Back
यवतमाळच्या बसस्थानक उद्घाटनाला मिळाला 5 वर्षानंतर मुहूर्त.
Yavatmal, Maharashtra
यवतमाळच्या बसस्थानकाचे उद्घाटन 5 वर्षानंतर होत आहे. 11 महिन्यात पूर्ण होणार्या या कामात कंत्राटदाराच्या संथगतीने व न्यायालयीन अडथळ्यांमुळे विलंब झाला. लोकप्रतिनिधींनीही यावर योग्य पाठपुरावा केला नाही. त्यामुळे प्रवाश्यांना तात्पुरत्या बसस्थानकातून बस सुटत असल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. निवडणुकीच्या तोंडावर, मुख्यमंत्र्यांकडून आभासी पद्धतीने उद्घाटन होणार आहे. प्रवाश्यांना नवीन बसस्थानकातून सर्व सुविधा मिळण्याची अपेक्षा आहे.
2
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Yeola, Maharashtra:
अँकर :-येवला शहरात चोरट्यांनी उच्छाद मांडला असून भुरट्या चोरानंतर आता चोरट्यांनी विठ्ठल नगर भागातून चार चाकी वाहनाची चोरी केली आहे. विपुल किशोर भावसार यांच्या मालकीची ईरटीका गाडी चोरी चोरी गेली असून ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. चोरीच्या घटनांनी नागरिक भयभीत असून पोलिसांची संख्या वाढून पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे
0
Share
Report
Yeola, Maharashtra:
अँकर :-येवला शहरातील म्हसोबा नगर परिसरामध्ये निळकंठेश्वर महादेव मंदिराची स्थापना झाली असून या ठिकाणी परिसरातील रहिवाशांनी लोकसहभागातून मंदिर परिसरामध्ये नारळ बेहडा ,पिंपळ, वड अशा विविध प्रजातीच्या 101 झाडांची लागवड केली आहे पर्यावरण संवर्धनासाठी कॉलनी रहिवाशांच्या या प्रयत्नाचे कौतुक होत आहे
0
Share
Report
Chandwad, Maharashtra:
अँकर :-नाशिकच्या चांदवड तालुक्यातील भडाणे येथे बनकर वस्तीवर राहणाऱ्या पूजा शरद बनकर वय वर्ष 20 या विवाहितेने अज्ञात कारणाहून आत्महत्या केली या घटनेची माहिती पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे दरम्यान शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर आत्महत्येचे कारण समोर येईल अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे
0
Share
Report
Palghar, Maharashtra:
पालघर _ पालघरचे आमदार राजेंद्र गावित आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी यांना सोबत घेऊन सातपाटी गावाची पाहणी केली. समुद्राच्या भरती वेळी सातपाटी गावात मोठ्या प्रमाणात पाणी शिरते, त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल आणि नुकसान होते.या संदर्भात उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी आमदार गावित यांनी सांगितले.
0
Share
Report
Nandgaon Rural, Uttar Pradesh:
अँकर :-एकीकडे नाशिक जिल्ह्यात सलग जोरदार पाऊस झाल्यामुळे सर्वच धरणातील पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली असताना दुसरीकडे मात्र जिल्ह्यातील पूर्व भागात अत्याल्प पाऊस झाला असून नांदगावच्या नागा साक्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तर पावसाने हजेरीच लावली नाही त्यामुळे धरणाने तळ गाठला असून धरणात फक्त 8.6 टक्के इतकाच पाणी साठा शिल्लक आहे. या धरणावर नांदगावं शहरासह 42 खेडी पाणी पुरवठा योजना अवलंबुन आहे मात्र धरणातील पाणी साठा संपुष्टात आल्यामुळे ऐन पावसाळ्यात अनेक गावांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.
