icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
416416
Sarfaraj Musa SanadiSarfaraj Musa SanadiFollow15 Apr 2025, 08:30 am

Sangli- प्रो कबड्डी स्पर्धेत पुण्याचा विजय, बीसी फाउंडेशनची चमक

Sangli, Maharashtra:सांगलीच्या बिसूर येथे खासदार चषक राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धा पार पडल्या. महाराष्ट्रात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीने या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये मुंबई ठाणे पुणे सह राज्यातील 15 संघांनी सहभाग घेतला होता.अत्यंत चुरशीने मॅट पार पडलेल्या अंतिम सामन्यात पुण्याच्या बीसी फाउंडेशनने,पुण्याच्या सतीश बाणेर संघावर विजय मिळवत,दीड लाखांचं पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले.हनुमान व्यायाम मंडळाच्या पन्नास वर्ष पूर्ती निमित्ताने या राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धांचा आयोजन करण्यात आले होते.ग्रामीण भागात कबड्डीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांकडून यवेळी सांगण्यात आले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

भाजपा नेता मकरंद देशपांडे ने नगर भूमापन कार्यालय में ठिय्या प्रदर्शन किया

Sangli, Maharashtra:सांगलीच्या मिरजेत नगर भूमापन कार्यालयाच्या कारभाराविरोधात भाजपचे वरिष्ठ नेते व माजी सभापति मकरंद देशपांडे यांना आंदोलन करावे लागले. नगर भूमापन कार्यालयात देशपांडे यांनी ठिय्या आंदोलन करत कार्यालयाच्या कारभाराचा निषेध नोंदवला. मिरजेत नगर भूमापन कार्यालयात अधिकारी जागेवर नसल्याने नागरिक कागदपत्रांसाठी तासंतास ताटकळत राहावे लागत, असण्याच्या तक्रारी होत्या. याचा फटका मकरंद देशपांडे यांनी कार्यालयात गेल्यावर बसला, त्यामुळे संतप्त झालेल्या देशपांडे यांनी कार्यालयात ठिय्या मारत जिल्हाधिकारी यांनी नगर भूमापन कार्यालयाच्या अनागोंदी कारभार निदर्शनास आणून देत, करवाईची मागणी केली.
0
0
Report
0
0
Report

केंद्रीय मदद के बावजूद प्याज खरीदी लक्ष्य से दूर, किसानों का खुला बाजार रुख तेज

Yeola, Maharashtra:केंद्रीय सरकार की कीमत स्थिरीकरण निधि के अंतर्गत इस वर्ष नाफेड और एनसीसीएफ के माध्यम से 2 लाख मीट्रिक टन प्याज खरीदने का लक्ष्य रखा गया है। अभी सरकारी प्याज खरीद केंद्रों पर 1,730 रुपये प्रति क्विंटल पर प्याज खरीदी जा रही है। लेकिन आज लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समिति में ए ग्रेड प्याज 2,627 रुपये प्रति क्विंटल और बी ग्रेड प्याज 2,100 रुपये प्रति क्विंटल पर मिला, जिससे सरकारी दर से 897 रुपये अधिक मिल रहे हैं। इससे किसान खुले बाजार की ओर आकर्षित हो रहे हैं और पिछले डेढ़ महीने में नाफेड ने सिर्फ 1,150 मीट्रिक टन जबकि एनसीसीएफ ने 1,300 मीट्रिक टन प्याज खरीदी है; कुल खरीद 2,450 मीट्रिक टन तक पहुंची है। 30 जून तक 2 लाख मीट्रिक टन खरीदने का लक्ष्य है, लेकिन वर्तमान खरीद अत्यल्प है, इसलिए यह लक्ष्य पूरा होगा या नहीं, यह सवाल पैदा हो रहा है और खरीद योजना को 2–3 महीने की और_extension_ लगाने की मांग की जा रही है।
0
0
Report
Advertisement

चिपळूण महावितरण कार्यालय में मनसे का जोरदार प्रदर्शन, अभियंता को केबिन में रोका

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. चिपळूण महावितरण कार्यालयात राडा.. मनसे कार्यकर्त्यांनी कार्यकारी अभियंत्याला २ तास केबिनमध्येच रोखले!.. अँकर चिपळूणमध्ये विनापरवानगी स्मार्ट मीटर बसवल्याच्या आणि अव्वाच्या सव्वा वीज बिल आल्याच्या तक्रारीवरून मनसे पदाधिकारी कमालीचे आक्रमक झाले आहेत.. मनसेच्या कार्यकर्त्यांनी थेट महावितरण कार्यालयात धडक देत, चिपळूण तालुका कार्यकारी अभियंता धनंजय दुर्गादास भामरे यांना त्यांच्याच केबिनमध्ये तब्बल दोन तासांपासून रोखून धरले आहे.. चिपळूण ग्रामीण आणि शहरी भागात ग्राहकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता जुने मीटर काढून नवीन स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत.. या मीटरच्या टेस्टिंगमध्ये मोठा 'गोडबंगाल' असल्याचा आरोप मनसेने केला असून, या नवीन मीटरमुळे सर्वसामान्यांना भरमसाठ वीज बिलं येत आहेत.. ​"लोकांची फसवणूक करून पाठवलेली ही अव्वाच्या सव्वा वीज बिलं तात्काळ मागे घ्यावीत," या मागणीसाठी मनसे आक्रमक झाली आहे.. गेल्या दोन तासांपासून कार्यकारी अभियंत्यांच्या केबिनमध्येच मनसे पदाधिकाऱ्यांनी ठिय्या मांडल्यामुळे च Chipळून महावितरण कार्यालयात सध्या कमालीचा तणाव निर्माण झाला आहे..
0
0
Report

संजय पाटील और नारायण राणे के बयानों से उद्धव सरकार घबराई?

Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग, माजी आमदार वैभव नाईक ऑन संजय पाटील ( पत्रकार धमकी ) --- संजय पाटील यांची भाषा उद्धव ठाकरे साहेबांसोबत असताना कशी होती आणि आता कशी आहे. *सत्तेची मगरुरी कशी येते हे संजय पाटील यांच्या वागण्यावरून दिसून येते.* त्यांनी खोके घेऊन पक्ष प्रवेश केला आणि ते पत्रकारांनी निदर्शनास आणले ह्याचा राग संजय पाटील काढत आहेत. *राज्यात कायदा व्यवस्था आहे असं वाटतं असेल तर मुख्यमंत्र्यांनी संजय पाटील यांच्यावर कारवाई करावी.* ऑन नारायण राणे ( धमकी ) ---- नारायण रानेंनी ह्यापूर्वी अनेक वेळा धमकी दिलीय. ज्यांनी त्यांना निवडून दिले त्यांनाच ते धमकी देतात. *जैतापूर प्रकल्पाच्या वेळी सुद्धा भर सभेत त्यांनी धमकी दिली होती आणि त्याचे निवडणुकीत झालेले परिणाम नारायण राणे विसरलेत. पण जनता विसरली नाही तुम्ही अशा धमक्या देऊन प्रकल्प आमच्या माथी कसे लादता ते आम्ही बघतो* -- वैभव नाईक यांचा नारायण रानेना ईशारा ऑन नारायण राणे ( उद्धव ठाकरे पैसे घेतले ) ---- उद्धव साहेबांना बदनाम करण्याशिवाय भाजपने नारायण रानेना दुसरं काम दिलेले नाही. वरिष्ठ नेत्यांना खुश करण्यासाठी आणि प्रसिद्धी साठी ते अशी वक्तव्ये करत आहेत. *नारायण राणे केवळ धमकी देण्यासाठीच जिल्ह्यात येतात का ?* ऑन एकनाथ शिंदे ( दिलगिरी व्यक्त ) ---- *दिलगिरी व्यक्त करताना एकनाथ शिंदे यांनी संजय. पाटील यांच्या ऐवजी संजय राऊत यांनाच बोलण्याचं काम केल ही दिलगिरी म्हणजे जनतेच्या डोळ्यांत धुळफक आहे आणि पत्रकारानीं आवाज उठविल्यानंतर त्यांनी केलेला हा ड्रामा आहे* byte --- वैभव नाईक, माजी आमदार, उबाठा feed on desk
0
0
Report
Advertisement

