Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

कोकडा व्हायरसने मिरची शेतकऱ्यांना संकटात टाकले!

NITESH MAHAJAN
Jul 01, 2025 09:04:32
Jalna, Maharashtra
FEED NAME | 0107ZT_JALNA_KOKDA_VIRUS(16 FILES) जालना | पीकपाणी, जनरल मिरचीचा पहिला तोडा तोडताच मिरची उत्पादक शेतकरी संकटात,मिरचीवर 'कोकडा व्हायरस'चा प्रादुर्भाव,रोग नियंत्रणात येत नसल्यानं हजारो एकरावरील मिरची पीक धोक्यात अँकर | जालना जिल्ह्यातील भोकरदन आणि जाफ्राबाद तालुका मिरची पिकाचा बालेकिल्ला समजला होतो.पण यंदा ढगाळ वातावरण, सुरुवातीला झालेला सततचा पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे मिरची पिकावर 'कोकडा व्हायरस'चा प्रादुर्भाव झालाय.मिरची पिकाचा पहिला तोडा होताच 'कोकडा व्हायरस'चा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी संकटात सापडलाय.तसंच हजारो एकरावरील मिरची पीक धोक्यात आलंय.महागडी औषधांची फवारणी करूनही 'कोकडा व्हायरस' नियंत्रणात येत नसल्यानं शेतकरी हतबल झालाय.अनेक शेतकऱ्यांनी हा रोग नियंत्रणात येत नसल्यानं मिरची पीक शेतातून काढून टाकण्यास सुरुवात केलीय.दरम्यान मिरची पिकावरील हा व्हायरस नियंत्रित करण्यासाठी कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलीय. बाईट : समीर खा पठाण,शेतकरी बाईट : सागर देशमुख,शेतकरी
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement