Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळच्या बसस्थानक उद्घाटनाला मिळाला 5 वर्षानंतर मुहूर्त.

Oct 14, 2024 06:50:44
Yavatmal, Maharashtra

यवतमाळच्या बसस्थानकाचे उद्घाटन 5 वर्षानंतर होत आहे. 11 महिन्यात पूर्ण होणार्‍या या कामात कंत्राटदाराच्या संथगतीने व न्यायालयीन अडथळ्यांमुळे विलंब झाला. लोकप्रतिनिधींनीही यावर योग्य पाठपुरावा केला नाही. त्यामुळे प्रवाश्यांना तात्पुरत्या बसस्थानकातून बस सुटत असल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. निवडणुकीच्या तोंडावर, मुख्यमंत्र्यांकडून आभासी पद्धतीने उद्घाटन होणार आहे. प्रवाश्यांना नवीन बसस्थानकातून सर्व सुविधा मिळण्याची अपेक्षा आहे.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
LBLAILESH BARGAJE
Dec 15, 2025 14:08:01
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Dec 15, 2025 12:45:26
Ambernath, Maharashtra:बदलापुरात स्कायवॉकला जोडणाऱ्या पादचारी पुलाचं तोडकाम बदलापुरातील पश्चिमेकडील नागरिकांना मोठा मनस्ताप रेल्वे प्रशासनानं बदलापूर पश्चिमेकडील स्कायवॉकला जोडणाऱ्या पादचारी पुलाचं तोडकाम सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळलीय. बहुतांश लोक प्लॅटफॉर्मवर येण्यासोबत पूर्व आणि पश्चिमेकडे येण्या-जाण्यासाठी या पुलाचा वापर करतात. त्यामुळे पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या लोकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे , सततच्या तोडकामामुळे रेल्वे प्रशासन जनतेच्या पैशांची किती उधळपट्टी करणार असा सवालही जनतेतून विचारला जातोय. 15 डब्यांच्या लोकलसाठी लवकरच रेल्वेमार्फत प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यात येणारंय आहे. त्यासाठी या पुलाचं तोडकाम सुरू करण्यात आलंय. मात्र सततच्या तोडकामामुळे जनतेच्या पैशांचा रेल्वेकडून अपव्यय होत असल्याचा आरोप प्रवाशांमधून केला जातोय. याआधीही शेडच्या कामासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि दोनवरील पादचारी पूल तोडण्यात आले. तर प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर जुना, गंजलेला सरकता जिना लावण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे रेल्वे प्रशासन सततची तोडफोड करून ठेकेदारांचे खिसे भरतंय का? असा सवाल विचारला जातोय. चंद्रशेखर भुयार , बदलापूर
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Dec 15, 2025 12:34:42
Pandharpur, Maharashtra:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस मुक्त भारताची घोषणा केली. ती तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मनावर घेतली. त्यांनी महाराष्ट्र काँग्रेस मुक्त करून टाकला, जे नगरपालिकेला पॅनल उभे करू शकले नाहीत. शिळ्या कढीला ऊत आणून आपले राजकीय अस्तित्व दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांना सुद्धा जोरदार टोले लगावले आहेंत. ठाकरे ब्रँड आता संपलेला आहे. त्यांनी आता नवा ब्रांड शोधण्याची गरज आहे. ज्यावेळी औरंगजेबाच्या कबريचे उदात्तीकरण केले तेव्हाच उद्धव संपला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारावर त्यांनी पोतेरा फिरवला आहे.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Dec 15, 2025 11:52:17
Pune, Maharashtra:अहिल्यानगरला महानगर पालिकेच्या पार्श्वभूमीवर भाजप इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. यावेळी इच्छुक उमेदवारांनी मोठी गर्दी केली. भाजपवर असलेल्या विश्वासामुळे गर्दी असल्याचे आमदार विक्रम पाचपुते यांनी म्हटलं आहे. तसेच महायुतीचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवर ठरेल मात्र आम्ही सर्व जागेवर तयारी करत असल्याचे पाचपुते यांनी म्हटलं आहे. ईव्हीएमच्या मुद्द्यावर लोकांचा विश्वास राहिला नाही म्हणून त्यांनी दुबार मतदानाचा नवीन मुद्दा काढला असल्याची टीका विक्रम पाचपुते यांनी विरोधकांवर केली आहे. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी आमदार विक्रम पाचपुते, शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, अभय आगरकर उपस्थित होते.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 15, 2025 11:18:20
Akola, Maharashtra:Anchor : अकोला महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी २०२६ मध्ये अवघ्या दोन दिवसांत सुरू होणार असल्याचे संकेत असतानाच, अकोल्यातील भारतीय जनता पक्षाने निवडणूक तयारीला वेग दिला आहे. निवडणुकीपूर्वीच भाजपने आघाडी घेत शहरातील प्रभाग क्रमांक १२ मधून प्रचाराची सुरुवात केली आहे. या अंतर्गत भाजपकडून २०१७ ते २०२५ या कालावधीत शहरात करण्यात आलेल्या विकासकामांचा जाहीरनामा घरोघरी जाऊन वाटप करण्यात येत आहे. थेट मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने हा प्रचार सुरू करण्यात आला असून, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही पूर्वतयारी असल्याचे सांगण्यात येत आहे.भाजपकडून शहरातील प्रत्येक प्रभागात याच पद्धतीने प्रचार व तयारी राबवली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. विकासकामांच्या जोरावर मतदारांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Dec 15, 2025 11:00:32
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:पारदर्शक निवडणुकासाठी बॅलेटवर निवडणूक घ्या, तर मतदानानंतर दुसऱ्या दिवशी मतमोजणी घ्या - जयंत पाटील. पारदर्शक निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाकडून बॅलेट वर निवडणुकoningen घेतल्या पाहिजेत,अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी केली आहे त्याचबरोबर ज्यांना आपल्या मागे लोक आहेत,असा आत्मविश्वास आहे,त्यांनी बॅलेट वरच निवडणुका करण्याचा आग्रह केला पाहिजे, असा टोला अप्रत्यक्षपणे भाजपाला लगावला आहे,त्याच बरोबर निवडणूक आयोगाने महापालिकेच्या निवडणुकांबाबत मतदान झाल्यावर दुसऱ्या दिवशी मतमोजणी घ्यावी,अशी मागणी देखील जयंत पाटलांना केली आहे,ते सांगली मध्ये बोलत आहे.
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Dec 15, 2025 10:21:53
Dharashiv, Maharashtra:धाराशिव\nवीज बंद… सौर पंप रखडले… रब्बी पिकं धोक्यात!\nधाराशिवमध्ये वीज–सौर पंप संकट, शेतकरी मेटाकुटीला\nराज्य सरकारकडून शेतकऱ्यांची नवीन वीज जोडणी बंद…\nआणि सौर पंप घेण्याची सक्ती…\nमात्र प्रत्यक्षात सौर पंप मिळत नाहीत…\nपरिणामी रब्बी हंगामातील पिकं पाण्याअभावी सुकत आहेत…\nधाराशिव जिल्ह्यातील भूम, परांडा आणि वाशी तालुक्यात\nशेतकरी अक्षरशः दुहेरी संकटात सापडलेत…\nपाहूया याविषयीचा स्पेशल ग्राउंड रिपोर्ट\nधाराशिव जिल्ह्यातील भूम, परांडा आणि वाशी तालुके…\nरब्बी हंगाम जोमात असतानाच\nशेतकऱ्यांवर विजेचं मोठं संकट कोसळलंय…\nराज्य सरकारने नवीन वीज जोडण्या बंद केल्या…\nआणि पर्याय म्हणून सौर पंप सक्तीचे केले…\nमात्र सौर पंपासाठी अर्ज करून\nमहिने-महिने प्रतीक्षा करावी लागत आहे…\nपैसे भरले…\नोंदणी झाली…\nपण पंप मात्र अजूनही मिळालेला नाही…\nपरिणाम काय…\nरब्बी हंगामातील\nगहू, हरभरा, कांदा, भाजीपाला\nपाण्याविना सुकत चाललेत…\nशेतकऱ्यांच्या मेहनतीवर\nअक्षरशः पाणी फिरण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत\nशेतकऱ्यांच्या मागण्या स्पष्ट आहेत…\nतात्काळ डीपी बसवाव्यात\nप्रलंबित सौर पंप लगेच द्यावेत\nतोपर्यंत तात्पुरत्या वीज जोडण्या सुरू कराव्यात\nअन्यथा रब्बी हंगाम पूर्णपणे हातातून जाण्याची भीती…\nशेतकऱ्यांचा जीव पिकांमध्ये अडकलेला असताना\nसरकार तात्पाळ निर्णय घेणार का?\nहा सवाल आता उपस्थित होतोय…\nज्ञानेश्वर पतंगे\nZEE 24 TAAS, धाराशिव
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Dec 15, 2025 10:06:27
Jalna, Maharashtra:जालना : नाफेडच्या हमी भाव केंद्रावर शेतकऱ्यांचे हेलपाटे, सोयाबीन विक्रीसाठी बायोमेट्रिक वर हाताचे ठसे मिळत नसल्यानं अडचण (पॅकेज) अँकर : राज्य सरकारने कापूस आणि सोयाबीनची हमीभावाने खरेदी सुरु केलीय.मात्र अनेक वयोवृद्ध शेतकऱ्यांच्या हाताचे ठसे आधारशी मॅच होत नसल्यानं या शेतकरीांची सोयाबीन विक्रीसाठीची नोंदणी अडचणीत आलीय.जालना जिल्ह्यात देखील अशा समस्यांना शेतकरी सामोरा जातोय बघूया हा स्पेशल रिपोर्ट व्हिओ :१:69 वर्षाचे तुकाराम काकडे हे जालन्यातील भारज येथील नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर सोयाबीनच्या विक्रीसाठी नोंदणी करण्यासाठी आलेत.पण त्यांचं सोयाबीन त्यांच्या नावावर त्यांना विक्री करता येत नाही.कारण त्यांच्या हाताला वृद्धापकाळामुळे सुरकुत्या पडल्यायत. त्यामुळे त्यांच्या हाताचे ठसे बायोमेट्रिकवर आधारशी मॅच होत नाहीय.त्यामुळे काकडे हैराण झालेत.आता हमीभावाने सोयाबीन विकायची तर आहे पण नाफेडकडे नोंदणी करायची तरी कशी आणि सोयाबीन जास्त असेल तर सगळी सोयाबीन विकायचं कसं असा सवाल काकडे यांना पडलाय. बाईट : तुकाराम काकडे,शेतकरी व्हिओ :२:काकडे यांच्या सारखीच अवस्था जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांची झालीय.हातावर सुरकुत्या पडून हात शेतीकाम करून खराब झाल्यानं सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी करताना बायोमेट्रिक मशीनवर अडचणी येतायत.अशा परिस्थितीत हमीभाव केंद्रावर शेतकऱ्यांच्या घरातील ईतर सदस्यांच्या नावावर सोयाबीन विक्रीचा पर्याय नाफेड खरेदी केंद्र चालकांकडून दिला गेलाय.तसेच हाताचे तसे येत नसतील मोबाईल फेस आयडी केला जातो.मात्र वृद्धापकाळामुळे चेहऱ्यावर देखील सुरकुत्या आल्यानं त्यातही अडचण पाहायला मिळते.त्यामुळे अशा शेतकऱ्यांना आधार अपडेट सेंटरवर जाऊन हाताचे ठसे अपडेट करण्याचा पर्याय दिला जातोय. बाईट : अमोल पडघन,नाफेड हमीभाव खरेदी केंद्र चालक, व्हिओ :३:सध्या सोयाबीन हमीभाव केंद्रावर 5 हजार 328 रुपये दराने हमीभाव शेतकऱ्यांना दिला जातोय.राज्य सरकारने सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांना एकरी 6.48 क्विंटल तर हेक्टरी 16.50 क्विंटलची मर्यादा घालून दिलिय.त्यातच आता हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांना बायोमेट्रिकच्या अडचणी येत असल्यानं शेतकऱ्यांचे हे हेलपाटे थांबणार कधी असा सवाल उपस्थित होतोय. नितेश महाजन,झी-२४ तास,जालना
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 15, 2025 10:05:58
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 15, 2025 09:48:33
Akola, Maharashtra:नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या टप्पा–2 साठी शासनाने समितीच्या रचनेत सुधारणा करत सह-अध्यक्ष पद निर्माण केले असून या पदावर भाजपचे अकोला पूर्वेचे आमदार रणधीर सावरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती शासनाने हा निर्णय घेतला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच कृषी विभागाच्या मान्यतेनंतर 13 डिसेम्बर 2025 रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील या सुकाणू समितीत रणधीर सावरकर सह-अध्यक्ष म्हणून काम पाहणार असून त्यांच्यावर प्रकल्प अंमलबजावणी, धोरणात्मक मार्गदर्शन, वार्षिक कृती आराखड्यास मान्यता, विभागांमध्ये समन्वय आणि जागतिक बँकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बदलांना मान्यता देणे ही जबाबदारी असेल.हवामान बदलांच्या पार्श्वभूमीवर शाश्वत, हवामान-अनुकूल व किफायतशीर शेतीस चालना देणाऱ्या या प्रकल्पात आमदार रणधीर सावरकरांच्या नियुक्तीचे सर्व स्तरातून स्वागत व अभिनंदन करण्यात येत आहे.
0
comment0
Report
UPUmesh Parab
Dec 15, 2025 08:50:13
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग जिल्हा बँक दरोडेखोरांपासून वाचवा अशी मोहीम सध्या शिवसेना शिंदे गटाच्या माजी आमदार राजन तेली यांनी हाती घेऊन मंत्री नितेश राणे यांच्या निकटवर्ती असलेले सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्यावर गंभीर आरोप केलेत. जिल्हा बँकेने महाजन यांना 59 कोटींचं कर्ज शेतमांगर 3.39 जागेवर दिलेलं आहे. त्या जागेचं व्हॅल्युएशन 88 लाख आहे. याची नोंद सातबारा उतारांवर दिसतंय. दहा कोटीच्या जागेवर एवढ्या मोठ्या रकमेची उचल बँकेकडून घेतली जाते तोच घोटाळा आहे. याला कारणीभूत बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आणि CEO प्रमोद गावडे हेही यामध्ये आरोपी आहेत यांच्यावर कारवाई करावी अशी माझी मागणी आहे. ऑन --दीपक केसरकर केसरकर काय म्हणतात याला अर्थ नाही केसरकर हवेत आहेत केसरकरांना मी भेटून सांगितलं आहे. कोणाच्या प्रेमात ते वाकडी घेत नाहीत. आणि मी कोणाला घाबरत नाही एक घोटाळे नसले तर मी कशाला बँकेची बदनामी करू. मनीष दळवी यांना काय अनुभव आहे ते पहिल्यांदा चेअरमन झालेत. केसरकर यांच्या मतदार संघात भोगवे ग्रामपंचायत येते त्या ग्रामसेवकला बोलून घ्या घरी..एक गहान खत वेंगुर्ले तर दुसरं गहान खत कुडाळमध्ये झालं. तुम्ही प्रामाणिक काम करता येतं करा ना कशाला दडून करताय. बाईट ---राजन तेली
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Dec 15, 2025 08:49:46
Shirdi, Maharashtra:कोपरगाव / अहिल्यानगर कोपरगावात समता पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यावर भररस्त्यात हल्ला.. समता पतसंस्थेचे कर्मचारी बाबासाहेब ठोंबरे यांना अज्ञातांकडून मारहाण. बेट नाक्याजवळ हल्लेखोरांनी अडवून केली बेदम मारहाण... “सोशल मीडियाचे पेज कोण चालवतोस ?” अशी विचारणा करून हल्ला.. हल्ल्यात बाबासाहेब ठोंबरे गंभीर जखमी.. जखमी कर्मचाऱ्यावर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार... घटनेनंतर कोपरगाव पोलीस ठाण्याजवळ मोठी गर्दी.. समता पतसंस्थेचे कर्मचारी, संचालक मंडळ पोलीस ठाण्यात दाखल.. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही आक्रमक आरोपींवर कठोर कारवाईची मागणी... संचालक संदीप कोयटे यांची पोलिसांकडे तातडीची कारवाईची मागणी. कोपरगाव शहरात घटनेमुळे खळबळ... गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू.. पुढील तपास कोपरगाव पोलीस करत आहेत...
