445001
यवतमाळ : 29 ऑगस्ट पासून राज्य कर्मचारी, शिक्षकांचा संप.
Yavatmal, Maharashtra:राज्य व केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन देत नसल्यामुळे व आश्वासनांची पाने तोंडाला पुसत असल्याने राज्यातील अधिकारी व कर्मचारी २९ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने संपाची अधिसूचना काढण्यासाठीची भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत जुनी पेंशन देण्याची घोषणा केली होती, परंतु शासनाने अद्याप अधिसूचना काढलेली नाही.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
गोंदिया में राजा शिवाजी फिल्म मुफ्त दिखाने का आयोजन शिवसेना ने किया
Bhandara, Maharashtra:गोंदिया में शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पार्टी के बती नागरिकों के लिए राजा शिवाजी फिल्म का मोफत प्रदर्शन आयोजित किया गया। छत्रपती शिवाजी महाराज के शौर्यपूर्ण जीवन की प्रेरणा नई पीढ़ी तक पहुंचे, तथा उनके विचारों की जानकारी आम जनता तक मिले, इस उद्देश्य से विशेष चित्रपट प्रदर्शन किया गया था। बड़ी संख्या में नागरिक उपस्थित रहे। आयोजकों ने कहा कि शिवाजी महाराज के विचार समाज के लिए आज भी प्रेरणादायक हैं।0
0
Report
नोटबंदी- lockdown के बाद सोने की कीमतें आसमान छूने लगीं, सराफ बाजार संकट में
Khed, Maharashtra:आधी नोटबंदी, मग लॉकडाऊन आणि आता 'हे आवाहन; सोन्याचे दर गगनाला भिडल्याने सराफ व्यावसायिक पुन्हा संकटात. आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थिती आणि गगनाला भिडलेले सोन्याचे दर यामुळे आधीच ग्राहक सोन्याकडे पाठ फिरवत होते. त्यातच आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सोनं खरेदी न करण्याचं आवाहन केल्याने पुण्याच्या राजगुरुनगर मध्ये सराफ बाजारात मोठा शुकशुकाट पाहायला मिळत आहे. सध्या सर्वत्र लग्नसराई आणि जत्रा-यात्रांचा हंगाम सुरू आहे, तरीही दागिन्यांच्या दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी नाहीये. मोदींच्या या आवाहनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असला तरी, याचा थेट फटका सराफ व्यावसायिकांना बसला आहे. आधीच नोटबंदी आणि लॉकडाऊनचा मोठा तोटा सहन केलेल्या या व्यावसायिकांसमोर आता बँकेचे कर्ज आणि कामगारांचे पगार कसे द्यायचे, हे मोठं आर्थिक संकट उभं राहिलं आहे. यावर सरकारने काहीतरी विचार करावा, अशी मागणी व्यावसायिक करत आहेत.0
0
Report
कोल्हापूर में किसानों के लिए कर्ज माफ़ी की मांग पर MNS का विरोध प्रदर्शन
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुरात शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी या मागणीसाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरली आहे. बैलगाडी, ॲम्बुलन्स आणि चारचाकी गाडी घेऊन मनसेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली. सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना कोणतेही नियम आणि निकष लागू करू नयेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर कोणत्याही शेतकऱ्याला निकषांच्या कारणावरून वंचित ठेवल्यास मनसे स्टाईल आंदोलन छेडण्याचा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला.0
0
Report
Advertisement
मोदी का किसानों से आह्वान: रसायनिक खाद छोड़ो, सेंद्रिय खेती अपनाओ
Yavatmal, Maharashtra:शेतकऱ्यांनी शेतामध्ये रासायनिक खतांचा वापर टाळून सेंद्रिय शेतीचा अवलंब करावा असे आव्हान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले आहे. या आवाहनाला शेतकरी व खत विक्रेते कशा पद्धतीने बघतात याबद्दल त्यांच्याशी बातचीत केली आहे.0
0
Report
पवार गुट के अमर काळे ने मोदी सरकार पर कड़ा हमला
Wardha, Maharashtra:वर्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना केलेल्या आव्हानावर आता विविध स्तरावरून प्रतिक्रिया येत असतानाच राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे विदर्भातील एकमेव खासदार अमरकडे यांनी सुद्धा मोठे गंभीर आरोप या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कालच्या आव्हानावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे विदर्भातील एकमेव खासदार अमर काळे यांची प्रतिक्रिया पहिला प्रश्न मला हा पडला की पंतप्रधानांनी ही घोषणा पाच राज्याच्या निवडणुकीच्या आधी का केली नाही पाच राज्यांच्या मतदारांची किती फसवणूक तुम्ही केली आहे हे या स्टेटमेंट वरून सिद्ध होत आहे पेट्रोल डिझेल जपून वापरायला तुम्ही सांगत आहात तर इथे सुरुवात तुम्ही तुमच्याबद्दल करायला पाहिजे तुमच्या ताबफ्यातील वाहने कमी करा तुमचे मंत्री तुमचे मुख्यमंत्री यांच्या ताब्यातील सर्व वाहने कमी करून सुरुवात तुम्हीच करायला पाहिजे नरेंद्र मोदी यांच्या स्टेटमेंट वरून देश किती आर्थिक संकटात जात आहे याची प्रचिती आता येत आहे0
0
Report
नाशिक महापौर ने मतीन पटेल के नगरसेवक पद के लिए अग्रिम कार्रवाई शुरू की
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:निधा खानला आश्रय देने के प्रकरण में अडचण में आए एमआईएम के नगरसेवक मतीन पटेल की स्थिति और बिगड़ने लगी है। महापौर समीर राजूरकर ने उनके अपात्र होने का ठहराव पारित कराने का निर्णय लिया है। महापालिका नियमों के अनुसार अतिक्रमण कर अनधिकृत घर बनाना नगरसेवक के पद के लिए कारण बन सकता है और इसकी प्रक्रिया अब शुरू हो गई है। एमआईएम इसका जोरदार विरोध कर रहा है। नोटिस तीन दिन पहले उनके घर, कार्यालय और आश्रित मकान पर जारी किया गया; कहा गया कि वास्तविक नोटिस के अनुसार अतिक्रमण है और कदम उठाने के संकेत दिए गए। मतीन की नोटिस की जवाबी अवधि समाप्त हो रही है और आगे क्या कदम उठते हैं, यह अब देखना होगा। विपक्षी भी आक्रमक हो रहे हैं और महापालिका कानून के अनुसार कार्रवाई संभव है।0
0
Report
Advertisement
पंतप्रधान के आह्वान पर किसान रासायनिक खाद कम कर प्राकृतिक खेती की ओर
Jalna, Maharashtra:जालना : रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक शेतीकडे शेतकऱ्यांनी वळण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनावर शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया इंधन दरवाढीमुळे जनावरांच्या मागणीत वाढीवरही शेतकऱ्यांचा रोष (चौपाल) ऐनवेळी जनावरं घेण्याची तयारी कशी करणार-शेतकरी अँकर : रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक शेतीकडे शेतकऱ्यांनी वळण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनावर शेतकऱ्यांच्या जालन्यातील शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.यांत्रिकीकरणाच्या काळात इंधन तुटवड्यामुळे तसेच दरवाढीमुळे मनुष्यबळ कमी होत असताना जनावरं विकत घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली हे बरं नसल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलंय शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांनी चौपाल विथ शेतकरी0
0
Report
हिंगोली के गोळेगाव के किसानों ने तालाव में पानी के लिए जलसमाधी आंदोलन किया
Hingoli, Maharashtra: slug-hng-JalSamadhi अँकर - हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील गोळेगाव येथे शेतकऱ्यांनी पाण्याच्या मागणीसाठी जलसमाधी आंदोलन केल आहे, सिद्धेश्वर तलावातील पाणी केळी तलावामध्ये उपसा करून टाकण्याच्या मागणीसाठी 20 ते 25 गावातील गावकऱ्यांनी आंदोलन केलं आहे केळी तलावात पाणी नसल्याने शेती पिके वाळून जात आहेत जनावरांना पाण्यासाठी भटकती करावी लागत असून 20 ते 25 गावातील नागरिकांनी पाण्यासाठी भटकती करावी लागत आल्याने केळी तलावात पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे धरण उशाला कोरड घशाला अशी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलं आहे... बाईट - शेतकरी0
0
Report
बदलापुर में भाजपा पदाधिकारी के बेटे की पिटाई, मामला दर्ज
Ambernath, Maharashtra:बदलापुर में भाजपा पदाधिकारी के बेटे की मारहाण. शिवसेना नगरसेवक सहित दस लोगों के विरुद्ध मामला दर्ज. बदलापूर (Anchor) में शिवसेना-भाजपा पदाधिकारी-यों के बीच हुए विवाद में भाजपा पदाधिकारी के बेटे को बेदम मारहाण की घटना सामने आई है. सनी पाटील को मारहाण की गई, यह घटना एक हल्दी समारोह के दौरान हुई. इस प्रकरण में शिवसेना नगरसेवक रोहन पाटील के साथ दस लोगों के विरुद्ध पुलिस थाने में मामला दर्ज किया गया है और पुलिस अधिक तपास कर रही है. चंद्रशेखर भुयार, बदलापुर.0
0
Report
Advertisement
सोलापूर में पानी सप्लाई के खिलाफ शिवसेना का उग्र प्रदर्शन, नियमित आपूर्ति का आग्रह
