445001
यवतमाळ : 29 ऑगस्ट पासून राज्य कर्मचारी, शिक्षकांचा संप.
Yavatmal, Maharashtra:राज्य व केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन देत नसल्यामुळे व आश्वासनांची पाने तोंडाला पुसत असल्याने राज्यातील अधिकारी व कर्मचारी २९ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने संपाची अधिसूचना काढण्यासाठीची भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत जुनी पेंशन देण्याची घोषणा केली होती, परंतु शासनाने अद्याप अधिसूचना काढलेली नाही.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
स्कूलों में शालेय सामग्री एक दुकान से खरीदने के दबाव पर शिक्षा विभाग की चेतावनी
Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यात काही खासगी शाळांकडून विद्यार्थ्यांना ठरावीक दुकानांतूनच शालेय साहित्य खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याच्या तक्रारीनंतर शिक्षण विभाग सतर्क झाला आहे.शिक्षणाधिकारी संजय ससाने यांनी स्पष्ट केले आहे की, वह्या, पुस्तके, गणवेश किंवा इतर साहित्य विशिष्ट दुकानातून घेण्याची सक्ती केल्यास संबंधित शाळांवर कठोर कारवाई करण्यात येईल. नवीन शैक्षणिक सत्र सुरू होताच बाजारात खरेदीची गर्दी वाढली असताना, ‘फिक्स दुकान’ पद्धतीविरोधात परिपत्रक काढून सक्तीला नकार देण्यात आला आहे. या निर्णयामुळे पालक व विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून, शाळांच्या मनमानीवर आता लगाम बसणार का याकडे लक्ष लागले आहे.0
0
Report
कोयना प्रकल्प ने 1956 मेगावॉट की क्षमता को पार कर इतिहास रचा
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरीजिल्ह्यातील पोफळी येथील कोयना प्रकल्पाने सध्या पूर्ण क्षमतेने वीज खेचली जात आहे. या प्रकल्पाची अधिकृत क्षमता 1956 मेगावॅट असताना, प्रत्यक्षात तब्बल 2005 मेगावॅट विक्रमी वीजनिर्मिती करण्यात आली आहे. प्रकल्पाच्या इतिहासात पहिल्यांदाच क्षमतेपेक्षा जास्त वीज निर्माण झाली. अवघ्या सव्वा तासात 49 मेगावॅट अतिरिक्त वीज तयार करून प्रकल्पाने आपली ताकद सिद्ध केली आहे. विजेची मागणी वाढलेली असताना ही कामगिरी झाल्याने पोफळी वीज संकुलात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चक्क केक कापून हा आनंद साजरा केला. या विक्रमामुळे कोयना प्रकल्प केवळ राज्याची गरजच भागवत नाही, तर तो तांत्रिकदृष्ट्या किती सक्षम आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.0
0
Report
खोपोली के डंपिंग ग्राउंड में आग, फायर ब्रिगेड ने 25 टेंडर से किया काबू
Khopoli, Maharashtra:रायगड ब्रेकिंग खोपोली शहरातील मिळ गाव येथे असणाऱ्या डम्पिंग ग्राउंड वरील कचऱ्याची आग भड़कली काल दुपारी लागलेल्या आगीने मध्यरात्रीपासून पुन्हा रौद्ररूप धारण केल्याने खोपोली नगरपालिकाेची तारांबळ परिसरात धुराचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर कालपासून पहाटेपर्यंत पंचवीस फायर टेंडर ने पाणी मारल्यावर आग आटोक्यात आणण्यात खोपोली अग्निशमन दलाला यश.0
0
Report
Advertisement
राहुरी विधानसभा उपचुनाव: बीजेपी प्रत्याशी अक्षय करडेले के प्रचार में मुख्यमंत्री फडणवीस की उपस्थिति संभव
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकी च्या प्रचाराची रणधुमाळी शिबिला पोहोचली आहे आज सायंकाळी भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचार सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राहुरी येथे प्रचार सभा होणार आहे भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने राहुरी विधानसभेची जागा रिक्त झाली होती याच जागेवर शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना भाजपने उमेदवारी दिली आहे तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून गोविंद म Mokate आणि वंचित बहुजन आघाडी कडून संतोष चोळके हेदेखील निवडणूक रिंगणात आहेत या निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी केली नाही मात्र त्यांचा मोकाटे यांच्या प्रचारात सक्रिय सहभागदेखील पाहायला मिळाला नाही प्राजक्त तनपुरे आज आपल्या कार्यकर्त्यांची बैठक घेणार असल्याची देखील माहिती आहे कार्यकर्त्यांची बैठक घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करतील अशी देखील चर्चा आहे0
0
Report
बुलढाणा के भेंडवळ घटमांडणी: 350 साल की परंपरा का आज सुबह खुलासा
Buldhana, Maharashtra:कशी असते भेंडवळची घटमांडणी..... त्या अठरा पिकांचा अर्थ काय. चार ढेकळ नेमकं कशाची प्रतीक ? अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आणि संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागून असणारी बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळची घटमांडणी. तब्बल ३५० वर्षांची परंपरा असलेल्या या मांडणीचा उलगडा आज पहाटे करण्यात आलाय. मात्र ही घट मांडणी कशी केली जाते, तिथे ठेवलेल्या धान्याचा अर्थ काय होतो याचे सविस्तर विश्लेषण करत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी.0
0
Report
सोलपुर में तेज़ हवाओं के कारण पत्रिए शेड गिरने से 12 वर्षीय फरहान असलम की मौत
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरातील तळे हिप्परगा येथे वादळी वाऱ्यात पत्र्याचे शेड उडून लोखंडी अँगल डोक्यावर पडल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू - जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील तळे हिप्परगा येथे हृदयद्रावक घटना - वादळी वाऱ्यामुळे पत्राचे शेड उडाले, लोखंडे अँगल डोक्यावर पडल्याने बारा वर्षीय चिमुकला ठार - फरहान असलम कल्याणी असे मृत चिमुकल्याचे नाव असून तो एकुलता एक होता - वादळाचा वेग इतका प्रचंड होता की त्यांच्या घराच्या पत्राचे अक्षरशः शेड उडाले अन लोखंडी अँगल थेट फरहानच्या डोक्यात पडल्याने जागीच मृत्यू - दुर्दैवी घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरलीय0
0
Report
Advertisement
अमरावती में 65 वर्षीय वृद्ध महिला के साथ 22 वर्षीय युवक ने अत्याचार किया; आरोपी गिरफ्तार
Amravati, Maharashtra:धक्कादायक अमरावती जिले में 65 वर्षीय वृद्ध महिला के साथ 22 वर्षीय युवक ने अत्याचार किया; आरोपी गिरफ्तार. घटना के बाद वृद्ध महिला की शिकायत पर पुलिस ने त्वरित कार्रवाई की और CCTV वीडियो मिलने पर आरोपी को गिरफ्तार कर लिया गया.0
0
Report
बीड़ के शिरूर में बाढ़ से क्षतिग्रस्त जिला परिषद की स्कूलों का ग्रामवासियों ने पुनर्निर्माण
Beed, Maharashtra:बीड:सिंदफना नदीच्या महापुरात नुकसान झालेल्या जिल्हा परिषदेच्या तीन शाळेच्या वर्ग खोल्या आणि अंगणवाडीचे ग्रामस्थांच्या पुढाकारातून नूतनीकरण बीडच्या शिरूर तालुक्यात गतवर्षी झालेल्या मुसळधार पावसाने सिंदफणा नदीला महापूर आला होता. याच महापुरात शिरूर, कोळवाडी, ढोकवड आणि टेंभुर्णी इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेचे मोठे नुकसान झाले होते. आता याच शाळेचं नूतनीकरण गावातील ग्रामस्थ जयेश कासट यांच्या निरंजन सेवाभावी संस्था आणि लोकनीधीतून करण्यात आले. नव्याने उभारलेल्या अंगणवाडी आणि वर्गखोल्यांचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पार पडले. या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या शाळेची नव्याने उभारणी झाल्याने लेझीम पथकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांचे स्वागत केले. शिरूर कासार येथील अंगणवाडी, कोळवाडी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची वर्गखोली, टेंभुर्णी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच ढोकवड येथील जिल्हा परिषद शाळा 15 लाख 48 हजारांच्या निधीतून उभारल्या आहेत. जिल्ह्यातील अनेक शाळा या आजही दुरावस्थेत पाहायला मिळत आहे. परिणामी याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर दिसून येतो. मात्र त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध केला जात असल्याचं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.0
0
Report
सातारा में शिंदे की गांधी मैदान सभा आज, सत्कार और मीटिंग की तैयारी
Satara, Maharashtra:सातारा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज साताऱ्यातील गांधी मैदानावर सभा होणार आहे. या सभेची जय्यत तयारी करण्यात आली असून आज अनेक कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहेत. दुपारी अंगापूर येथे त्यांचं आगमन झाल्यानंतर ना त्या ठिकाणी त्यांचा भव्य नागरिक सत्कार केला जाणार आहे त्यानंतर कार्यकर्त्यांसोबत त्यांची बैठक होणार आहे. संध्याकाळी उशिरा त्यांची या गांधी मैदानावर सभा होणार असून या सभेच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या बॅनर वर आमदार महेश शिंदे यांचे फोटो मात्र गायब झाल्याने त्याची चर्चा चांगलीच रंगू लागली आहे. या सभेच्या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये निवडून आलेल्या शिवसेना सदस्यांचा एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार होणार आहे. या सभेच्या ठिकाणी आमदार महेश शिंदे उपस्थित राहणार का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी0
0
Report
Advertisement
पिंपरी चिंचवड के पिंपळे सौदागर में मुंजोबा उत्सव के साथ कुश्ती का धमाका
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी चिंचवड मधील पिंपळे सौदागर इथल्या ग्रामदैवत मुंजोबा उत्सवानिमित्त पिंपळे सौदागर मध्ये विविध गटातील कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलं. यावेळी पंचक्रोशीतील कुस्तीपटुनी यामध्ये सहभाग घेतला. कुस्त्या पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. या कुस्त्यांना आकर्षक बक्षीसही ठेवण्यात आली होती. पिंपळे सौदागर मध्ये ग्रामदैवत मुंजोबा उत्सवानिमित्त दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आला.0