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 15, 2025 08:49:29
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Dec 15, 2025 08:35:05
Shirdi, Maharashtra:बिबट्या मुक्त संगमनेर तालुक्यासाठी जन आक्रोश मोर्चा। आमदार सत्यजित तांबे आक्रमक। प्रांतअधिकारी निवेदन घेण्यासाठी कार्यालयाखाली येत नसल्याने तांबे आक्रमक। आमदार सत्यजीत तांबे पोलिस अधिकाऱ्यांवर संतापले। निवेदन घ्यायला दहा मिनिटात खाली या। अन्यथा या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास पोलीस जबाबदार राहतील। प्रांत अधिकारी खाली न आल्यास जिल्हाधिकारी इथे येतील अशी परिस्थिती निर्माण करेल। आमदार सत्यजीत तांबे यांचा इशारा। तांबे यांच्या इशाऱ्यानंतर प्रांत अधिकाऱ्यांनी कार्यालयाखाली येत स्वीकारले निवेदन। प्रांतअधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलन संपले.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 15, 2025 08:15:17
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Anchor : राज्यात शिवसेना भाजप आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र निवडणूक लढवण्याची ठरवलं असलं तरी सुद्धा स्थानिक पातळीवर कुरघोडीचा राजकारण सुरूच आहे त्यात सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भाजपाच मोठा भाऊ असल्याचं भाजप नेत्यांचे म्हणणं आहे , त्यामुळे आपसूकच लवकरच होणाऱ्या जागा वाटपात भाजपला जास्त जागा हव्या आहेत असा संदेशच भाजपाने मित्र पक्षांना दिला आहे मात्र यावरून राजकारण चांगलंच सुरू झाला आहे... संभाजी नगरात भाजपचा जास्त जागांवर दावा मोठ्या भावाच्या भूमिकेत भाजप असल्याचं स्पष्टीकरण तर इतिहासाची जाणीव ठेवावी शिवसेनेचा टोला महापालिका निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे महायुतीचं एकत्र लढण्याचे ठरलं असलं तरी स्थानिक पातळीवर मात्र कोणाच्या किती जागा यावरनं चांगलीच रस्सीखेच सुरू आहे , त्यात भाजपाने छत्रपती संभाजी नगरात एक सर्वे केला त्या सर्वेत लोकांनी भाजपला पसंती दिली आहे त्यामुळे आता आम्ही धाकट्या भावाच्या भूमिकेतून थोरल्या भावाच्या भूमिकेत गेल्याचा भाजप शहर अध्यक्ष यांचं म्हणणं आहे यानुसारच पुढील गणित ठरतील असेही त्यांनी म्हटलं म्हणजेच भाजपने जास्त जागा त्यांनाच हव्यात असे संकेत यातून दिले आहेतVisual: विशाल शिरसाठ, वर्षानुसार संभाजी नगर...
0
comment0
Report
Advertisement
Back to top