ठाकरे गट के आरोप: डोंबिवली में संजय दिना पाटील के भड़काऊ बयानों के खिलाफ शिकायत

Kalyan, Maharashtra:बॉम्ब और पाच हत्या के वक्तव्यों की चौकसी करा; खासदार संजय दिना पाटील के विरुद्ध कल्याण डोंबिवली में ठाकरे गट ने डोंबिवली पुलिस में शिकायत दर्ज कराई है. पत्रकारों को धमकी, शिवसैनिक विरोधी वक्तव्य और बॉम्ब के उल्लेख के कारण ठाकरे गट आक्रामक है. गृह मंत्री देवेंद्र फडणवीस से भी कारवाई की मांग की गई. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष के कल्याण लोकसभा जिल्हाप्रमुख अभिजीत सावंत ने डोंबिवली पुलिस थाने में लिखित शिकायत दर्ज कराई है. इस शिकायत में संजय दिना पाटील ने 'बॉम्ब से उड़वून टाकू' जैसे उल्लेख किए जाने का आरोप लगाते हुए कहा है कि बॉम्ब कहाँ से लाए गए, क्या उनका आतंकवादी संघटन से संबंध है, इसकी जांच हो. तथा संजय दिना पाटल ने पांच जनों की हत्या का उल्लेख किया है; यह दावा किया गया कि वे प्रकरण दबाए गए, और किसका क्या योगदान था, इसकी जांच हो. पत्रकारों के बारे में आक्षेपार्ह और धमकी भरी भाषा के प्रयोग का ठाकरे गुट ने कड़ा विरोध किया. हमारा न्याय-व्यवस्था और पुलिस पर भरोसा है, इसलिए हमने कायदेशीर मार्ग से शिकायत दी है; अगर शिवसैनिक पर हाथ डाला गया तो हम भी उत्तर देंगे. राज्य के गृहमंत्री देवेंद्र फडणवीस से पूरे प्रकरण पर उचित कार्रवाई की मांग ठाकरे गट ने की है.
0
0
Report

सोलापुर के पत्रकारों ने सांसद संजय दिना पाटलाओं के खिलाफ जोरदार निषेध प्रदर्शन

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : सोलापुरात विविध पत्रकारांची संजय दीना पाटलांचा विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त - सोलापुरातील पत्रकारांकडून खासदार संजय दिना पाटلांच्याविरोधात निदर्शने - महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि श्रमिक पत्रकार संघ यांच्या वतीने संजय दिना पाटलांचा व्यक्त करण्यात आला जाहीर निषेध - संजय दिना पाटलांनी लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी - खासदार असलेल्या व्यक्तींना अशा पद्धतीची भाषा वापरणे हे निंदनीय आहे. - मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी。
0
0
Report
Advertisement

मार्डी गाँव में बिजली के तार टूटने से हादसा; बकरी मरी, नाती घायल, दादी भी मरी

Satara, Maharashtra:सातारा - माण तालुक्यातील मार्डी गावात तुटून पडलेल्या वीजवाहक तारेमुळे एक अत्यंत हृदयद्रावक दुर्घटना घडली आहे. बेंद शिवारात शेळ्या चारत असताना एका शेळीचा पाय विजेच्या तारेत अडकल्याने ती तडफडू लागली. तिला वाचवण्यासाठी १३ वर्षांचा नातू सुजित पुढे गेला असता त्यालाही विजेचा जोरदार धक्का बसला. आपल्या डोळ्यांसमोर नातवाला मृत्यूशी झुंज देताना पाहून ६० वर्षीय आजी मालन काळे यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र विजेचा तीव्र प्रवाह असल्याने शेळीसह आजी-नातवाचा जागीच मृत्यू झाला. महावितरणच्या कथित निष्काळजीपणामुळे घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात तीव्र संताप आणि शोककळा पसरली आहे.
0
0
Report

नीट पेपर लिक मामले में बेलापूर में कांग्रेस का भव्य मोर्चा, शिक्षण मंत्री के इस्तीफे की मांग

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई जिल्हा काँग्रेसतर्फे आज बेलापूर मध्ये नीट पेपर लिक, उशिरा होणारे विद्यालयीन प्रवेश अश्या विविध विषया संदर्भात भव्य मोर्चा काढत विद्यार्थ्यांचा आवाज अभियान राबविलाय. केंद्र सरकारच्या निष्क्रियतेमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात गेले आहे. सरकारच्या निषेयरते विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन देखिल बिघडत असून काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केले असताना अद्यापही केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा सरकारने घेतला नाही ही निषेधार्य बाब असल्याची टीका यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष आबा दळवी यांनी केलेय.
0
0
Report

