416416
Sangli- प्रो कबड्डी स्पर्धेत पुण्याचा विजय, बीसी फाउंडेशनची चमक
Sangli, Maharashtra:सांगलीच्या बिसूर येथे खासदार चषक राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धा पार पडल्या. महाराष्ट्रात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीने या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये मुंबई ठाणे पुणे सह राज्यातील 15 संघांनी सहभाग घेतला होता.अत्यंत चुरशीने मॅट पार पडलेल्या अंतिम सामन्यात पुण्याच्या बीसी फाउंडेशनने,पुण्याच्या सतीश बाणेर संघावर विजय मिळवत,दीड लाखांचं पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले.हनुमान व्यायाम मंडळाच्या पन्नास वर्ष पूर्ती निमित्ताने या राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धांचा आयोजन करण्यात आले होते.ग्रामीण भागात कबड्डीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांकडून यवेळी सांगण्यात आले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नांदेड विधान परिषद चुनाव रद्द कर पारदर्शी प्रक्रिया शुरू करने की मांग प्रशांत इंगोलें ने की
Nanded-Waghala, Maharashtra:नांदेड विधान परिषदेची निवडणूक रद्द करण्याची मागणी उमेदवाराने केलीये. मतदार असलेले बहुंत् नगरसेवक हे गायब आहेत. त्यांना कुणी ओलीस धरून ठेवले आहे किंवा पैश्यांच्या अमिषाने te सहलीला गेले आहेत. हा आचार संहितेचा भंग असल्याने नांदेडची निवडणूक रद्द करून पुन्हा पारदर्शकपणे निवडणूक प्रक्रिया राबवावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रशांत इंगोले यांनी केलीये. याबाबत त्यांनी निवडणूक निरीक्षकांना निवेदन दिले आहे.0
0
Report
पानी कटौती: कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालय को टैंकर से पानी पहुँचाने की तैयारी
Kalyan, Maharashtra:पानी की आपूर्ति में कमी का बड़ा असर KDMC क्षेत्र पर पड़ा है. मुख्यालय को टँकर से पानी पहुँचाने की आवश्यकता है. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्र में पानी की कटौती का निर्णय किया गया है और मुख्यालय में पानी की टंकी खाली हो चुकी है, जिन्हें भरने के लिए टँकर मंगवाने पड़ रहे हैं. आने वाले कुछ दिनों में बारिश नहीं होती तो स्थिति और भी भयावह हो सकती है.0
0
Report
सोलापूर के तांदुळवाडी हादसे के बाद ठेकेदारों और अधिकारियों के खिलाफ कार्रवाई की मांग – मनोज जरांगे
Pandharpur, Maharashtra:सोलापूरच्या माळशिरस मधील तांदुळवाडी येथे विहिरीत पिक अप गेल्याने बुडून मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांची मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी भेट घेतली. पंढरपूर मधील बावचे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. ही हानी भरून येण्या सारखी नाही. लहान मुले आणि त्यांचे दुःख पाहिल्यानंतर पोटात आग पडते. जर रस्ता बनवतात आणि त्यानंतर ठेकदेराने केलेल्या चुकीमुळे असे गंभीर अपघात होत आहेत. एखाद कुटुंब उध्वस्त होत असेल तर फक्त ठेकेदारावर कारवाई नको. तर संबंधित अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे अस वक्तव्य जरांगे यांनी केले आहे. सरकारच्या हातात अधिकार आहेत त्यांनी कारवाई करावी. जेणे करून पुन्हा अशा घटना घडू नयेत.0
0
Report
Advertisement
कल्याण पूर्व में दिनदहाड़े युवक पर धारदार हमला, बन रहा ‘बिट्या भाई’ का नाम
