Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Satara415001

शेतकऱ्यांचा कृषी विभागावर घेराव, लाखोंची नुकसान भरपाई मागितली!

TUSHAR TAPASE
Jul 01, 2025 08:33:08
Satara, Maharashtra
TUSHAR TAPASE 6 FILES SLUG NAME -SAT_DHOBALI_ISSUE सातारा:औंध येथील शेतकऱ्यांनी शिमला मिरचीच्या बोगस रोपांमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप करत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला आहे. याबाबत सातारा कृषी विभागाने दुर्लक्ष केल्याने आणि नुकसान भरपाई न दिल्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कृषी अधिकाऱ्यांना थेट घेराव घालून नुकसान भरपाईची मागणी केली आहे.औंध येथील शेतकऱ्यांना सांगली येथील रोपवाटिकेने दिलेली ढोबळी मिरचीची रोपे बोगस निघाली त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्न मिळालेच नाही असे असताना कृषी विभागाकडे अनेक वेळा तक्रार केल्यानंतर त्या रोपवाटिकेचा परवाना रद्द करण्यात आला मात्र झालेल्या नुकसानीची भरपाई मात्र कृषी विभाग देत नसल्याने हे आंदोलन करण्यात आले. कृषी विभागाने याविषयी ग्राहक मंचात दाद मागावी असा सल्ला शेतकऱ्यांना दिला आहे... यावेळी कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी आर्थिक मदत करण्याची कोणतीही तरतूद नसून ग्राहक मंचात दाद मागावी असा सल्ला दिल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बाईट:- जयवंत जगदाळे (नुकसान ग्रस्त शेतकरी) बाईट - शेतकरी संघटना बाईट: -महेश मोकळे ( कृषी उपअधीक्षक)
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement