Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ratnagiri415612

पालकमंत्री डॉ. सामंत यांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा!

PRANAV POLEKAR
Jun 29, 2025 08:05:29
Ratnagiri, Maharashtra
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी, बागायतदार यांच्या अडी-अडचणी संदर्भात पालकमंत्री डॉ. सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या. जर बँकेचा शाखाधिकारी शेतकऱ्यांकडे कर्जासाठी सिबील स्कोरची मागणी करत असेल तर, अशा शाखाधिकाऱ्यांवर फौजदारी दाखल करण्याचे निर्देश देतानाच अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी अधिवेशन काळात वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे बैठक लावली जाईल, असं पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितलं.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement