445001
यवतमाळ : 29 ऑगस्ट पासून राज्य कर्मचारी, शिक्षकांचा संप.
Yavatmal, Maharashtra:राज्य व केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन देत नसल्यामुळे व आश्वासनांची पाने तोंडाला पुसत असल्याने राज्यातील अधिकारी व कर्मचारी २९ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने संपाची अधिसूचना काढण्यासाठीची भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत जुनी पेंशन देण्याची घोषणा केली होती, परंतु शासनाने अद्याप अधिसूचना काढलेली नाही.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
खाड़ी युद्ध के कारण अम्बरनाथ के उद्यमी संकट में
Ambernath, Maharashtra:आखाती युद्धामुळे उद्योजक संकटात\n\nसरकारकडून मदतीची अपेक्षा \n\n‘आमा’ संघटनेकडून जिल्हा उद्योग केंद्रास निवेदन \n\nAnchor एक महिन्याहून अधिक काळ आखाती प्रदेशात सुरू असलेल्या युद्धामुळे भारतीय उद्योजक संकटात आहेत. अंबरनाथमधील उद्योजकही त्याला अपवाद नाहीत. सध्या उद्योगांसाठी अतिशय प्रतिकुल परिस्थिती असून त्यातून तग धरण्यासाठी शासनाने तातडीने मदत करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. अतिरिक्त अंबरनाथ औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या ‘आमा’ संघटनेने याबाबत जिल्हा उद्योग केंद्रास सविस्तर निवेदन दिले असून त्यात भेडसावणाऱ्या अडचणी आणि समस्या सविस्तरपणे मांडल्या आहेत. युद्धामुळे माल वाहतूक बंद असल्याने ते उद्योगही संकटात आले आहेत. या प्रतिकुल परिस्थितीत शासनाने उद्योगांना काही सवलती द्याव्यात, असे आवाहन आमा संघटनेचे अध्यक्ष उमेश तायडे यांनी केले आहे.\n\nVo अंबरनाथमधील आनंदनगर औद्योगिक वसाहतीत १४०० हून अधिक कारखाने आहेत. त्यातील १५० कारखाने रासायनिक तर ७०० हून अधिक इंजिनिअरिंग कंपन्या आहेत. औषध निर्मिती, टेक्सटाईल्स आणि अन्य उद्योग व्यवसायही अंबरनाथमध्ये आहेत. सध्या एलपीजी गॅस, डिझेल अभावी अनेक कंपन्यांचे उत्पादन निम्म्यावर आले आहे. माल वाहतूक विस्कळीत झाल्याने उद्योगांना लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. काही कंपन्यांना कच्च्या मालासाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत. निर्यात ठप्प झाल्याने अनेकांच्या ऑर्डर्स खोळंबल्या आहेत. इंधन टंचाई आणि अस्थिर परिस्थितीमुळे कामगार त्यांच्या मूळ गावी परतू लागले आहेत. त्याचाही उत्पादन प्रक्रियेवर परिणाम होयू लागला आहे. आनंदनगरमधील काही टेक्सटाईल्स कंपन्या अमेरिका आणि युरोपमध्ये अंतर्वस्त्रे आणि अन्य उत्पादने निर्यात करतात. शासनाने अल्प व्याजदरात उद्योगांना भांडवल उपलब्ध करून द्यावे. पाईल लाईन गॅस सुविधा तातडीने उपलब्ध करून द्यावी. जीएसटी आणि अन्य कर भरण्यास काही प्रमाणात सवलत द्यावी. अन्यथा उद्योग सुरू ठेवणे अवघड होईल, अशी भीती तायडे यांनी व्यक्त केली आहे.\n\n0
0
Report
उल्हासनगर में स्कायवॉक के नीचे 700 ग्राम गांजे के साथ आरोपी गिरफ्तार — पुलिस ने की बड़ी कार्रवाई
Ambernath, Maharashtra:उल्हासनगरात स्कायवॉकखाली अंमली पदार्थ विक्रीवर पोलिसांची धाड 700 ग्रॅम गांजासह एक जण ताब्यात स्कायवॉकखाली Amली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या पथकाने धाड टाकत एका व्यक्तीस ताब्यात घेतले. या कारवाईत सुमारे 700 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. या ठिकाणी नशेच्या पदार्थांची विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. रात्री दीड वाजताच्या sुमारास ही कारवाई करण्यात आली. पथकाने घटनास्थळी धाड टाकून अशोक रोकडे या व्यक्तीस ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपीकडून सुमारे 700 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरातील अमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून त्याने हा गांजा कुठून आणला याचा तपास पोलिस करीत आहेत. पूर्वकथन: शंकर अवताडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर भुयार ,उल्हासनगर0
0
Report
अशोक खरात मामले में नया अपडेट: 40–45 नेताओं का नियमित संपर्क उजागर
Nashik, Maharashtra:नाशिक ब्रेकिंग... अशोक खरात प्रकरणात नवीन अपडेट समोर... अशोक खरातच्या 40 ते 45 राजकीय नेते नियमित संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती - अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत ही सर्व सत्ताधारी और विरोधी पक्षांच्या नेत्यांची नाव अशोक खरातने केले होते राजकीय नेत्यांचे नाव कोडवर्डमध्ये सेव्ह... कोणतीही राजकीय निर्णय घेण्यापूर्वी हे राजकीय नेते अशोक खराताचा सल्ला घेत असल्याची माहिती... निवडणुकीत फॉर्म भरण्यापूर्वी देखील राजकीय नेते अशोक खरातला वेळ आणि तारीख विचारत असल्याची माहिती... एसआयटीला दोन दिवसांपूर्वीच मिळाला होता फॉरेन्सिक टीमकडून क्लोन डाटा अहवाल... अशोक खरात प्रकरणी SIT कडून तांत्रिक पुरावे आणि मोबाईल डेटातून नवनवीन खुलासे होण्याची शक्यता0
0
Report
Advertisement
चिपळुण-कराड हाइवे के पास शिवशाही गादी कारखाने में आग, दमकल ने आग पर पाया नियंत्रण
Ratnagiri, Maharashtra:चिपळूण कराड हाईवे लगत सत्ी येथील शिवशाही गादी कारखान्याला अचानक आग लगी होती. चिपळुण नगरपरिषदच्या अग्निशमन पाचारण करण्यात आले होते. तातडीने अग्निशामक गाडी आल्यामुळे आग आटोक्यात आणण्यात आली. शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी नाही.0
0
Report
राम शिंदे ने धनगर नेता दीपक बोऱ्हाडे के निवास पर सांत्वना दी
Jalna, Maharashtra:जालना | महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी दिली धनगर समाजाचे नेते दीपक बोऱ्हाडे यांच्या निवासस्थानी भेट.. धनगर समाज आरक्षणावर प्रश्न विचारतात काढता पाया.. धनगर समाजाचे नेते दीपक बोऱ्हाडे यांच्या जालना येथील निवासस्थानी विधान परिषेदचे सभापती राम शिंदे यांनी आज सांत्वन पर भेट दिली आहे, दीपक बोऱ्हाडे हे मुंबई आझाद मैदान येथे आमरण उपोषण करत असताना त्यांचे सासरे रामराव होळकर यांनी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली होती, आणि या घटनेमुळे दीपक बोऱ्हाडे यांच्यासह त्यांच्या संपूर्ण परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला होता, त्यामुळे आमरण उपोषण सोडवल्यानंतर दीपक बोऱ्हाडे यांनी थेट जालना येथे येत सर्व विधी पार पाडला, त्यामुळे राम त्या मुळे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी आज सांत्वन पर भेट देत त्यांना धीर दिला आहे.. *ऑन धनगर आरक्षण* याप्रसंगी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना राम शिंदे यांनी म्हटलं आहे की दीपक बोऱ्हाडे यांनी आमरण उपोषण मुंबई आझाद मैदान येथे समाजासाठी केले, यावेळी त्यांच्यावर एक दुःखाचा डोंगर कोसळला व त्यांच्या सासऱ्यांचा मृत्यू झाला, व त्यांच्या एका नातेवाईकाचा सुद्धा मृत्यू झाला त्यामुळे त्यांना या दुःखातून सावरण्यासाठी व धीर देण्यासाठी मी सांत्वन्पर भेट दिली आहे अशी माहिती यावेळी त्यांनी दिली आहे तर धनगर आरक्षणाचे पुढे काय झाले केव्हा आरक्षण मिळणार असा प्रश्न प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारताच त्यांनी काढता पाया घेतला व धनगर आरक्षणावर बोलणे टाळले.. बाईट - राम शिंदे, महाराष्ट्र राज्य विधान परिषद सभापती.0
0
Report
गडचिरोली में सशस्त्र नक्सलमुक्ति पूर्ण, 9 नक्सलियों ने हथियार डाले
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिले में सशस्त्र नक्सलमुक्त क्षेत्र घोषित किए जाने की खबर है। 31 मार्च 2026 के डेडलाइन के अंत में छत्तीसगढ़ राज्य के दो अन्य नक्सलवादियों ने गड़चिरोली पुलिस दल के सामने हथियार डाल दिए। Gadchiroli Police Headquarter के One Luvya Hall में इन नक्सलवादियों ने हथियार गंवाकर मुख्य धारा में भाग लिया। Gadchiroli जिले के 10 उप-विभागों में सक्रिय नक्सली चळवळी अब भामरागड उप-विभाग के सीमावर्ती क्षेत्र तक ही सीमित रह गई है। साथ ही शासन ने 2005 से चल रहे आत्मसमर्पण कार्यक्रम के अंतर्गत अब तक 805 नक्सलियों ने पुलिस के समक्ष आत्मसमर्पण किया है। जिले में अब तक के नक्सल चळवळी के इतिहास में 214 अधिकारी/जवान वीरमृत हुए हैं और 559 सामान्य नागरिक मारे गए हैं, इनमें 6 सक्रिय राजनीतिक व्यक्तियों का नाम भी शामिल है।0
0
Report
Advertisement
सोनी जलक्रीड़ तालाब में 3 बच्चों की डूबने से मौत, एक की पुष्टि, तलाश जारी
Shirdi, Maharashtra:तलावात तीघेजण बुडाले... अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनई येथील घटना... साठवण तलावात 3 लहान मुले बुडाल्याची घटना... 8 ते 12 वयाची मुले पोहताना बुडाली.. सोनई घोडेगाव रस्त्यावरील घटना... दुपारी तिन ते चार वाजेच्या दरम्यान घडली दुर्घटना... पाण्याचा अंदाज न आल्याने घडली दुर्घटना... स्थानिक आणी पोलीसांनी एकाचा मृतदेह काढला बाहेर... आणखी दोघांचा शोध सुरू... पोलीस आणी बचावपथक घटनास्थळी दाखल..0
0
Report
चिपळूण में गादी कारखाने की भीषण आग, दो दुकane भी जलीं, आग पर काबू पाने की जंग
Ratnagiri, Maharashtra:ब्रेकिंग.. रत्नागिरी.. चिपळूणमध्ये भीषण आग!.. चिपळूणच्या सतीमध्ये गादी कारखान्याला भीषण आग; लगतची दोन दुकानेही खाक, परिसरात भीतीचे वातावरण!.. अँकर "रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. चिपळूणमधील सती परिसरात असलेल्या एका गादी कारखान्याला आज भीषण आग लागली. ही आग इतकी भयानक होती की, पाहता पाहता आगीच्या ज्वालांनी रौद्र रूपधारण केले.. या आगीत गादी बनवण्याचे सर्व साहित्य जळून खाक झाले आहे.. आगीची तीव्रता एवढी मोठी होती की, कारखान्याशेजारील अन्य दोन दुकानेही या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत.. आगीचे मोठे लोंढे आकाशात दिसत असल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली.. अग्निशमन दल येण्यापूर्वी स्थानिक नागरिकांनी स्वतःहून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत.. सुदैवाने यात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही,मात्र व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून,आग आटोक्यात आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे."0
0
Report
चंद्रकांत पाटील ने जयंत पाटल के आरोपों पर कहा—बोगस प्रमाणपत्र मामले की जाँच होगी
Sangli, Maharashtra:स्लग - जयंत पाटलांचा इतिहास आहे, जिथे जिथे शक्य आहे,तिथे बिबा टाकायचा - मंत्री चंद्रकांत पाटील . अँकर - जयंत पाटलांचा इतिहास आहे, जिथे जिथे शक्य आहे, तिथे बिबा टाकायचा, असा घणाघाती आरोप भाजपाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी केला आहे.भाजपा आमदार गोपीचंद पडळकर व शिवसेना शिंदें पक्षाचे आमदार सुहास बाबर यांच्यात देखील जयंत पाटलांनीच बिबा टाकला, असे देखील मंत्री पाटील यांनी स्पष्ट करत पडळकरांकडून शिवसेना शिंदे गटाचे आटपाडी तालुक्यातल्या दिघंची जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज पाटील यांच्या बोगस कुंबी प्रमाणपत्र कारवाई मागणीला पाठिंबा देत, जर बोगस कुंबी प्रमाणपत्र देण्यात आले असेल तर संबंधित जात पडताळणी अधिकाऱ्यावर कारवाई होईल, असे देखील चंद्रकांत पाटलांकडून स्पष्ट करण्यात आलाय ते सांगलीमध्ये बोलत होते. बाईट - चंद्रकांत पाटील - पालकमंत्री.0
0
Report
Advertisement
नांदेड के तलवार बाबा की गिरफ्तारी, अंधविश्वास फैलाने का आरोप
Nanded-Waghala, Maharashtra:Anchor - हाथ में तलवार लेकर भोंदूगिरी करने वाले नांदेड जिले के तलवार बाबाला पुलिस ने गिरफ्तार किया। बिलोली तहसील के बडूर में इस भोंदू बाबा ने अंधविश्वास का खेल रचा था। ज्ञानेश्वर करडे नाम इस भोंदू बाबा का है। एनिस ने इस भोंदूगिरी की शिकायत करने के बाद पुलिस ने छापा मारकर उसे गिरफ्तार किया। भोंदू तलवार बाबा को बिलोली थाने लाया गया था। इसके बाद बाबा के समर्थकों ने थाने में हंगामा किया और एक पुलिसवाले की कॉलर पकड़ ली। इस प्रकरण में बाबा के दो समर्थकों को भी गिरफ्तार किया गया। इस भोंदूबाबा पर हाथ में तलवार लेकर लोगों को ठगने का आरोप है, जिसे बाबा ने खारिज किया।0
0
Report
नাশिक के पास विंचूर-निफाड मार्ग पर कंटेनर ने स्कॉर्पियो कार को मारी, दो घायल
Lasalgaon, Maharashtra:नाशिक के पास विंचूर-निफाड मार्ग पर कंटेनर ने स्कॉर्पियो कार को मारी, इस हादसे کی दृश्य CCTV में कैद हुई, स्कॉर्पियो के पीछे बाइक भी प्रभावित, इस दुर्घटना में दो लोग गंभीर रूप से घायल होकर जिला अस्पताल भेजे गए हैं, Lasalgaon पुलिस ने जानकारी दी है0
0
Report
डोंबिवली के फेरीवालों का केडीएमसी विरोध मोर्चा, रोजगार सुरक्षा की मांग
Kalyan, Maharashtra:डोंबिवलीत फेरीवाल्यांचा केडीएमसीविरोधात मोर्चा कारवाई थांबवण्याची जोरदार मागणी डोंबिवली शहरात गेल्या महिनाभरापासून केडीएमसी प्रशासनाकडून फेरीवाल्यांवर सातत्याने कारवाई सुरू आहे. या कारवाईविरोधात आज फेरीवाल्यांनी आक्रमक पवित्रा घेत महापालिकेविरोधात मोठा मोर्चा काढला. मोर्चादरम्यान फेरीवाल्यांनी केडीएमसीच्या कारवाईविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “कारवाई बंद करा”, “आम्हाला जगू द्या”, “उपजीविकेचा हक्क द्या” अशा घोषणा देतं आंदोलन केले मात्र, फेरीवाल्यांना पर्यायी व्यवस्था देण्याबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नसल्याने आज मोठ्या प्रमाणात आंदोलन केले0
0
Report
Advertisement
मालेगांव में SIR हेल्प सेंटर को लेकर भाजपा आक्रामक, असिफ शेख केस की मांग
Malegaon, Maharashtra:SIR च्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मालेगावचे राजकारण तापणार... मालेगाव शहरात SIR हेल्प सेंटर वरून भाजप आक्रमक.. इस्लाम पार्टीचे प्रमुख आसिफ शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी... BLO यांच्या कामावरही घेतला आक्षेप... ANC: मालेगाव मध्य व बाह्य मतदारसंघातील मतदार यादी प्रमाणीकरण (SIR) प्रक्रियेतील अनियमितता, अनधिकृत हेल्प सेंटर्स बंद करणे, खाजगी व्यक्तींची BLO सहाय्यक म्हणून नेमणूक करण्यास कायदेशीर आक्षेप आणि राज्य होमगार्ड्सचा BLO यादीत समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव... त्याप्रमाणे मालेगाव महानगर पालिकेचा खाजगी व्यक्तींना BLO पदावर नेमणूक करण्याच्या विचाराची जी चर्चा आहे या सगळा गोष्टींना लक्षात घेत भाजप पदाधिकारी आज आक्रमक होत त्यांनी याविषयी प्रांत अधिकारी यांना निवेदन दिले.. त्यात असिफ शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली..0
0
Report
नागपुर में फर्जी अनुसूचित जाति प्रमाणपत्र से इंजीनियरिंग कॉलेज में दाखिला: 11 गिरफ्तार
Nagpur, Maharashtra:व्यवसाय अभ्यासक्रमामध्ये अनुसूचित जमातीचे बोगस प्रमाणपत्र तयार करून प्रवेश मिळवल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात समोर आलेला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात बोगस जात प्रमाणपत्र तयार करण्याचे रॅकेट असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात पुढे काय नवीन खुलासे होते याकडे सर्वांचे लक्ष लागलय. गोविंदराव वंजारी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी कॉलेजचे प्राध्यापक मोहन करंभे, शुभम खोरगडे, आणि अमोल घोडे आणि तीन विद्यार्थ्यांचा सह एकूण 11 जणांवर पाचगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये तीन विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी मध्ये बोगस प्रमाणपत्राचा वापर करून प्रवेश मिळवला आहे. यासोबत पिंपरी चिंचवड येथील रावेत कॉलेजला सुद्धा प्रवेश मिळवल्याच सांगितलं जातं आहे.. त्यामुळे कॉलेजचे प्राध्यापक विद्यार्थी आणि पालक या सोबत बोगस प्रमाणपत्र तयार करणारे यांची ही चौकशी पोलीस विभागाकडून केली जाणार आहे. या प्रकारामुळे आदिवासी विकास विभागात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे..अनुसूचित जमाती पडताळणी समितीच्या सहाय्यक आयुक्त अमिता पिल्लेवार उपसंचालक नीरज मोरे, संशोधन अधिकारी नयन कांबळे यांच्या समितीने केलेल्या चौकशीत हा प्रकार समोर आला. यामध्ये पाचगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करत या संपूर्ण प्रकाराचे पायामुळे शोधून काढण्याचा काम सुरू केला आहे त्यामुळे याचे पायामुळे राज्यभरात पसरले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.0
0
Report
डोंबिवली के बार में Kannada बोलचाल के कथित विवाद पर जबरदस्त राडा, 2 घायल
Kalyan, Maharashtra:कन्नड भाषेत शिवीगाळ करत असल्याच्या आरोपातून गटांमध्ये बार मध्ये तुफान राडा.. सर्व सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद.. मारहाणीत तीन जण जखमी असून दोघांची प्रकृती गंभीर ...विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आरोपीचा शोध सुरू मात्र रात्री उशिरा बार सुरू असल्याने कायदा सुव्यवस्थावर प्रश्नचिन्ह उपस्थित डोंबिवली पश्चिमेकडील रेतीबंदर रोडवर असलेल्या अतिथी बारबाहेर मध्यरात्री एका किरकोळ वादातून जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली आहे. कन्नड भाषेत शिवीगाळ केल्याच्या संशयावरून एका इसमाने आपल्या ७-८ साथीदारांसह दोन तरुणांना बेदम मारहाण केली आहे. यामध्ये लोखंडी रॉड, दगड आणि झाडाच्या कुंड्यांचा वापर करण्यात आला असून, हल्ल्यात दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. धक्कादायक म्हणजे, या झटापटीत एका तरुणाची ८ ग्रॅम सोन्याची साखळी देखील गहाळ झाली आहे. याप्रकरणी डोंबिवली पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू आहे.0
0
Report
Advertisement