0
Report
छत्रपति संभाजीनगर में ग्रामीण आवास योजना के तहत घर मंजूर, 18,239 मकान पूर्ण
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरमध्ये बेघर किंवा कच्ची घरे असलेल्या कुटुंबांना पक्की घरे उपलब्ध व्हावीत यासा जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) २ अंतर्गत सव्वालाख लाभार्थ्यांना घरकले मंजूर झाली. दोन वर्षापूर्वी सुरू झालेल्या या योजनेत आजपर्यंत १८ हजार २३९ घरकुले पूर्ण झाली आहेत. अर्थात घरकुले पूर्णत्वाची टक्केवारी ही १४.३१ एवढी आहे. दरम्यान, आजपर्यंत जिल्ह्यातील १ लाख ९ हजार १७८ घरकुले अपूर्ण आहेत. 'सर्वांसाठी घरे' या संकल्पनेनुसार केंद्र सरकारने ग्रामीण भागातील कच्च्या घरात राहणाऱ्या गरिबांना घरकुल देण्याची ही योजना १९८५ मध्ये 'इंदिरा आवास योजना' या नावाने सुरू झाली. त्यानंतर विद्यमान केंद्र सरकारने २०१६ मध्ये नाव बदलून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या नावाने ही योजना सुरू केली.0
0
Report
रायगढ़ जिले में अनियमित बारिश की दस्तक, दक्षिण रायगढ़ में गरज के साथ बारिश
Chendhare, Maharashtra:Raigad जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी आली आहे. रायगडच्या दक्षिण भागात आज सकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. महाड, माणगाव, पोलादपूर तालुक्यांमध्ये काही भागात ढगांच्या गडगडाटासह काही काळ पाऊस बरसला. रायगड जिल्ह्यात तीन दिवसांसाठी अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र मळभ दाटून आले आहे. या पावसाचा आंबा पिकावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.0
0
Report
Advertisement
सांगली के मसुचीवाडी में नारियल के पेड़ पर बिजली गिरने से आग लग गई
Sangli, Maharashtra:सांगली के वाळवा तालुक्यात मसुचीवाडी में नारियल के पेड़ पर बिजली गिरने से आग लग गई. जिले में कल तेज़ हवा के साथ गरज के साथ भारी बारिश और ओले पड़े. मसुचीवाडी में एक घर के आंगन में नारियल के पेड़ पर अचानक बिजली गिरने से वह जल गया.0
0
Report
मराठवाडा में अगले चार दिन बेमौसम बारिश का अलर्ट; फसलें खतरे में
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर सह मराठवाड्यावर पुढील चार दिवस अवकाळी पावसाचे संकट आहे. विभागातील जवळपास आठही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मागील महिन्यांत गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसामुळे सुमारे २० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यानंतर पुन्हा अवकाळी पाऊस व गारपिटीचे संकट विभागावर आहे. अवकाळीमुळे पुन्हा विभागातील पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. १९ एप्रिल ते २३ एप्रिलपर्यंत मराठवाड्याला हवामान खात्याने यलो अलर्ट दिला आहे. यात छत्रपती संभाजीनगरला १९ रोजी गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. २० रोजी हलका पाऊस आणि गारपीट, २१ व २२ रोजी तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याची व २३ रोजी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. जालना, परभणी, बीड जिल्ह्यातही अशी परिस्थिती पुढील चार दिवसांत असणार आहे. हिंगोली जिल्ह्यात १९ ते २१ एप्रिलदरम्यान तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. २२ व २३ रोजी हलक्या पावसाच्या सरी व गारपीट होईल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. नांदेडमध्ये अशीच परिस्थिती असेल. लातूरमध्ये १९ ते २२ एप्रिलपर्यंत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. धाराशिव जिल्ह्याला १९ ते २३ एप्रिलपर्यंत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.0
0
Report
नांदेड में अचानक अवकाली बारिश से फलों और फसलों को नुकसान
Nanded-Waghala, Maharashtra:नांदेड जिल्ह्यात काल सायंकाळी काही ठिकाणी आवकाळी पाऊस झाला. नांदेड शहरात रात्री उशीरा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने तडाखा दिला. नायगाव , धर्माबाद , उमरी आणि भोकर मध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. भोकर तालुक्यात तेलंगणाच्या सिमेवर काही गावात तुरळक प्रमाणात गारपीट झाली. उमरी तालुक्यातील हुंडा तांडा येथे विज पडून बैलजोडी ठार झाली. सकाळ पासून जिल्ह्यात वातावरण सामान्य होतं. सायंकाळी मात्र काही ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण होऊन अवकाळी पावस झाला. वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे फळाबागा आणि पिकांचे नुकसान झाले आहे.0
0
Report
Advertisement