Kalyan, Maharashtra:कल्याण पूर्वेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला वडिलांना दुकानात सोडून परतताना धारदार शस्त्राने मारहाण, गंभीर जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू; ‘बिट्या भाई’चे नाव चर्चेत, पोलिसांकडून तपास सुरू खडेगोलवली गावातील सोना कॉलनी परिसरात राहणारे आनंद सुविधार जयस्वाल यांना दुकानात सोडून त्यांचा मुलगा घरी परतत असताना कैलास पावशे रोड परिसरात काही जणांनी तरुणाला अडवून धारदार शस्त्राने मारहाण केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यामागे स्थानिक गुंडाचा हात असल्याचा आरोप जखमीच्या कुटुंबीयांनी केला आहे. जखमी भाऊ0
0
Report
रोहा घटना: प्रेमी ने प्रेमिका की हत्या कर आत्महत्या की
Chendhare, Maharashtra:रोह्यात प्रेमसंबंधांचा दुर्दैवी शेवट; प्रेयसीची हत्या करून प्रियकराची आत्महत्या .......... निडी गावातील घटनेने तालुक्यात खळबळ ........ शाब्दिक वादातून प्रकार घडल्याचा अंदाज ........ अँकर – रायगडच्या रोहा तालुक्यातील निडी गावात धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादानंतर प्रियकराने आपल्या प्रेयसीची हत्या केली आणि त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, निडी गावातील रोहित पाटील आणि तन्वी ताडकर यांच्यात प्रेमसंबंध होते. मुंबईला स्थलांतरित झालेल्या एका कुटुंबाच्या बंद घराची साफसफाई करण्यासाठी दोघे गेले होते. त्यावेळी त्यांच्यात काही कारणावरून शाब्दिक वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की संतापाच्या भरात रोहित पाटील याने तन्वी ताडकर हिची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यानंतर त्यानेही त्याच ठिकाणी गळफास घेऊन जीवन संपवले. सोमवारी सकाळी या घटनेची माहिती समोर येताच रोहा शहरात एकच खळबळ उडाली. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रोहा उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असून शवविच्छेदन अहवालानुसार मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.0
0
Report
वैनगंगा पर बैरेजेज: पूर्वविदर्भ की लाखों हेक्टेयर जमीन होगी स्थायी सिंचाई
Gadchiroli, Maharashtra:टायटल:--- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून वैनगंगा नदीवर बॅरेजेसचे उभारले जात आहे जाळे, पूर्व विदर्भातील हजारो हेक्टर शेतीला मिळणार शाश्वत सिंचन, वैनगंगा खोऱ्यात जलसमृद्धीकडे मोठे पाऊल अँकर:-- पूर्व विदर्भातील जलसंकट दूर करून शेतकऱ्यांना समृद्धीच्या मार्गावर नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जलसंपदा विभागाने वैनगंगा नदीवर महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांतील सिंचन क्षमता वाढविण्यासाठी नदीवर पूर्ण झालेले, बांधकामाधीन आणि प्रस्तावित बॅरेजेसचे (बंधारे) जाळे उभारण्यात येत आहे. वैनगंगा नदीच्या जलसंपत्तीचा अधिक प्रभावी वापर करून पूर्व विदर्भातील जलसमृद्धीचा मार्ग खुला करण्यात येत आहे. नदीवर टप्प्याटप्प्याने बॅरेजेस उभारल्यास सिंचन क्षमता वाढेल, एकापेक्षा अधिक पिके घेणे शक्य होईल आणि शाश्वत जलव्यवस्थापनाला चालना मिळणार आहे. चिचडोह बॅरेज, कोटगल बॅरेज, ऐनबोथला बॅरेज, डोंगरसावंगी बॅरेज, कळमगाव बॅरेज आदींच्या माध्यमातून शेतीसाठी सिंचन साधले जात आहे. यातील चिचडोह सुरू झाले आहे. तर कोटगल, ऐनबोथला, डोंगरसावंगी पूर्ण झाले की गडचिरोली आणि चंद्रपूरमधील 198 गावांतील 53,622 हेक्टर शेतीला शाश्वत पाणी मिळणार आहे. शेतकऱ्यांना एकापेक्षा जास्त पिके, पिण्याच्या पाण्याची हमी, औद्योगिक विकास आणि भूजल वाढ असा दुहेरी फायदा होणार आहे.0
0
Report
Advertisement
वाशीम में खाद वितरण में अनियमितता, किसानों में रोष
Washim, Maharashtra:वासिम के मंगरुलपीर स्थित खरीद-विक्रय संघ में खाद वितरण में अनियमितताओं के आरोप किसानों ने लगाए हैं. गोदाऊन में खाद उपलब्ध रहते हुए भी कई किसानों को 'खाद उपलब्ध नहीं' कहकर वापस भेजने से किसानों में रोष पैदा हो रहा है. इस मामले में शिवसेना पदाधिकारी अर्जुन सुर्वे ने संतप्त किसानों के साथ खरीद-विक्रय संघ में दौरा कर कर्मचाऱ्यों से जवाब माँगा. संतोषजनक उत्तर न मिलने पर उन्होंने कर्मचारियों की क्लास लगाई. इस दौरान कुछ समय तनावपूर्ण माहौल बना रहा. किसानों से समय पर और पर्याप्त मात्रा में खाद उपलब्ध कराने की मांग की गई.0
0
Report
नाशिक विधान परिषद चुनाव: महायुति के नरेंद्र दराडे की नगरसेवकों की मुंबई यात्रा
Yeola, Maharashtra:नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी येवला, मनमाड आणि नांदगाव येथील नगरसेवकांची मुंबई येथे सहल आयोजित केली आहे. मुंबई येथे रवाना करण्यात आलेल्या नगरसेवकांना मतदानाच्या दिवशी थेट मतदान केंद्रावर आणण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, या घडामोडींमुळे विधान परिषद निवडणुकीतील राजकीय वातावरण आणखी तापले असून आगामी मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी0
0
Report
वाशीम जिले में मानसून पूर्व वर्षा, ताप घटा; किसान खुशहाल
Washim, Maharashtra:वाशीम शहरासह जिल्ह्यात अनेक भागात आज दुपारनंतर मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली.अचानक आलेल्या पावसामुळे उकाड्याने त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले होते.मात्र,आज झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, नागरिकांनीही समाधान व्यक्त केले.पावसामुळे शेतकऱ्यांमध्येही आशेचे वातावरण निर्माण झाले असून,आगामी दोन-तीन दिवसांत समाधानकारक पाऊस झाल्यास खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग येण्याची शक्यता आहे.सध्या शेतकरी मशागतीची कामे पूर्ण करून पावसाची प्रतीक्षा करत आहेत.0
0
Report
Advertisement
जल संकट में राहत: कोल्हापुर में खेती के लिए पाणी उपसाबंदी में अस्थायी ढील
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठीच्या पाणी उपसाबंदीतून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. जलसंपदा विभागाने जिल्ह्यातील बहुतांश नद्यांमधून शेतीसाठी पाणी उपसण्यास तात्पुरती परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात शेतीसाठी पाणी उपसाबंदी लागू केल्यानंतर आज संतप्त शेतकऱ्यांनी कोल्हापूर जलसंपदा विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर पाटबंधारे विभागाने आपल्या निर्णयात तात्पुरता बदल केला आहे. नवीन निर्णयानुसार, दूधगंगा नदी वगळता जिल्ह्यातील इतर नद्यांमधून आजपासूनच शेतीसाठी पाणी उपसण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, दूधगंगा नदीतून परवापासून पुन्हा उपसाबंदी लागू करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, पाटबंधारे विभागाने अवघ्या 24 तासांच्या आत आपल्या उपसाबंदीच्या निर्णयात बदल केल्याने शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. याबाबतची माहिती पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी दिली.0
