Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

वाशीम में मुंबई एक्सप्रेसवे के पास दो हिस्सों में मिला अज्ञात शव; हत्या की आशंका

GMGANESH MOHALE
Nov 10, 2025 09:21:52
Washim, Maharashtra
वाशिम: मालेगाव ते शेलूबाजार दरम्यान, मुंबई कॉरिडोरलगत एका अज्ञात व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह दोन भागांत आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मुंबई कॉरिडॉरच्या बॅरिकेटला लागून हा मृतदेह आढळला असून, मृतदेह दोन भागांत विभागलेला असल्याने हा घातपात आहे की मृतदेह इतरत्रून आणून येथे टाकण्यात आला आहे, याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला असून, प्राथमिक तपासानुसार या व्यक्तीचा मृत्यू आठ ते दहा दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. मृतदेहाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
1
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ABATISH BHOIR
Nov 10, 2025 11:06:37
Kalyan, Maharashtra:भाजप - शिवसेनेमध्ये फोडाफोडीच्या राजकारणात.. भाजपा ने सेनेचे नगरसेवक फोडले तर सेनेने भाजपा चे नगरसेविक फोडले. सेना भाजपा मध्येच ठिणगी.. सेना भाजपा मध्ये महापौर मध्ये रस्सीखेच. महापौर कोणाचा यावरून युतीवरून फोडा फोडी... महाविकास आघाडीच काय होणार? महाविकास आघाडीकडे उमेदवार उरणार का? येत्या काही दिवसांत मनसेचे माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर.. Anc... भाजप आणि शिवसेनेने आगामी महापालिका निवडणुका महायुतीमध्ये लढवण्याची घोषणाबाजी केली असली तरी दुसरीकडे मात्र एकमेकांचे नगरसेवक फोडाफोडीच्या राजकारणाला कल्याण डोंबिवलीमध्ये सुरुवात झाली आहे. शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश करून काल काही तासही उलटले नसताना भाजपच्या माजी नगरसेवकांना आपल्या पक्षात प्रवेश देत शिवसेनेने भाजपला जशास तसे उत्तर दिल्याचे दिसून आले. Vo-कारण कल्याण डोंबिवलीमध्ये आपणच महापौर देऊ अशी ग्वाही भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिली असतानाच आपलाच महापौर बसणार यासाठी शिवसेनेकडूनही दंड थोपटण्यात आले आहेत. त्यामुळे येणारी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूकही 2015 प्रमाणे शिवसेना – भाजप या महायुतीतील मित्र पक्षांभोवती आणि मित्र पक्षांमध्येच पाहायला मिळेल. हे या घडामोडींवरून स्पष्ट होत आहे. शिवसेना फुटीनंतर सेना भाजपा युती झाली, या युती मध्ये ठरलं होतं की भाजपा सेने चे पदाधिकारी घेणार नाही तर सेना भाजपा चे येणार नाही असं असताना अंबरनाथ पासून फोडाफोडीचे राजकारण सुरु झाले आहेत... रविवारी डोंबिवली मध्ये सेनेच्या माजी नगरसेविका पूजा म्हात्रे, योगेश म्हात्रे, देवानंद गायकवाड यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला तर काही तास उलटताच भाजपा चे माजी नगरसेवक विकास म्हात्रे, कविता म्हात्रे यांनी प्रवेश केल्याने दोन्ही पक्षा मध्ये ठिणगी पडली आहे.. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत आज पर्यत वेगवेगळे निवडणुक कढून एकत्र सत्ता स्थापन केली आहे आता फोडा फोडीच्या राजकारणामुळे येणाऱ्या निवडणुकीत दोघान मध्ये युती करून निवडणूक लढवतात की स्वबळावर निवडनुक लढतात हे बघावं लागणार आहे.
4
comment0
Report
SKSACHIN KASABE
Nov 10, 2025 11:05:14
Pandharpur, Maharashtra:श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरास कार्तिकी यात्रेत वारकऱ्यांनी केले 5 कोटी 18 लाखाचे दान, अतिवृष्टी , महापूर असतानाही 1 कोटी 61 लाख रुपयांची झाली वाढ कार्तिकी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांनी श्रींच्या चरणी 5 कोटी 18 लाख रुपयांचे दान केले तसेच सोन्या चांदीचे दागिने अर्पण केले असून मंदिर समितीला लाडू प्रसाद, देणगी, भक्तनिवास, हुंडीपेटी, श्रींच्या चरणाजवळ आदी विविध देणग्यांच्या माध्यमातून उत्पन्न मिळाल्याची माहिती मंदिरे समितीचे लेखाधिकारी मुकेश अनेचा यांनी दिली. कार्तिकी शुध्द 01 (दिनांक 22 ऑक्टोंबर) ते कार्तिकी शुध्द 15 (दिनांक 05 नोव्हेंबर) या कालावधीत भाविकांनी श्रींच्या चरणाजवळ 48,08,289 रुपये अर्पण, 1,27,19,520 रुपये देणगी, 54,16,500 रुपये लाडू प्रसाद विक्री, 71,59,910 रुपये भक्तनिवास, 1,77,15,227 रुपये हुंडीपेटी, 50000 रूपये पुजा तसेच 33,36,876 रुपये सोने-चांदी अर्पण, तसेच अगरबत्ती, चंदन खोड, चंदन पावडर, महावस्त्रे, फोटो, मोबाईल लॉकर आदी माध्यमातून 67,09,06 रुपये इतके उत्पन्न प्राप्त झाले आहे. सन 2024 च्या कार्तिकी यात्रेत रू. 3,57,47,322/- व या वर्षीच्या यात्रेत रू. 5,18,77,228/- इतके उत्पन्न प्राप्त असून, मागील यात्रेच्या तुलनेत रू. 1,61,29906/- इतकी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
3
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 10, 2025 10:49:54
4
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Nov 10, 2025 10:37:41
Buldhana, Maharashtra:बुलढाणा हर्षवर्धन सपकाळ बाईट्स . ऑन विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेस स्वबळावर लढणार . अनेक नेत्यांची, कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची इच्छा आहे .. त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली आहे . अद्याप मुंबई महा पालिकेची निवडणुका लागल्या नाही . एकदा घोषणा झाली की पक्ष त्यावर निर्णय घेईन . ऑन पार्थ पवार जमीन घोटाळा . पूर्णपणे वाचवण्याचा प्रयत्न आहे . अजित पवार ने तत्काळ राजीनामा द्यायला पाहिजे . देवेंद्र फडणवीस पॅटन सुरू आहे . चुकी करा , चुकी समोर आली की ठराव घ्या . व्यवहार रद्द करा .. सत्तेमध्ये दलाल सत्ता चालवत आहे . लोकप्रतिनिधी आणि कायद काम करत नाही . ऑन नाशिक निवडणूक काँग्रेस आणि मनसे सोबत .. यासंदर्भात कुठलीही चर्चा नाही . त्या बैठकीला काँग्रेसचा कुणी प्रतिनिधी गेला असेल तर साफ चूक आहे . कोणताही प्रतिनिधी पक्षाने पाठवला नाही . जो गेला तो कोणत्या उद्देशाने गेला माहिती नाही . जो गेला त्याला पक्षाचे वतीने नोटीस दिली असून त्या संदर्भात खुलासा मागितला आहे . ऑन मनसे युती प्रस्ताव आला तर . इंडिया अलायन्स राष्ट्रीय स्तर वर आहे .. ते बसून यावर निर्णह घेईल . ऑन बावनकुळे . आता त्यांच्या जवळ काही नाही . पार्थ पवार सारखे प्रकरणे त्याचा अधिमस्त विभाग झाले आहेत ज्यात दोन मोठे भ्रष्टाचार झाले आहेत. . एक जैन बोर्डिंग आणि दुसरा पार्थ पवार यांचा .. या घोटाळाकडे तुम्ही पाहा, आम्ही आमचे ते बघून घेऊ .. स्वतः ला जवळ बोलण्यासारखे काहीच नाही . त्यांचे वक्तव्य त्यांचे फर्स्टेशन मधून आलेले असावे .. ऑन प्रितम कदम , बच्चू कडू यांचे गाडीवर हल्ला करणाऱ्या ला 3 लाख बक्षीस .. दुर्दैवाने महाराष्ट्राला अराजकतेकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे . कायद्यानुसार संविधान नुसार त्यांनी कारभार करावा . मात्र ही सगळे गुंडाळून स्वतःचे चांगभलं करण्यात आणि जनतेचे प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे . अशी वक्तव्य करून देशाला अराजकतिकडे घेऊन जात आहे. आमची विनंती आहे की शांतता हवी आहे . संविधान आमच्यासाठी सर्वोतोपरी आहे . फाजील विषयासाठी काम करू नये . ऑन नागपूर अधिवेशन .. मुद्दे अनेक असून त्यांना धरून आमची तयारी झालीय . जमीन घोटाळ्याची श्वेत पत्रिका जाहीर करावी अशी मागणी आहे . त्यासाठी एक दिवस राखून ठेवावा ही सिद्ध आमची मागणी आहे . या सरकारला गेंड्याचे कातडीचे सरकार म्हणता होतो, मूक बहिरे आणि आंधळे म्हणत होतो . मात्र हे सरकार त्या पलिकडे गेले आहे . बेशरम सरकार आहे .
2
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 10, 2025 10:33:37
Nashik, Maharashtra:आद्य ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबकेश्वर जाण्यासाठी भाविकांना जीव मुठीत धरून जावे लागते आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता पूर्णपणे खड्ड्यात गेलाय, सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र या मोठमोठ्या खड्ड्यांकडे दुर्लक्ष करत आहे. अखेर जीव वाचवण्यासाठी एक लहानसा जीव शर्थ करतो आहे बघूया कोण आहे तो. रिक्षा चालक ही खड्डे आणि खड्ड्यांमध्ये दगडे टाकणारा हा रिक्षा चालक... हा कुठल्याही नवीन ड्रायव्हरच्या लक्षात न आल्यास अक्षरशः दुभाजकावर गाडी आदळू शकते. अन्यथा रस्त्याच्या बाजूला जाऊन पडू शकते. हे बघून त्याने स्वतः आजूबाजूच्या परिसरातील दगड आणून खड्डे बुजवण्याचं काम स्वतःहून सुरू केलं आहे. विशिष्ट म्हणजे अपघातानंतर त्याने आपला एक पाय गमावला आहे त्यामुळे अपघाताचं भीषणता तो स्वतः अनुभव होत आहे. मात्र रस्त्यावरील या जीवघेण्या खड्ड्यांकडे प्रशासन मात्र लवकरच मोठा रस्ता करून कायमस्वरूपी कुंभमेळ्याची व्यवस्था करणार असल्याचे सांगत आपली जबाबदारी झटकत आहे. त्र्यंबकेश्वरात पहाटे पहाटे लवकर दर्शन व्हावे म्हणून मध्यरात्री परराज्यातून अनेक भाविक त्र्यंबक मध्ये दाखल होतात त्यांना रस्त्याची माहिती नसते. मात्र गेल्या चार ते पाच महिन्यापासून अनेकांना गंभीर दुखापती झाले आहेत सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरवत असल्याने निराधवलेल्या प्रशासनाला आता जाग यावी हीच अपेक्षा
2
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 10, 2025 10:27:28
Shirdi, Maharashtra:बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू... कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारातील घटना... शेतात काम करणाऱ्या महिलेवर बिबट्याने केला हल्ला... शांताबाई निकोले वय 60 अस मयत महिलेच नाव... आज सकाळची घटना... महिलेच्या मृत्यूनंतर ग्रामस्थ आक्रमक... तीन तासांपासून नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको करत केला संताप व्यक्त... आठवडयातील दुसरी घटना , तर घटना घडल्यानंतर सुरेगाव येथील महिलेवर बिबट्याचा पुन्हा हल्ला ; महिलेवर उपचार सुरू... माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचा वनमंत्री गणेश नाईक यांना तर आमदार आशुतोष काळे यांचा अजीत पवारांना फोन... वनविभागाची बघ्याची भूमिका असल्याने नागरिक संतप्त... नागरिकांनी केलेल्या रस्ता रोकोच्या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...
4
comment0
Report
SNSWATI NAIK
Nov 10, 2025 10:04:55
Navi Mumbai, Maharashtra:मनसे नवी मुंबईतील मतदार याद्यामधील घोळ रोज बाहेर काढतांना पहायला मिळत आहे. नवी मुंबईतील बेलापूर मधील तब्बल 57 मतदारांचा घर क्रमांक बेलापूर वॉर्ड ऑफिस असल्याचा धक्का देणार प्रकार मनसेने समोर आणलाय. मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी बेलापूर वॉर्ड ऑफिस मध्ये जात तेथील कर्मचाऱ्यांना या 57 मतदारांबाबत विचारणा केली मात्र यातील कोणीही येथे राहत नसल्याचे उत्तर मिळाले. यासोबतच निवडणूक अधिकारी जेथे बसतात त्या कोकण भवन घर क्रमांक असलेली देखील काही नाव समोर आली आहेत. मतदार यादीतील हा घोळ निवडणूक अधिकाऱ्यांनी ठीक करावा अन्यथा निवडणूक अधिकाऱ्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्याची संकल्पना राबवावी लागेल अशी प्रतिक्रिया शहराध्यक्ष गजानन काळे यांनी व्यक्त केलेय.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 10, 2025 10:04:34
Kolhapur, Maharashtra:पंचायत समिती आणि नगरपंचायती निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज पहिला दिवस.. आज पहिल्याच दिवशी कोल्हापूर जिल्ह्यात वेगळं राजकीय समीकरण पाहायला मिळालं आहे. चंदगड नगरपंचायतीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचा चित्र पाहायला मिळालं. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थीने राष्ट्रवादीचे माजी आमदार राजेश पाटील आणि शरचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाच्या नंदाताई बाभुळकर एकत्रित निवडणूक लढवणार असल्याचा जाहीर केलय. इतकच नाही तर भाजप विरोधी सर्व पक्षांची एकत्रित मोठ बांधण्याचा निर्णय देखील करण्यात आला. काँग्रेसने देखील चंदगड मध्ये भाजप विरोधात तयार होणाऱ्या चंदगड विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवावी अस आवाहन देखील माजी आमदार राजेश पाटील यांनी केले आहे.. यावेळी हसन मुश्रीफ राष्ट्रवादीला सोडून कोणी निवडणूक लढवत असेल तर आम्हाला आघाडी करण्याशिवाय पर्याय नाही असं स्पष्ट केलं. चंदगड विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार शिवाजी पाटील हे अपक्ष निवडून आलेत. त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. पण राष्ट्रवादी सोबत जुळवून घेण्याची मानसिकता दिसत नाही, त्यामुळेच राष्ट्रवादीने भाजप वगळता सगळ्यांची एकत्रित मोट बांधली आहे.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Nov 10, 2025 09:58:33
2
comment0
Report
SMSamruddhi M Kolhe
Nov 10, 2025 09:46:59
Karjat, Maharashtra:रायगड माथेरान नगरपालिका निवडणुकीचा धुरळा. शिंदे सेना भाजप एकत्र तर शिवराष्ट्र पॅनल कडून उंबाठा आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार. अपेक्षित उमेदवार दिनेश सुतार देखील निवडणुकीच्या रिंगणात. तिहेरी लढत होण्याची शक्यता. माथेरान नगरपालिकेवर यंदाच्या निवडणुकीत भाजप-शिंदे सेना विरुद्ध शिवराष्ट्र पॅनल-उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना आणि अजित दादांची राष्ट्रवादी आमने सामने असणार आहेत. तर दुसरीकडे पक्ष उमेदवारांनी देखील यंदाच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी कंबर कसली असून माथेरान नगरपालिकेसाठी तिहेरी लढत होणार असल्याचं चित्र स्पष्ट आहे. एकूण 20 नगरसेवक आणि नगराध्यक्ष अशी 21 उमेदवारांची संख्या असलेल्या माथेरान नगरपालिकेवर स्थानिक शिंदे सेनेचे आमदार महेंद्र थोरवे देखील आपल वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी कंबर कसताना पाहायला मिळत आहेत. तर अपक्ष नगराध्यक्ष पदासाठी दिनेश सुतार ज्यांनी 2 टर्म नगरसेवक पद, आणि शिक्षण सभापती कामगार नेता म्हणून काम पाहिलेल्या दिनेश सुतार यांची देखील मोठी ताकद माथेरान मध्ये असल्याने त्यांचा मोठा करिश्मा या निवडणुकीत पहायला मिळणार आहे. कोंणता उमेदवार कोणत्या पक्षातून ते पाहूयात 1) चंद्रकांत चौधरी आणि मनोज खेडकर शिंदे सेनेकडून 2) शिवराष्ट्र पॅनल 4कडून अजय सावंत 3) अपक्ष म्हणून दिनेश सुतार सोबत उमेदवारांचे फोटो जोडत आहे. लोकेशन - माथेरान रायगड
4
comment0
Report
SKSACHIN KASABE
Nov 10, 2025 09:41:00
2
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 10, 2025 09:37:59
Nagpur, Maharashtra:नागपुर दुय्यम निबंधक कार्यालयात मोठ्या प्रमाणात नियमबाह्य कारभार सुरू असल्याचा आरोप मनसेकडून आलाय. लाच घेऊन नियमबाह्य दस्तावेज नोंदणी होत असल्याचा आरोप मनसेने केला. या संदर्भात तक्रारी केल्यानंतर अनेक नोंदणी करताना कागदपत्र नसताना खरेदी विक्री झाल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला. अनेक महिन्यापासून तक्रार केली जात आहे. दुय्यम निबंधक कार्यालयात कसा नियमबाह्य कारभार चालतो याचं सादरीकरण मनसे कडून पथनाट्य सादरीकरण करण्यात येतेय. शासनाचा महसूल बुडवत असल्याचा आरोपही मनसेकडून करण्यात आलाय. आंदोलनस्थळावरून मनसेच्या पथनाट्यादरम्यान चंदू लाडे यांच्याशी संवाद साधताना आमचे प्रतिनिधी अमर काळे यांनी आढावा घेतला.
2
comment0
Report
Advertisement
Back to top