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - शहरातील पाणी प्रश्नावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आक्रमक - शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक - महापालिकेच्या बाहेर एकत्रित येत शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी - शहरातील अनेक भागात अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने शिवसैनिक आक्रमक - महापालिका अधिकारी तसेच पालकमंत्र्यांच्या विरोधात शिवसेनेची जोरदार घोषणाबाजी - शहराला लवकरच नियमित पाणीपुरवठा करा अन्यथा याहीपेक्षा उग्र आंदोलन करण्याचा शिवसेनेचा इशारा याविषयीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी...0
0
Report
प्रधानमंत्री की घोषणा से विदेशी मुद्रा बचत पर नई नीति, बाजार में जल्द असर
Nagpur, Maharashtra:नागपूर अभिजीत केळकर, अर्थतज्ञ -- परकीय चलन वाचवणे हा यामागचा उद्देश... अनावश्यक खर्च कसे टाळता येईल व कसं वाचवता येईल या दृष्टीने काल त्यांनी ही घोषणा -- आर्थिक शिस्तीकरता, गंगाजळी जशी आहे तशी ठेवण्याकरता -- पंतप्रधानांनी घोषणा करlणे येणाऱ्या काळात काहीतरी नवीन होणार याचं हे सूतोवाच --- हे गंभीरतेने याचा अर्थ घ्यावा -- येणारे महिन्या एक दोन महिन्यात त्याचे वेगळे परिणाम दिसेल -- शेअर मार्केट या गोष्टींना लगेच रिऍक्ट करतो --- सर्वसामान्यांकरता सांभाळून राहा आणि हातच राखून ठेवा0
0
Report
भाईंदर पूर्व की स्टील फैक्ट्री में 58 वर्षीय मौत, ग्रील में फँसी मान से संदेह
Mira Bhayandar, Maharashtra:मिरा भाईंदर ब्रेक भाईंदर (पूर्व), क्लासिक स्टील इंडस्ट्रीमध्ये ५८ वर्षीय व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू. खिडकीच्या ग्रीलमध्ये मान अडकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ. स्वतःचा पडलेला मोबाईल काढताना मान अडकून गुदमरल्याने मृत्यू झाल्याची शक्यता. नवघर रोड पोलिसांनी पंचनामा केला असून हत्या की अपघात याचा तपास सुरू.0
0
Report
Advertisement
एमआयएम नगरसेवक मतीन पटेल के विरुद्ध निष्कासन की कार्रवाई शुरू
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे, त्याच्या अतिक्रमित घराला महापालिकेने नोटिस दिल्यानंतर आता त्यांचे नागरसेवक पद रद्द करण्याच्या हालचाली सुरू आहे, महाराष्ट्र महानगर पालिका अधिनियम 10 एक ड नुसार घर अनधिकृत असले तर कारवाई अटळ आहे, निवडणूक वेळी त्याचे घर अनधिकृत आहे तोच पत्ता त्याने शपथ पत्रात दाखवले आहे, त्यामुळे त्याच्या पदावर आता निष्कासन कारवाई महापौरांनी सुरू केली आहे त्यामुळं आता त्याचे नगरसेवक पद ही धोक्यात आले आहे...0
0
Report
नासिक केस में चौंकाने वाली जानकारी: पीड़िता के घर धार्मिक रस्मों से विचार बदले जाते थे
Nashik, Maharashtra:नासिक - - TCS केस में पुलिस जांच में चौंकाने वाली जानकारी सामने आई - पता चला कि पीड़िता के घर पर धार्मिक रस्में की जाती थीं - निदा पीड़िता के घर धार्मिक शिक्षा देने जाती थी, निदा के धर्म के लिए प्रार्थना करती थी, पीड़िता को अपने धर्म के कपड़े पहनाती थी - पता चला कि धार्मिक रस्मों और शिक्षा के ज़रिए पीढ़ी के विचार बदले जाते थे - जांच से पता चला कि पीड़िता को धार्मिक मुद्दों पर 171 लिंक भेजे गए थे - धार्मिक वीडियो के ज़रिए विचार बदलने की कोशिश की गई - पता चला कि पीड़िता को प्रार्थना करने और उस तरह का व्यवहार करने के लिए भी मजबूर किया जाता था0
0
Report
सिंधुदुर्ग के कुणकेश्वर मंदिर में आम महोत्सव की धूम; हापूस से सजी मंदिर परिसर
Oras Bk., Maharashtra:दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे आंबा महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी महादेवाच्या पिंडीसह संपूर्ण मंदिर परिसरात हापूस आंब्याची आरास करण्यात आलीय. हापूस आंब्याचा वापर करून तसेच विविध रंगांची फुले वापरून कुणकेश्वर मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आलीय. दरवर्षी कुणकेश्वर मंदिरात आंबा महोत्सवात साजरा करण्यात येतो. आज सोमवार आल्याने भाविक देखील मोठ्या संख्येने कुणकेश्वरच्या दर्शनासाठी येत असतात. आंबा महोत्सवाचा निमित्ताने केलेली आरास भाविकांना देखील मोहित करत असते. सायंकाळच्या सत्रात आरास केलेले आंबे येणाऱ्या प्रत्येक भाविकांना प्रसाद म्हणून दिले जातात0
0
Report
Advertisement