सोलापुर मालशिरस दुर्घटना: विधायक ने ठेकेदारों के खिलाफ कार्रवाई मांग विधानसभा में

Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तांदुळवाडी येथील विहीर दुर्घटनेप्रकरणी आमदार उत्तम जानकर यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला आहे. या घटनेत 8 निष्पाप नागरिकांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या रोडवेज सोलुशन कंपनीच्या ठेकेदारला अटक न करता सुपरवायझर सारख्या व्यक्तींना अटक करून चालढकल केली जात असल्याचा मोठा उपस्थित केला आहे. सातारा पंढरपूर या अपूर्ण कामाचं बिल काढल असून त्यामुळे अधिकाऱ्यांवर ही कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आमदार जानकर यांनी आज सभागृहामध्ये केली आहे.
0
0
Report
Advertisement

नारायण राणे ने संजय राऊत पर हमला बोला, उद्धव ठाकरे को निशाने पर रखा गया

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी भाजपा खासदार नारायण राणे पत्रकार परिषद pointers On संजय राऊत पत्र संजय राऊत यांच्या प्रत्येक वाक्याची चौकशी करावी लागेल संजय राऊत सगळं आक्षेपार्ह बोलतात कदाचित हे सगळं त्यांचं बोलणं आजारपणामुळे असेल ते मला जेव्हा भेटले, तेव्हा त्यांच्या मी तब्येतीची चौकशी केली होती माणूस जवळ आला की कसा बेफाम बोलतो याचं उदाहरण म्हणजे संजय राऊत On शहा कवच कुंडल संजय राऊत एक खासदार आहेत, संपादक सोडा, अशा परिस्थितीत त्यांनी का बोलावं राज्यातल्या राजकारणावरती देशातल्या परिस्थिती वरती संजय राऊत यांनी जरूर बोलावं अमित शहा यांचं नाव त्यांनी का घ्यावं कवच कुंडल कोणी घेतली, कवच कुंडल तू नाही का घेतलेली.. तू उद्धव ठाकरे सेनेमध्ये का राहिला आहेस संजय राऊत यांच्या जवळ कोणाची तरी कवच कुंडल आहेतच ना संजय राऊत यांच्या भोवती सहानुभूती पण कोणाची तरी आहे ना On मुख्यमंत्री ( सहावा खासदार --टायगर ऑपरेशन) ऑपरेशन झाललं, ना सहा खासदार इकडून तिकडे गेले ना आमचा हेतू साध्य झाला, कुठून काय कोणी केलं कशाला काढा On लोकशाही हे सर्व लोकशाहीसाठी धोकादायक आहे की नाही हे परिस्थितीनुसार कळेल सर्व टायगर बीजेपी मध्ये आले On उद्धव ठाकरे ठाकरेंकडे आमदार आहेत कुठे सध्या तरी त्यांच्याकडे तीनच खासदार आहेत तेही खासदार सिंधुदुर्गातले आहेत, त्यांना आम्ही भाजपमध्ये घेणार नाही, आम्ही माणूस बघून घेतो On उद्धव ठाकरे आमदार पुढचा आमदारांचा नंबर लागेल खासदारांना जो काही मोबदला मिळाला, आमदार म्हणणार आम्हाला मिळू दे राजकीय वर्चस्व On विरोधी पक्ष लोकशाही आहे, विरोधी पक्ष नेता पाहिजेच विरोधी पक्ष नेता पाहिजे, तो प्रमुख असतो कामकाजामध्ये विरोधी पक्ष नेत्याचा रोल प्रमुख असतो On उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंना सध्या बरं नाहीये, जाऊ दे ना.. त्यांना सोडा तीन खासदारांना त्यांना घेऊन बसू दे ना बाळासाहेबांची आठवण मला येते... उद्धवची नाही व्हाईट वाटतं जो पक्ष मी सुरुवातीपासून पाहिला त्याचा आज अस्त होता ना मला बरं वाटत नाही बाळासाहेबांचा आवाज ती महाराष्ट्राची गरज होती आज नाही On अणुऊर्जा प्रकल्प अणुऊर्जा प्रकल्प आता आला तर आम्ही त्याचे स्वागत करू अणू ऊर्जा प्रकल्प इथे यावा या मर्जीचा मी आहे विरोध करणारे व्यावसायिक आहेत विरोध करणारे कोण आहेत, या पूर्वी विरोध करून उद्धव ठाकरेंनी पैसे घेतले... आता गप्प बसले, एक प्रकल्प झाला तर किती प्रगती झाली असती विरोध करणाऱ्यांनी समोरून आंदोलन करा, मग मी काय करतो ते बघा सारखं आंदोलन आंदोलन चेष्टा लावली आहे वीज निर्मिती करणारा प्रकल्प कोणीही करावा मानसकृता बदलणे म्हणजे माझा फॉर्मुला आहे मार देणे... म्हणजे फटकवणे किती वेळा समजवायचं - नारायण राणे
0
0
Report

उद्धव ठाकरे का मराठवाड़ा दौरा: छह सांसदों के साथ सियासी रस्साकशी तेज

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Anchor : शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून उबाठा गटाचे सहा खासदार फुटले त्यातील तीन खासदार मराठवाड्यातील होते त्यामुळे त्या सर्व खासदारांच्या मतदारसंघात आता उद्धव ठाकरे तीन दिवसांचा दौरा करणार आहे मात्र या दौऱ्यावरन आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत आता उद्धव ठाकरे दौरा करून काय उपयोग असं शिवसेना नेते म्हणताय तर उद्धव ठाकरेंचं मराठवाड्यात स्वागत आहे असं नुकतेच फुटलेले खासदार सांगताय... Vo 1... उबाठा गटा मध्ये पडलेल्या फुटी नंतर त्यांचे सहा खासदार आता एकनाथ शिंदेंच्या गळाला लागले आहे त्यात तीन खासदार हे मराठवाड्यातले आहेत त्यामुळे त्यांच्या मतदारसंघात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे दौरा करणाऱ आहे, खरंतर अडीच वर्षांपूर्वी गुवाहाटी ला जाणाऱ्या आमदारांच्या संख्येत मराठवाड्यातले नऊ आमदार होते त्याही वेळेस आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी या बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात दौरा केला होता आणि तब्बल अडीच तीन वर्षानंतर आता तीन खासदार फुटलेले आहेत याच खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे नव्याने दौरा करणार आहे यवतमाळ पासून त्यांचा दौरा सुरू होणार आहे, यवतमाळ, वाशीम, हिंगोली, परभणी, धाराशिव करत थेट शिर्डी पर्यंत त्यांचा दौरा असणार आहे.. या सहाही मतदारसंघात जाऊन उद्धव ठाकरे मतदारांसोबत आणि शिवसैनिकांसोबत संवाद साधणार आहे आणि फुटलेले खासदार गद्दार असल्याचा पुन्हा एकदा आरोप ते करतील यात शंका नाही.. मात्र याच दौऱ्यावर ना आता आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे आता दौरा करून उपयोग तो काय असा सवाल आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून केल्या जातोय... Byte योगेश कदम, शिवसेना नेते Vo 2.. तर उद्धव ठाकरे येत असतील तर त्यांच्या पक्ष वाढीसाठी त्यांनी फिरावं त्यांनी स्वागताचा आहे अशी प्रतिक्रिया आता एकनाथ शिंदेंच्या सोबत गेलेले खासदार देत आहे.. Byte नागेश पाटील आष्टीकर, खासदार हिंगोली Byte संजय जाधव, खासदार परभणी Vo 3... मराठवाडा एकेकाळी उद्धव ठाकरेंचा शिवसेनेचा गड मात्र हा गड आमदारांच्या रूपान तीन वर्षांपूर्वी तर खासदाराच्या रूपाने आता उध्वस्त झालेला आहे, उबाठा साठी हे उध्वस्त झालेलं मतदारसंघ पुन्हा सावरण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा दौरा आहे विधान परिषद निवडणुकीत त्यांनी दौरा करत जंग जंग पछाडले मात्र मराठवडयात अवघे 3 आमदार त्यांच्या पदरी पडले, तर राज्यात 20 या व्यतिरिक्त फारस यश त्यांना आलं नाही आता खासदारांच्या मतदारसंघातील दौऱ्यान काही फरक पडेल का अशाच चर्चा आता सुरू आहे... विशाल करोळे, छत्रपती संभाजी नगर...
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top