445001
यवतमाळ : 29 ऑगस्ट पासून राज्य कर्मचारी, शिक्षकांचा संप.
Yavatmal, Maharashtra:राज्य व केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन देत नसल्यामुळे व आश्वासनांची पाने तोंडाला पुसत असल्याने राज्यातील अधिकारी व कर्मचारी २९ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने संपाची अधिसूचना काढण्यासाठीची भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत जुनी पेंशन देण्याची घोषणा केली होती, परंतु शासनाने अद्याप अधिसूचना काढलेली नाही.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नागपुर की महापौर नीता ठाकरे ने संघ मार्गदर्शन कार्यक्रम की जानकारी दी
Nagpur, Maharashtra:आता नागपुरातील नगरसेवकांनादेखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून विशेष मार्गदर्शन करण्यात येणार आहे. संघाच्या रेशीमबाग येथील डॉ.हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरात आज सायंकाळी विशेष संगोष्टीचे आयोजन होणार आहे. सर्व नगरसेवकांना संघकार्याची ओळख व्हावी या उद्देशातून हे पाऊल उचलण्यात आलेय. केवळ भाजपच नव्हे तर विरोधी पक्षातील नगरसेवकांनादेखील निमंत्रण देण्यात आले आहे. सुशासन, आणि सामाजिक समरसता या मुद्द्यांवर सोबतच शहरातील लोकप्रतिनिधींनी केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक जबाबदारीही पार पाडावी, यासाठी संघाचे पदाधिकारी विशेष मार्गदर्शन करतील, संघकार्याची सर्वांना ओळख व्हावी तसेच पंच परिवर्तनाच्या मोहीमेत समाजातील सर्वच लोक जुळावे या दृष्टीने हे आयोजन केले असून त्याचे निमंत्रण नगरसेवकांना देण्यात येणार असल्याचे महापौर नीता ठाकरे स्पष्ट केले. त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी0
0
Report
सिंधुदुर्ग SSP पर भ्रष्टाचार के आरोप: स्टिंग से बड़ा खुलासा
Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग निलेश राणे --- ऑन ट्विट --- सिंधुदුर्ग जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांच्या कारभारामुळे जिल्ह्याचे मोठं नुकसान होतय अनैतिक धंद्याना मोहन दहिकर यांचा पाठिंबा आहे 1100 ते 1200 गुन्हे नोंद आहेत पोलीस स्थानकातून काही माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता माहिती देणारे आता गायब आहेत पोलीस डिपार्टमेंट चा बॉस जर निष्क्रिय असेल तर ते डिपार्टमेंट असच चालणार जिल्ह्यात गोवा बनवटीची दारू मोठ्या प्रमाणात विकली जाते ती दारू गोवा बॉर्डर वरून जिल्ह्यात येते *जिल्ह्याच्या बाहेर दारू पकडली जाते... राजापूर तालुक्यात कोटीची दारू पकडली गेली* दहिकर आले 2025 मध्ये आले ह्यात एकही कारवाई जिल्ह्यात का झाली नाही ? म्हणजे ह्यांचं रॅकेट आहे गांजा आणि ड्रग्स प्रकरणात एका वर्षांत सात ते आठ वेळा कारवाई झाली मात्र सकाळी पकडले आणि संध्याकाळी सोडून दिले मेन सूत्रधार पोलीसांच्या हाती लागलाच नाही ठरलेल्या पोरांवर कारवाई होते गो तस्करी --- आपल्या जिल्ह्यात बीफ कुठे मिळते हे जग जाहीर आहे गो तस्करीवर आज पर्यंत मोका लागला नाही सावंतवाडी व कुडाळ मध्ये बीफ विकलं जातं मशीद वरील स्पीकर बाबत आम्ही तक्रार केली तरी देखील कारवाई नाही आज पर्यन्त गो रक्षकांनी गाड्या पकडल्या पोलिसांनी एक तरी गाडी पकडलेली दाखवा दहिकर यांचा कारभार मर्यादित नसावा 1163 पद आहेत त्यापैकी सुमारे 400 पद रिक्त आहेत दिड वर्षात का पद भरली नाही *दोडामार्ग वेगळा पाकिस्थान आल्या सारखा झालाय तिकड 1800 हेक्टर वर रबर प्लांटेशनच्या नावाखाली गांजा बनवला जातो* ऑन LCB --- सगळे 2 नंबरच्या धंद्याचे महिन्याचे सव्वा दोन ते अडीज कोटी रुपये कलेक्शन पोलीसंच आहे स्पिरिट इकडूनच गोव्याला जातं आणि आमचे अधीक्षक साहेब बघतात पोलिसांनी कारवाई नाही केली तर मी पत्रकार परिषद घेत राहणार मोहन दहिकर सारखा भ्रस्ठ अधिकारी आपल्या जिल्ह्यात नको पालकमंत्री मुख्यमंत्री खासदार मला न्याय देतील आणि ह्याची हाकल पट्टी व्हावी जिल्ह्यातील दारूचे हप्ते गोळा करायचे काम LCB चे राठोड आणि डिसोजा करतात फोंडकर आणि साळवी -- जे जुगारच वैगरे कलेक्शन करतात जामदार आहेत चव्हाण आहेत जे कलेक्शन करतातं mh 07 4242 एकाच नंबरच्या तीन गाड्या आहेत आता कदाचित ते गायब करतील दारू वाहतूक ह्याच गाडीच्या माध्यमातून होत असते डिसोजा नावाच्या पोलिसांने काही मुलांना दारू धंदा सुरु करायला लावले जिल्ह्यात अवैध धंद्याचे दोन ते अडीज कोटी रुपये हप्ता जातो पत्रकारांना देखील धमक्या दिल्या जात आहेत मोहन दहिकरांनी कधी मोहीम का चालवली नाही आल्या पासून हा माणूस बदली मागत होता, मी पालकमंत्र्यांना सांगणार ह्यांना हाकलवा मोहन दहिकरांना आमचा सहकारी आनंद शिरवलकर हा मोठा गुन्हेगार वाटतो म्हणुन त्याची राजकीय तडीपारी करतात मोहन दहिकर असतील तो पर्यंत गुन्हेगारी वाढत राहणार आणि युवा पिढी बरबाद होतेय दहिकर जो पर्यंत इथून जातं नाही तो पर्यंत मी गप्प बसणार नाही मी स्टिंग ऑपरेशन करणार पालकमंत्री साहेब स्वतः रेड मारतात तेच पोलिसांच अपयश आहे पालकमंत्र्यांची भूमिका स्पष्ट आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याबाबत सभागृहात बोललेले आहेत SP नी स्वतः राजीनामा दिला पाहिजे ते उलट सुलट काय बोलतील तर सोडत नाही मी आणि पालकमंत्री साहेब एकत्र जाऊन मुख्यमंत्री साहेबांना याबाबत तक्रार करणार ऑन माजी आमदार वैभव नाईक --- माझं संरक्षण कमी झालेलं नाही आणि ते कमी करायचे अधिकार sp ला नाही गृहखाते कमी करत एवढं अज्ञान माजी आमदाराचे बरे नव्हे संरक्षणची गरज मला नाही वैभव नाईक किती मोठे विद्वान आहेत अशा चिंधी गिरी मध्ये त्यांचा वेळ जातो मी काही नसताना त्यांच संरक्षण मी तपासले नाही त्यांच्या घरात निवडून आलेले दोन नगरसेवक निवडून आले त्यात खारीचा वाटा माझा आहे हे वैभव नाईक यांनी विसरू नये ऑन विधान परिशद --- शिवसेनेची भूमिका शिंदे साहेब घेत्तात ऑन राजन साळवी --- इच्छा कोनाची पण असू शकते ते कडवड शिवसैनिक आहेत योग्य वेळेला निर्णय होईल आमची मागणी आहे ऑन महेंद्र दळवी --- आमचे सगळे अधिकार शिंदे साहेबांकडे आहेत आमची तिन्ही जिल्ह्यात मत जास्त आहेत ऑन जरांगे --- ते सरकार सोबत बोलत आहेत लवकरच तोडगा निघेल मागील आंदोलन स्थगित केल्यानंतर किती प्रोग्रेस झाला हे दाखवलं की मनोज जरांगे आंदोलन मागे घेतील ऑन पतंजली --- माहिती घेऊन बोलतो ऑन महावितरण --- लवकरात लवकर सगळे प्रश्न मार्गी लागतील0
0
Report
सोलापुर में संभाजी ब्रिगेड की मजबूत समर्थन से मराठा आरक्षण की मांग तेज
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - मनोज जरांगे - पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी संभाजी ब्रिगेड उतरली रस्त्यावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सोलापुरात संभाजी ब्रिगेडने उठवला आवाज तळपत्या उन्हात उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे - पाटील यांना संभाजी ब्रिगेडने दिला जाहीर पाठिंबा सरकारने लवकरात लवकर मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा राज्यभरात आंदोलन करण्याचा संभाजी ब्रिगेडचा इशारा उन्हात बसून उपोषण करणाऱ्या मनोज रंगे पाटील यांना संभाजी ब्रिगेडचा उन्हात उभारून पाठिंबा सरकार हे मनुवादी असल्याचा आरोप करत जोरदार घोषणाबाजी0
0
Report
Advertisement
हिंगोली में मराठा बांधवों ने राज्य महामार्ग रोका, आंदोलन तेज
Hingoli, Maharashtra:हिंगोली ब्रेकिंग हिंगोलीत मराठा बांधवांनी राज्य महामार्ग रोखला हिंगोली रिसोड राज्य महामार्ग रोखला मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलना पाठिंबा देण्यासाठी सेनगाव शहरातील टी पॉइंटवर मराठा बांधवांच आंदोलन भर उन्हात राज्य महामार्ग रोखत मराठा बांधवांचे आंदोलन एक मराठा लाख मराठा म्हणत मराठा बांधवांची घोषणाबाजी हिंगोलीत मराठा समाज बांधव आक्रमक0
0
Report
नागपूर में पहला सीबीजी प्लांट कचरा प्रबंधन से ऊर्जा निर्माण, बड़ा निजी निवेश
Nagpur, Maharashtra:देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री ... बायोगॅस प्लांट - मला अतिशय आनंद आहे की नागपूर महानगरपालिकेतर्फे देशातील पहिला सीबीजी प्लांट या ठिकाणी जवळपास तयार झालेला आहे, आज आम्ही प्लांटची पूर्ण माहिती घेऊन पाहणी केली - तीन स्टेजमध्ये 400-400 टन असा बाराशे टनचा हा प्रोजेक्ट ऑगस्टमध्ये पूर्णपणे कमिशन होईल, पण त्याचा भाग आताच कमिशन होतोय, शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया होणार आहे, यातून जवळपास 28 टीबीटी गॅस तयार होणार आहे त्यासोबत जे ऑरगऑनिक मनुअर तयार होणार आहेत - 400 टीबीटी सिमेंट किंवा इतर ठिकाणी लागणार, त्यामुळे जवळपास जो कचरा लागतो त्याला या ठिकाणी तयार होणार आहे, विदाऊट टीपिंग फी संपूर्णपणे खाजगी गुंतवणूक येथून करण्यात झाला आहे, जवळपास 300 कोटी रुपयांची गुंतवणूक या ठिकाणी केलेली आहे - हे मॉडेल एवढा चांगला आहे की पुढच्या काळात कुठेही कचऱ्याचे ढीग दिसणार नाही आणि वेस्ट वेल्थमध्ये कन्व्हर्ट करून त्या माध्यमातून आपण जो काही आपला पर्यावरण आहे त्याची हानी देखील टाळणार आहोत - पूर्व नागपूरच्या भागात भांडेवाडी म्हटलं की कचऱ्याचे ढीग आणि वास अशा प्रकारचा जे समीकरण होतं ते पूर्णपणे संपत आहे, पुढच्या तीन-चार महिन्यात वासाचा प्रश्नही संपेल आणि पुढच्या काही वर्षात कचऱ्याचाही ...0
0
Report
वाशिम में गर्मी के बीच जलसंकट: लघु प्रकल्पों में सिर्फ 14% जल शेष
Washim, Maharashtra:वाशीम जिले में गर्मी के बीच जलसाठे की स्थिति चिंताजनक बनली है। जिले के 160 लघु सिंचन प्रकल्पांमध्ये केवळ 14 टक्के जलसाठा शिल्लक असून, एकबुर्जी आणि सोनल या दोन मध्यम प्रकल्पांमध्ये मिळून 13.36 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे। विशेष म्हणजे वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी मध्यम प्रकल्पात सध्या 19.30 टक्के जलसाठा शिल्लक आहे। मानसूनला अद्याप काही दिवसांचा अवधी असल्याने प्रशासन समोर पाणी व्यवस्थापनाचे मोठे आव्हान उभे राहिले असून नागरिकांमध्येही पाणीटंचाईची चिंता वाढू लागली आहे.0
0
Report
Advertisement
तुळजाभवानी मंदिर में VIP पास बंद: 30-31 मई को दर्शन पूरी तरह रोक
Dharashiv, Maharashtra:तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या व्हीआयपी मंडळींना प्रशासनाने मोठा दणका दिला आहे. येत्या 30 व 31 मे रोजी शनिवार व रवीवारी मंदीरात व्हीआयपी पासेप पुर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अधिक जेष्ठ पोर्णिमा उत्सव आणि लागोपाठ आलेल्या सुट्यांमुळे मंदीरात भाविकांची प्रचंड गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे. तर सर्वसामान्य भाविकांसाठी नियमीत मिळणारे 200 आणि 500 रुपयांचे पेड पासेस सुरू राहणार आहेत. दरम्यान व्हिआएपी पासेस संदर्भात नेत्यांनी व अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांवर दबाव आणल्यास त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्याचा इशारा मंदीर संस्थानच्या वतीने देण्यात आला आहे.0
0
Report
मंगरुर्लपीर में पानी की मुख्य पाइपलाइन बार-बार फूटे; आपूर्ति बाधित, कार्रवाई की मांग
Washim, Maharashtra:अँकर: वाशीमच्या मंगरुळपीर शहराला मोतसावंगा धरणावरू पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी वारंवार फोडली जात असल्याने मंगरुळपीरच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होत आहे. या प्रकारामुळे नगरपरिषदेचे आर्थिक नुकसान होत असून नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या प्रकरणी नगरपरिण steadच्या मुख्याधिकाऱ्यांनी मंगरुळपीर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसेच जलवाहिनीचे नुकसान करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत आणि परिसरात विशेषतः रात्रीच्या वेळी पोलिस गस्त वाढवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.0
0
Report
Meera-Bhayandar में मराठी लोगों के साथ भेदभाव? मंत्री सरनाईक ने दिया कड़ा संकेत
Mira Bhayandar, Maharashtra:मीरा-भाईंदरमध्ये मराठी माणसाची गळचेपी? मराठी असल्यामुळे घर नाकारणाऱ्या घरमालकाला मंत्री सरनाईकांचा कडक इशारा शिंदे गुळाचा चहा आणि नाश्ता सेंटर' चालवणाऱ्या मराठी भगिनी रविना शिंदे यांना भाईंदरमध्ये "तू मराठी आहेस" म्हणून घर नाकारण्यात आले. माहिती मिळताच मंत्री प्रताप सरनाईक यांनी थेट रविना यांच्या स्टॉलला भेट देऊन त्यांच्या चौकशी केली आणि शिंदे कुटुंबाला धीर दिला. महाराष्ट्रात राहून मराठी माणसाचा सन्मान राखावाच लागेल; अन्यथा एकही वीट रचू देणार नाही," असा सज्जड दम मंत्री सरनाईक यांनी दिला आहे. बाईट -प्रताप सरनाईक परिवहन मंत्री0
0
Report
Advertisement
अमरावती में पोटे-देशमुख के बीच स्वीट वॉर, चुनावी बूथों से पहले मिठाई वायरल
Amravati, Maharashtra:अमरावतीत रंगणार पोटे विरुद्ध देशमुख लढत; अर्ज भरण्यापूर्वीच काँग्रेसकडून मिठाईचे बॉक्स वाटपाचे फोटो व्हायरल अमरावतीत स्वीट वॉर सुरू आँकर :- अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकें बिगुल वाजताच राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. या निवडणुक Youth भर असं जैसी थेट आणि चुरशीची लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपकडून माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे यांचे नाव आधीच निश्चित झाले असून ते १ जून रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसकडून नागपूरचे उद्योजक हर्षजित देशमुख यांचे नाव चर्चेत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार हर्षजित देशमुख यांच्या नावाचे आणि छायाचित्राचे सोहन केक मिठाईचे बॉक्स सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. अधिकृत उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी आणि अर्ज भरण्याआधीच देशमुख समर्थकांकडून या मिठाईचे वाटप सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे. या स्वीट वॉरमुळे अमरावतीमधील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.0
0
Report
कोकण सीट बीजेपी को देने की तैयारी, दळवी का संकेत—राष्ट्रवादी को नहीं छोड़ेगी सीट
Chendhare, Maharashtra:कोकण की सीट बीजेपी को देने की तैयारी... आमदार महेंद्र दळवी का बयान... राष्ट्रवादीला जागा सोडणार नसल्याचा पुनरुच्चार... शिवसेना की हक्क की सीट पर सामान्य शिवसैनिक के लिए बेटी का उम्मीदवार दाखिला... दी गयी फॉर्म के बारे में महेंद्र दळवी ने कहा कि यदि अवसर आया तो वे अपनी बेटी का फॉर्म वापस लेने पर विचार करेंगे.0
0
Report
रत्नागिरी में ठाकरे गट ने बाळ माने को कोकण विधानपरिषद के लिए उम्मीदवार घोषित किया
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. उबाठा पक्षाचे उपनेते बाळ माने यांना महाविकास आघाडी आणि शिवसेना ठाकरे गटाकडून अधिकृत उमेदवारी.. आगामी कोकण विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत राजकीय हालचालींना वेग आला आहे.. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते बाळ माने यांना महाविकास आघाडी आणि शिवसेना ठाकरे गटाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे.. मुईंबात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बाळ माने यांना 'एबी फॉर्म' अधिकृतपणे सुपूर्द करण्यात आला.. एबी फॉर्म हाती पडताच बाळ माने यांनी मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन घेतलं. या घडामोडींमुळे कोकणच्या राजकीय मैदानात आता अधिकृतपणे बिगुल वाजलं आहे.. बाळ माने यांची ही उमेदवारी केवळ एका मतदारसंघापुरती मर्यादित नसून संपूर्ण कोकणात ठाकरे गटासाठी ही प्रतिष्ठेची लढाई मानली जात आहे...0
0
Report
Advertisement
राहुरी में चुलत नातवे ने आजोबा पर गोलीबारी, दगडू कोहकडे गंभीर घायल
Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथे चुलत नातवानेच आजोबांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.. या घटनेत 65 वर्षीय दगडू कोहकडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.. गेल्या काही दिवसापुर्वी आरोपी प्रवीण कोहकडे आणि चुलत आजोबा दगडू कोहकडे यांच्यात एका नाजूक कारणातून वाद होता.. त्यातून पुढे हाणामारी आणि गाड्या पेटविण्याच्या घटना घडलेल्या होत्या.. त्यासंदर्भात राहुरी पोलीसात गुन्हा देखील दाखल आहे.. याच कारणावरून प्रवीण कोहकडे याने चुलत आजोबा दगडू कोहकडे यांच्यावर गोळीबार केला.. गोळी छातीत लागल्याने दगडू कोहकडे गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने उपचारासाठी अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.. घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले.. आरोपी प्रवीण कोहकडे याच्या शोधासाठी विविध पथके रवाना करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे..0
0
Report
अक्कलकोट में दिनदहाड़े ज्वेलर्स लूट: चार चोरों में एक महिला, 14.5 लाख के गहने चोरी
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - अक्कलकोटमध्ये भरदिवसा चाकूचा धाक दाखवत ज्वेलर्सला लुटले, तब्बल साडेदहा लाखांचे दागिने लंपास - अक्कलकोट तालुक्यातील जेऊर ते करजगी रस्त्यावर ज्वेलर्सचे करण्यात आले अपहरण - ज्वेलर्सला चाकूचा धाक दाखवत तब्बल साडेदहा लाखांचे दागिने लुटण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस - करजगी शिवारातील जेऊर ते करजगी रस्त्यावर सकाळी 11 च्या दरम्यान घडला प्रकार - अभिनंदन पोतदार हे ज्वेलर्स सकाळी दुचाकीवरून दुकानाकडे जात असताना चारचाकी वाहनातून आलेल्या चोरट्यांनी दागिन्यांवर मारला डल्ला - विशेष म्हणजे चौघ्या चोरट्यांपैकी एक जण महिला असल्याची प्राथमिक माहिती समोर - ज्वेलर्सची लूट करणाऱ्या चोरट्यांचा शोधासाठी अक्कलकोट ग्रामीण पोलीसांची विविध पथके रवाना - सदर घटनेची नोंद अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत0
0
Report
रत्नागिरी में यूरिया संकट: किसान और दुकानदार मिलकर कंपनियों के खिलाफ विरोध
Ratnagiri, Maharashtra:मॉन्सून तोंडावर आला है. बळीराजा शेती कामामध्ये व्यस्त होत आहे अशातच शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या खतांचा अपुऱ्या पुरवठ्यामुळे नवे संकट त्यांच्यासमोर उभे राहणार आहे. स्थानिक शेतकऱ्यांना युरियासाठी वणवण भटकावे लागत आहे. कंपन्या इतरत्र माल पुरवत आहेत पण, रत्नागिरी साठी माल देण्यास मात्र त्यांनी नकार दिला आहे. याच अन्याय विरुद्ध रत्नागिरी चा बळीराजा आणि दुकानदार एकत्र येऊन युरिया कंपन्यांविरुद्ध एल्गार पुकारण्याच्या तयारीत आहे. युरिया खताच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे याचा फटका शेतीला बसणार आहे.0
0
Report
Advertisement
