म्हणत सरकारवर केलेली टीका...मात्र आंदोलन करून दिलेले आश्वासन पूर्ण होत का..? याच मागणीसाठी आठ वर्षांपूर्वी पुणतांबा गावाने ऐतिहासिक शेतकरी संप देखील केला.. आज आठ वर्षांनंतर खरच बळीराजा सुखी झालाय का ..? पुणतांबा गावातील शेतकरी म्हणताहेत कर्जमाफी ही तर तात्पुरती मलमपट्टी आहे.. शेतकऱ्यांना शेतीमालाला हमीभाव दिला जावा , विज पाणी दिलं तर शेतकऱ्यांना सरकारपुढे हात पसरण्याची वेळ येणार नाही.अशी मागणी शेतकऱ्यांनी सरकारकडे केलीय... Bite - शेतकरी
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement