445001
यवतमाळ : 29 ऑगस्ट पासून राज्य कर्मचारी, शिक्षकांचा संप.
Yavatmal, Maharashtra:राज्य व केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन देत नसल्यामुळे व आश्वासनांची पाने तोंडाला पुसत असल्याने राज्यातील अधिकारी व कर्मचारी २९ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने संपाची अधिसूचना काढण्यासाठीची भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत जुनी पेंशन देण्याची घोषणा केली होती, परंतु शासनाने अद्याप अधिसूचना काढलेली नाही.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
बारामती में असामयिक बारिश से फसलों को नुकसान, जय पवार किसानों की मदद करेंगे
Rui, Maharashtra:बारामती पणदरे गावातून जय पवार लाईव्ह लिंक बारामती जय पवार बाईट पणदरे बारामती तालुक्यातील पणदरे परिसरात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीची जय पवार यांनी पाहणी केली शेतकऱ्यांशी संवाद साधता आणि त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला ऑन अवकाळी पाऊस अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना कशी मदत करू शकू हे मी पाहणार आहे. यासंदर्भात मी उपमुख्यमन्त्री सुनेत्रा पवार यांच्याशी बोलणार आहे. ऑन शेतकरी मदत पंचनामे सुरू आहेत ऑन शेतकऱ्यांना आश्वासन dadaंच कुटुंब म्हणून आश्वासन करतो जसं दादांनी आजपर्यंत काम केलं शेतकऱ्यांना मदत केली बारामतीच्या जनतेला मदत केली तसंच आम्ही सगळेजण एकत्र येऊन त्यांना मदत करू आणि त्यांच्या दुःखात सोबत असू ऑन बारामती पोटनिवडणूक शरद पवार साहेब सुद्धा आग्रह करत आहेत की बिनविरोध होण्यासाठी बारामतीकरांना देखील वाटतं की ही निवडणूक बिनविरोध व्हावी. दादांचं काम अनेक वर्ष सर्वांनी पाहिलं आहे सगळेच बारामतीकर दादांचं कुटुंब असून त्यांच्याही मनात भावना आहेत बिनविरोध व्हावी. ऑन काँग्रेस उमेदवार काँग्रेस लढणार आहे मला कळालं. ते आज उमेदवार देणार आहेत असं समजलं खूप काही घडामोडी होत आहेत. या संदर्भात आपले वरिष्ठ नेते त्या लोकांशी बोलतील. गरज पडली तर आम्ही देखील त्यांना बोलू ऑन कार्यकर्ता बैठक आज मेळावा नाही कार्यकर्त्यांची बैठक आहे. दादांच्या अपघाती निधनानंतर आज ही पहिली बैठक आहे. पक्षातील लोकांचे भावना समजून घेण्यासाठी ही बैठक आहे. माझी काय भावना असेल मला त्यांच्याशी बोलायचं आहे म्हणून ही बैठक घेतली आहे. ऑन उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कोण उपस्थित असणार छगन भुजबळ हसन मुश्रीफ सुनील तटकरे प्रफुल पटेल पक्षातील सगळेच मोठे नेते आमदार उपस्थित राहणार आहेत अशी माहिती आहे. ऑन उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री उपस्थित राहणार का महायुतीतल्या आमच्या जवळचे पक्ष आहेत म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना आम्ही आव्हान केलं आहे. पार्थ पवार यांचा फॉर्म भरला तेव्हा पण मुख्यमंत्री होते. म्हणून मुख्यमंत्र्यांना तशी विनंती केलेली आहे. ऑन विरोधकांना काय आवाहन कराल मैं विरोधकांना काहीही आवाहन करणार नाही. दादा असताना आमचे विचार दादांसारखे असायचे तेव्हा पण ते बोलायचे सर्वांचा अधिकार असतो निवडणूक लढायची असेल तर लढावं. बारामतीकरांचे प्रेम पूर्ण पवार कुटुंबावर आहे मी अगोदरपासून बोलत आलो आहे. जर विरोधकांना लढायचं असेल तर त्यांनी लढावे पण आपल्याला माहिती आहे की बारामतीकर काय करणार आहेत. ऑन अजित पवारांनी शिवायची निवडणूक तुम्ही इमॅजीन केली होती का किती आव्हानात्मक