0
Share
Report
Yeola, Maharashtra:
अँकर :- बारामती लोकसभेच्या खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट च्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त येवल्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
0
Share
Report
Niphad, Maharashtra:
अँकर:-
दत्तराज व्यास मुकुंदराज बाबा पालीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.क्षेत्र अंजनेरी ते कन्हासी पाई पदयाञा काढण्यात आली आहे जवळपास 19 वर्षासापासुन ही पदयाञा नित्यनियमाने निघत आहे या पदयाञेत महाराष्ट्रातील काना कोपऱ्यातुन मोठ्या संख्येने भावीक भक्त या पदयाञेत सहभागी झालेले असुन दिनांक 25 जुनला अंजनेरीहुन निघालेली श्री.पंचकृष्ण पदयाञा निफाङ येथिल श्री.चक्रधर स्वामी मंदीर येथे आली असता या पदयाञेचे भक्तांकडून जोरदार स्वागत करण्यात आले स्वागत करण्यात आले याविषयी श्री.दत्तराज व्यास बाबा पालीमकर यांनी अधिक माहिती दिली
0
Share
Report
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 3006ZT_CHP_NCP_SP_JOLT
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का, शरद पवार गटाचे 4 माजी नगरसेवक आणि 11 पदाधिकारी उद्या अजित पवार गटात करणार प्रवेश, अजित पवार गटामध्ये प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांमध्ये माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान शहराध्यक्ष दीपक जयस्वाल आहेत प्रमुख चेहरा
अँकर:--चंद्रपूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का अपेक्षित आहे. शरद पवार गटाचे 4 माजी नगरसेवक आणि 11 पदाधिकारी उद्या अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. अजित पवार गटामध्ये प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांमध्ये माजी नगराध्यक्ष दीपक जयस्वाल यांच्यासह मंगला आखरे, राजू आखरे आणि विनोद लभाने यांचा समावेश आहे. उद्या मुंबईत संध्याकाळी हा पक्षप्रवेश होणार आहे. महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाला मोठं पाठबळ मिळाले असून दुसरीकडे शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report
Palghar, Maharashtra:
Anchor
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील म्हसे गावात टायर ट्यूबवर विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जीवघेणी कसरत या करावी लागते . एका टायरच्या ट्यूबवर पाच मुले बसून नदी मधून जीव घेणा प्रवास करतात.
vo _1
मुलांच्या डोक्यावर दप्तर, एका हातात शाळेचा ड्रेस , पडत असलेल्या पावसात भिजत असलेली दप्तरातील पुस्तके, वाहत्या नदीतून तो जीवघेणा प्रवास, त्या मुलांना सुखरूप पोहचविण्यासाठी पालकाची होणारी नदीच्या प्रवाहातील दमछाक , हे पाहल्यानंतर आमची प्रशासकीय यंत्रणा इतकी खिळखिळी झाली आहे का ? या मुलांचे काही बरेवाईट झाल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेला पान्हा फुटेल का? असा प्रश्न येथील गावकरी प्रशासनाला करीत आहेत. विक्रमगड तालुक्यातील म्हसे गावातून पिंजाळ नदी पार करून टायर ट्यूबवर हि मुले वाकी या गावातील शाळेत येतात. दरवषी आदिवासी ग्रामीण भागात हजारो कोटी रुपये खर्च होतात. तरी पण आम्हला शिक्षण ,आरोग्य ,पाणी या समस्या ला सामोरे जाताना जो आज संघर्ष करावा लागतो हा संघर्ष आमच्या पाचवीलाच पुजलेल्या आहे का हा प्रश्न आम्हला पडतो.
बाईट -विध्यार्थी
बाईट -पालक
vo 2 -म्हसे गावातून पिंजाळ नदी पार करून टायर ट्यूबवर हि मुले वाकी या गावातील शाळेत येतात.रोज कपडे भिजत असल्याने सोबत एक ड्रेस आणून मग पुन्हा शाळेचा ड्रेस घालून हि मुले शाळेत पोहचतात . हा जीवघेणा प्रवास या मुलांना करावा लागतो टायर ट्यूब सोबत पालक मुलांना नदी किनारी सोडून पुन्हा टायर घरी नेतात पुन्हा संध्यकाळी मुलाची नदी किनारी वाट पाहतात मुलाचा आवाज आला कि मग टायर ट्यूब घेऊन मुलांना घेण्यासाठी येतात . सरकारने यांची पुलाची मागणी पूर्ण करावी आणि हा जीवघेणा प्रवास थांबवावा अशी या आदिवासी गावकऱ्यांची मागणी आहे.
हर्षद पाटील झी मीडिया पालघर.
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये भरत गोगावले उपस्थित
येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमच्या सर्व नेते पदाधिकाऱ्यांचा हा मेळावा आहे
पुढची दिशा आणि महायुतीत लढत असताना कुठल्या ठिकाणी काय परिस्थिती आहे ज्याला आम्हाला सामोर्य जायचं आहे त्यासाठी आजची ही बैठक आहे
On हिंदी संक्ती निर्णय मागे उद्धव आणि राज ठाकरे जल्लोष करणार आहे....
उद्धव ठाकरे वर राज ठाकरे यांच्या विजयी सभेबद्दल आमचे दुमत नाही.... आमच्या सरकारने मराठी माणसासाठी जे काय चांगले निर्णय घ्यायचे ते घेतलेले आहेत यापुढेही हे शंकर मराठी माणसासाठी कटीबंधक आहे
On नारायण राणे बद्दल भाष्य..
चुकून झालेला शब्द आहे त्यांना आम्ही सांगितलं आहे असं बोलण्याचा आमचं कोणताही हेतू नव्हता हे चुकून झालं ते त्यांना सांगितले चुकून शब्द गेला आमचा बाकी दुसरं काही कारण नाही
byte.. भरत गोगावले
मंत्री
0
Share
Report