वाटत आहे आयुष्यात केली नव्हती. त्यासंदर्भात मी काही बोलणार नाही कारण मी पण भावनिक आहे. मला सगळ्यांच्या समोर बोलायचं नाही. ऑन पत्रकार परिषद लांबणीवर पडली काय कारण काहीही कारण नाही. जे मुद्दे मला बोलायचे होते त्या मुद्द्यांमध्ये काही मुद्दे रोहित दादांनी ऑलरेडी सर्वांना सांगितले. मला जे मुद्दे बोलायचे होते ते पुन्हा कळालं की रोहित दादांनी ते कव्हर केलेत. मला वाटतंय आता जोपर्यंत फायनल अहवाल येत नाही तोपर्यंत मी उगीचच लोकांच्या मनात मतभेद करायला नाही पाहिजे. जे आम्हाला वैयक्तिक वाटतं ते वाटतं पण जेव्हा फायनल अहवाल येईल तेव्हा मी तुमच्या सर्वांसमोर स्पष्टता देईल. ऑन रोहित पवारांच्या भूमिकेला तुमचा पाठिंबा मी तसं नाही बोललो तुम्ही माझ्या मुद्द्यांचा चुकीचा उल्लेख करू नका माझे जे काही मुद्दे होते ते त्यांनी कव्हर केले मला पण वाटतं की कुठेतरी तुम्हाला माहिती आहे मी एका काळात व्हिडिओ टाकला होता. रोहित सिंग त्याच्यामध्ये झोपलेले होते आणि त्यामध्ये पण मी आग्रह केला जर असा अपघात झाला तर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचं जर एखादी बिल्डिंग पडली तरी त्या बिल्डिंगच्या मालकाला अटक करतात, रेस्टॉरंटला आग लागली तर त्या रेस्टॉरंटच्या मालकाला अटक करतात. जर असं झालं तर व्हीएसआर च्या मालकावरती अटक व्हायला पाहिजे जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित कारवाई होत नाही हीच माझी मागणी होती. ऑन राष्ट्रवादी विलीनीकरण माझी वैयक्तिक भूमिका नाही मी छोटा आहे. वहिनी असतील पार्थ दादा असतील बाकीचे जेष्ठ नेते असतील ते ठरवतील. मला वाटतंय की आम्ही कुटुंब म्हणून सर्व एकत्र राहावं जेव्हा दादा आपल्याला सोडून गेले तेव्हा पवार कुटुंब एकत्र होतो आजही आम्ही एकमेकांशी बोलतो राजकारणातील भाग यावर मी जास्त संभाषण करणे मला योग्य वाटत नाही. पक्षातील वरिष्ठ नेते बोलतील.0
0
Report
दिलीप वळसे पाटील का भोंदगिरी पर अंकुश, विकास और शिक्षा पर जोर
Ambegaon, Maharashtra:माणसाला देव बनवू नका; विकासासोबत विचारांचीही गरज” – दिलीप वळसे पाटील ANC :-“मी आता जगतो फक्त तुमच्यासाठी,” असे सांगत दिलीप वळसे पाटील यांनी पुढील काळात केवळ विकासाच्या घोषणा नव्हे, तर जनतेचे राहणीमान उंचावणे, दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे हेच खरे ध्येय असल्याचे स्पष्ट केले. राजकारणात समाजाचा दृष्टीकोन बदलण्याची गरज अधोरेखित करताना त्यांनी सोशल मीडियातून चांगले-वाईट विचार लोकांच्या मनात रुजवले जात असल्याची खंत व्यक्त केली. मात्र, अध्यात्मावर आपला ठाम विश्वास असल्याचे सांगत त्यांनी कीर्तनातून मिळणाऱ्या शिकवणीचे महत्त्व मान्य केले, पण भोंदुगिरी आणि जादूटोण्यावर विश्वास नसल्याचे ठामपणे सांगितले. “आम्हाला कोणी महाराज म्हणत नाही,” अशी मिश्किल टिप्पणी करत त्यांनी, माणसाला देव बनवू नका, आम्हीही सामान्य माणूस असून आमचं कुटुंब आणि सामाजिक आयुष्य आहे, असे स्पष्ट केले.तसेच, कीर्तन ऐकायला आवडत असले तरी भोंदुगिरीला विरोध असल्याचे सांगत, समाजात सकारात्मक बदल घडवणारे विचारच स्वीकारले पाहिजेत, असेही वळसे पाटील यांनी नमूद केले.आंबेगाव तालुक्यातील गिरवली येथे माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलंय... Sound Bytes:- दिलीप वळसे पाटील (माजी मंत्री आमदार)0
0
Report
समरजित सिंह घाटगे 8 तारीख को बीजेपी में प्रवेश करेंगे
Kolhapur, Maharashtra:समरजितसिंह घाटगे यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश येत्या ८ तारखेला होणार असल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांचा भाजप प्रवेश प्रलंबित होता. मात्र आता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा पूर्ण झाल्यानंतर प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे अस स्वतःच त्यांनी स्पष्ट केले आहे. नगरपालिका तसेच जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या चिन्हावर निवडून येत पक्षाशी नाळ जोडलेलीच ठेवली होती. यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून अधिवेशनानंतर अधिकृत प्रवेशाबाबत प्राथमिक सहमती झाली होती. आता ८ तारखेला माझा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश होणार आहे. माझ्या मूळ पक्षात परत येत असल्याचा मला अभिमान आणि समाधान आहे,” असे घाटगे म्हणालेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत बोलताना घाटगे यांनी “देवेंद्र फडणवीस हे माझ्या थोरल्या भावासारखे आहेत. त्यांनी नेहमीच मला मार्गदर्शन केले आहे. पक्षाबाहेर असतानाही मी अनेकदा त्यांच्या नावाचा उल्लेख केला. आता त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची पुन्हा संधी मिळत असल्याचा आनंद आहे अशी भावना व्यक्त केली. दरम्यान, पालिका निवडणुकांनंतर डिसेंबर महिन्यात आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेवून “मी पुढील राजकीय भूमिका काय असणार आहे, हे त्यांना स्पष्टपणे सांगितले होते. त्यांना विश्वासात घेऊनच पुढची पावले उचलली आहेत,” असेही घाटगे यांनी स्पष्ट केले.0
0
Report
Advertisement
अंजनगांव में शिवाजी महाराज के पुतले को लेकर दो गुटों में तनाव, स्थलांतरण निर्णय
Kolhapur, Maharashtra:solapur जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव येथे श्री खोलोबा देवस्थान परिसरात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून मोठा वाद निर्माण झाला. रात्रीतून उभारण्यात आलेल्या या पुतळ्यामुळे दोन गट आमनेसामने आले, आंदोलने, दगडफेक, आणि राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे गावात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. मात्र अखेर पालकमंत्री जयकुमार गोरे आणि ग्रामस्थांच्या बैठकीतून या वादावर तोडगा निघाला आणि त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हलविला.0
0
Report
कृष्णा चांदगुडे बने राज्य कार्यवाह, अंनिस पर नई अपडेट
Nashik, Maharashtra:कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह, अंनिस0
0
Report
नवी मुंबई के एपीएमसी फलों के बाजार में पीले तरबूज की आवक बढ़ी, गर्मी में मांग खूब
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईच्या एपीएमसी फळ बाजारामध्ये लाल कलिंगडा सोबत आता पिवळ्या कलिंगडाची आवक देखिल वाढली असून कडक उन्हाने कलिंगडाची मागणीही वाढली आहे. आरोग्याला उपयुक्त, रुचकर आणि खाण्यास आईस्क्रीम सारखी चव असलेला कलिंगड मोठ्या प्रमाणावर एपीएमसी बाजार मध्ये दाखल झाला असून व्यापाऱ्यांना किलोमागे 25 ते 30 रुपयांचा दर मिळत आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये आवक जरी वाढली तरी दर स्थिर राहतील असा विश्वास यावेळी व्यापाऱ्याने व्यक्त केला आहे.0
0
Report
Advertisement
नवी मुंबई रोडपाली में मसाज के नाम पर वेश्याव्यवसाय पर पुलिस की बड़ी कार्रवाई
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईतील रोडपाली परिसरात मसाजच्या नावाखाळ्या चालणाऱ्या एका वेश्याव्यवसायावर अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक कक्ष आणि गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केलेय. रोडपाली येथील गोल्डन किंग सलून अँड स्पावर छापा टाकला असता सदर ठिकाणी बॉडी मसाजच्या नावाखाळ्या मुलींना वेश्याव्यवसायात ढकलले जात होते. पोलिसांनी स्पाचा चालक समीर उर्फ अन्सारी आणि त्याची पत्नी सलमा अन्सारी यांना अटक करत एका पीडित महिलेची सुटका केलेय.0
0
Report
नांदगांव चौक के उड़ान पुल में फिर खड्डा, भ्रष्टाचार के आरोप
Wardha, Maharashtra:नांदगांव चौक येथील उड्डाण पुलाला परत खड्डा पुलाच्या दर्जेवर प्रश्नचिन्ह;मोठा भ्रष्टाचार असल्याची चर्चा अँकर- हिंगणघाट येथील नांदगांव चौक येथील उड्डाण पुल काही वर्षा पूर्वी तयार करण्यात आला याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले होते.या उड्डाण पुलावर ही तिसरी घटना असून या अगोदर सुद्धा मोठे खड्डे पडले होते किती तरी दिवस पुलाची एक बाजू वाहतुकीस बंद ठेवण्यात आली होती. आता परत पुलाच्या दुसऱ्या बाजूस सुद्धा खड्डा पडला असून पुलाच्या दर्जेवर प्रश्न निर्माण होत आहे खड्डा पडल्यामुळे पुलाची एक बाजू बंद करून वरील सर्व वाहतूक रहदारीच्या चौक मधून जात असून त्याठिकाणी अपघात देखील होत आहे.यापुलाच्या बांधकामात मोठा भ्रष्टाचार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही अशी नागरिकांची प्रतिक्रिया असून संबंधित कंपनीला काळ्या यादीत समाविष्ट करून अश्या निस्कृष्ठ दर्जाचे काम करणाऱ्या कंपनीचे यापुढे देण्यात आलेले सर्व प्रकल्प काढून घ्यावेत अशी सर्वत्र मागणी होत आहे.या कंपनीवर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी तत्काळ कारवाई करून यापूलाच्या कामाची चौकशी तसेच दर्जा तपासून संबंधित कंपनीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी हिंगणघाट येथील नागरिकांची मागणी आहे.0
0
Report
चंद्रपूर में 7 वर्ष बड़े प्रेमिका की मोबाइल चार्जर की तार से हत्या, आरोपी प्रेमी गिरफ्तार
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर शहर के दुर्गापुर परिसर में 15 दिन पहले सामने आई घटना में उम्र में आरोपी से 7 वर्ष बड़े प्रेमिका प्रियंका वांधरे की मोबाईल चार्जर की तार से गला घोटकर हत्या कर दी गई। आरोपी युवक अंकेश बहेरवार ने यह कहकर शव को आत्महत्या का रूप दिया कि प्रियंका ने खुद आत्महत्या की। शव विच्छेदन रिपोर्ट मिलने के बाद संदेह बढ़ा। जांच के दौरान 15 दिन बाद पुलिस ने तार और संबंधित साहित्य जब्त कर आरोपी प्रेमी अंकेश को गिरफ्तार किया।0
0
Report
Advertisement
वरवठणे में अल्पवयीन लड़की ने सोशल मीडिया के दोस्त से जुड़कर आत्महत्या कर ली
Chendhare, Maharashtra:वरवठणे, म्हसळा तालुक्यात अल्पवयीन शाळकरी लड़की ने शुक्रवार रात गला घोटकर आत्महत्या कर ली। उसकी पहचान सोशल मीडिया पर एक अज्ञात व्यक्ति से हुई। घर वालों के डर से उसने घर में साड़ी से गला घोट लिया। उसे म्हसळा के ग्रामीण अस्पताल में भर्ती कराया गया जहाँ डॉक्टरों ने उसे मृत घोषित कर दिया। सहायक पुलिस निरीक्षक रविंद्र पारखे इस घटना की जांच कर रहे हैं।0
0
Report
रत्नागिरी में लक्ष्मी ऑर्गॅनिक के टैंकर के लगातार हादसे, PFAS विवाद के बीच दहशत
Ratnagiri, Maharashtra:खेड - रत्नागिरी\n\nलोटे एमआयडीसी मधील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीच्या टँकरचा आठ दिवसात सलग दुसऱ्यांदा अपघात....\n\nमुंबई गोवा महामार्गावरील जगबुडी नदीवर मुंबईहून लोटे एमआयडीसी इथेनॉल घेऊन जाणारा टँकर झाला पलटी. \n\nटँकर मधील इथेनॉल थेट जगबुडी नदीत पडत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीती. \n\n\nसतत होणाऱ्या अपघातामुळे वादग्रस्त लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीच्या विरोधात स्थानिक आक्रमक .\n\nPFAS वरून संघर्ष सुरू असताना सतत होणाऱ्या अपघातामुळे लक्ष्मी ऑर्गानिक कंपनीच्या अडचणीत आणखी वाढ..0
0
Report
नाशिक सेक्स कांड: १२१ अश्लील व्हिडिओ मिळाल्याने तपासाला नवा मोड़
Nashik, Maharashtra:नाशिकमध्ये गाजत असलेल्या तथाकथित “सेक्स कॅण्डल” प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. सुरुवातीला ब्लॅकमेलिंगचा बळी असल्याचा दावा करणारा फिर्यादी रवींद्र गणपत एरंडे याच्याविरोधातच आता गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. सातपूर पोलिसांच्या तपासात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. एरंडे यांच्या मोबाईल आणि टॅबमध्ये तब्बल १२१ अश्लील व्हिडिओ क्लिप्स आढळून आल्या आहेत. या व्हिडिओंचा कालावधी २००३ ते २०२५ असा असल्याचेही समोर आले आहे. विशेष म्हणजे, या व्हिडिओंमध्ये अनेक विवाहित महिलांसोबत गैरकृत्य केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामुळे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. यापूर्वी एरंडे यांनी आपला मोबाईल आणि टॅब चोरीला गेल्याचे सांगत अज्ञात इसमांकडून ब्लॅकमेल होत असल्याची तक्रार सातपूर पोलिस ठाण्यात दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी ऑफिस बॉय आकाश बकरे याच्यासह अन्य तीन जणांविरोधात खंडणीचा गुन्हा नोंदवला होता... मात्र तपास जसजसा पुढे सरकत गेला, तसतसे चित्र पूर्णपणे बदलले. एरंडे यांच्याविरोधातच लैंगिक शोषण आणि ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नाशिक पोलिसांनी या प्रकरणात संभाव्य पीडित महिलांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. तसेच, तपासासाठी स्वतंत्र महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, जेणेकरून पीडितांना सुरक्षित वातावरणात आपली बाजू मांडता येईल...रवींद्र एरंडे याला आज न्यायालयात हजर केलं असता माननीय न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे...0
0
Report
Advertisement
कल्याण में आधार कार्ड के कारण प्रवेश नहीं मिला, जेईई परीक्षा रुक गई
Kalyan, Maharashtra:कल्याणमध्ये जेईईच्या परिक्षा केंद्रावर आधार कार्डचे कारण देत आर. एन. नेत्रा या तरुणीला परिक्षा केंद्रात प्रवेश नाकारला गेला. त्यामुळे तिची परिक्षा हुकली. तिच्या आईसह इतर पालकांनी संताप व्यक्त केला आहे. आर. एन. नेत्रा हिची परिक्षा हुकल्याने तिच्या दोन वर्षांच्या अभ्यासाचा नुकसान झाले आहे. ठाण्यापासून आलेले पालक म्हणाले की, तिचे प्रवेश नाकारले गेले; त्यांनी सुरक्षा रक्षकांसमवेत केंद्र अधिकारी वर्गाकडे कागदपत्र मागितले. आधारकार्डची छायांकित प्रत दिली गेली तरीही प्रवेश नाकारला गेला.0
0
Report
सातारा जिला परिषद चयन के बाद भाजपा-राष्ट्रवादी-शिवसेना में घमासान
Satara, Maharashtra:सातारा - सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या राड्यानंतर आज पुन्हा सभापती निवडीवरून जिल्हा परिषदेत वादंग उठल्याचे पहायला मिळाले.भाजपने केलेली फोडाफोडी आणि जिल्हा प्रशासन यांच्या भूमिकेचा निषेध करत राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी सभापती निवडीवर बहिष्कार टाकला. यानंतर घटनेनंतर साताऱ्यात पुन्हा एकदा भाजप विरुद्ध राष्ट्रवादी,शिवसेना संघर्ष पेटला आहे .या वादानंतर जिल्ह्यातील मंत्री शंभूराज देसाई मंत्री मकरंद पाटील एका बाजूला तर त्याचा विरोधात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे यांच्यात वाक्युद्धं रंगले आहे.पाहूया पाहूया विसंवेदनशीलता/गप्पा/गोडगळ-शब्ददारियाँ (नोट: खालील विभाग फालतू/गैर-समाचार सामग्री आहे, गुरुगरंथ-चालू) कायदा/राजकारण/विधेयक/घटनाक्रम वगैरे माहिती मुख्य संदर्भ विओ - सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडी नंतर आज सभापती निवडीवेळी पुन्हा एकदा महायुतीमध्ये वाद पेटल्याचे पहायला मिळाले.राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी काळ्या फिती लावून आज होणाऱ्या सभापती निवडीच्या प्रक्रियेवर आक्षेप घेत भाजप आणि जिल्हा प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत सभागृहात प्रवेश केला आणि काही वेळात सभागृहातून बाहेर पडून जिल्हा परिषदेच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. आम्ही जी बोलतो ते करून दाखवतो असं सांगत आगे आगे देखो होता है क्या असा इशारा मंत्री देसाई यांनी केला आहे. विओ - मंत्री मकरंद पाटील यांनी देखील राजकारणामध्ये जय पराजय हे होत असतात ... आज आमचे सदस्य जरी फोडले असले तरी ही वेळ त्यांच्यावर येणार आहे.. आम्ही काल राजकारणात आलेलो नाही हे तुम्ही समजून घ्या. माझ्या कुटुंबात 50 ते 60 वर्ष जिल्ह्याच्या राजकारणाचा वारसा आहे शंभर टक्के याचे प्रतिउत्तर दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा मंत्री पाटील यांनी दिला आहे. विओ - मंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांच्या टीकेला मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि मंत्री जयकुमार गोरे यांनी उत्तर दिले आहे.मंत्री शिवेंद्रसिंहाराजे यांनी सातारा जिल्हा परिषदेत आमचं बहुमत असताना देखील आम्हाला जाणीवपूर्वक सत्ते पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सुरू होता. आम्ही पहिल्यापासून सांगत होतो की अध्यक्ष उपाध्यक्ष हा आमच्याकडे बहुमत असल्यामुळे आमचाच होणार...आज त्यांच्याकडे बहुमत नसल्यामुळे त्यांनी बहिष्कार टाकला हे सिद्ध झालं आहे असा टोला मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी लगावला आहे. विओ -मंत्री शंभूराज देसाई आरोप आमच्यावर करतात आणि धमकी देखील तेच देतात हे सातत्याने घडल आले आहे. आताही ते म्हणत आहेत अजून पाच वर्ष आहेत तर आम्हीही ते बघायलाच बसलो असल्याचे सडेतोड उत्तर यावेळी मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहे0
0
Report
JNPA चौथे बंदर का उड़ानपुल 8-10 महीनों में ढहा, कंटेनर ट्रैफिक ठप
Navi Mumbai, Maharashtra:JNPA चौथे बंदर से जुड़ने वाला उड़ानपुल महज 8-10 महीनों में ढह गया. उड़ानपुल गिरने से कंटेनर यातायात जोखिमभरा हो गया है, इसलिए इसे तुरंत बंद किया गया. भारत मुंबई कंटेनर टर्मिनल के चौथे बंदर के लिए लगभग 700 मीटर लंबा द्विपदरी उड़ानपुल NHAI के द्वारा बनाया गया था, लेकिन जसखार क्षेत्र में उड़ानपुल के कुछ हिस्से के ढह जाने की घटना सामने आई. उड़ानपुल की मरम्मत का काम तुरंत शुरू किया गया है, पर 8 महीनों के भीतर गिर जाना गुणवत्ता पर प्रश्नचिह्न खड़े करता है.0
0
Report
Advertisement