0
Report
पंढरपुर आंदोलन के बाद रोहित पवार की शहर दौरे की पहली झलक
Shirdi, Maharashtra:Anc - पंढरपूर येथील आंदोलनानंतर आज आमदार रोहित पवार यांनी आपल्या दैनदिन दौऱ्याला सुरवात केली असून आज रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीसाठी श्रीरामपूर शहरात हजेरी लावली.. उत्तर विभाग समन्वय अध्यक्ष पदावर निवड झाल्यानंतर त्यांनी उत्तर विभागातील समस्या जाणून घेतल्या.. यावेळी काही वयस्कर महिलांनी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रोहित यांचा सत्कार करताना मायेने डोक्यावरून हात फिरवल्याचे चित्र दिसून आले.. बाईट ऑन पंढरपूर आंदोलन स्थळी स्वच्छता पंढरपूरची भूमी पवित्र.. त्यामुळेच तेथे आंदोलनाला बसलो.. पालकमंत्री आसपास असताना मुख्यमंत्र्यांनी चर्चेला महाजनांना पाठवलं.. त्यामुळे साधे छोटे कार्यकर्ते बातमीसाठी तिथे काय करतात याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही.. ऑन अंबादास दानवे गांधीगिरी वक्तव्य पावसाळी अधिवेशनाआधी आमची बैठक होणार आहे.. त्या बैठकीत मार्ग निघाला नाही तर दानवे साहेब म्हणाले त्यापेक्षा दहा पटीने मोठे आंदोलन आम्ही करू.. सगळ्याच गोष्टीत राजकारण केलं तर विषय फाटू शकतो.. सरकारने मान्य केलं नाही तर आत्तापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठ आंदोलन आमच्या पक्षाच्या वतीने होईल.. ऑन मेघना बोर्डीकर मतदारसंघ आरोग्य दुरावस्था सरकारचा सामान्य व्यक्तींकडे दुर्लक्ष.. मोठ्या इमारती उभारायच्या मात्र निधी नाही.. मंत्र्यांच्या मतदारसंघात आरोग्याची ही अवस्था असेल तर सामान्य आमदाराच्या मतदारसंघात काय परिस्थिती असेल.. राज्यात कॅबिनेट मंत्र्यांना सुद्धा अधिकार नाही त्यामुळे राज्यमंत्र्यांना तर लांबच.. गृह, आरोग्य, शिक्षण या कोणत्याच विभागाकडे सरकारचं लक्ष नाही.. हे सगळे लोक फक्त सत्तेत गुंतलेले.. मोदी साहेबांची प्रशंसा कशी करू यात स्वारस्य.. दबाव दडपशाही करून सत्ता मिळवण्यात यांचं लक्ष.. ऑन ऑपरेशन टायगर 2029 मध्ये सत्तेवर येणार नाही हे भाजपला कळलं.. त्यामुळे ते आता वेगवेगळे पर्याय शोधत आहे.. आणि त्या महत्त्वाच्या पर्याय मतदारसंघ लिमिटेशन.. आपल्या सोयीने मतदार संघ फोडायचे हे भाजपाचे लक्ष.. ज्या पद्धतीने टीएमसीचे खासदार फोडले तसे इतर पक्षांचे खासदार फोडायचा भाजपचा प्रयत्न सुरू.. येथे अधिवेशनात संविधानच नष्ट करायचा भाजपचा प्रयत्न आहे.. ऑन अभिजित दीपके हल्ला भाजपचे चिरकुट कार्यकर्ते हिरो बनण्यासाठी असे प्रयत्न करतात.. दीपकेंवर झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो.. अस मारहाणी करून विषय संपत नसतो.. जे आंदोलन केलं जातंय ते महत्त्वाच्या विषयासाठी.. आज शिक्षण मंत्री कोण ते नाव देखील लवकर लक्षात येत नाही.. या रास्त मागणीसाठी आंदोलन होत असताना भाजपाच्याच कार्यकर्त्याने हा हल्ला केला असावा.. ऑन तुकाराम मुंडे धडक कारवाई तुकाराम मुंढे चांगले अधिकारी आणि चांगल्या विभागात त्यांची यावेळी नियुक्ती झाली.. भेसळ आधीपासूनच होती मात्र आता त्यावर कारवाई केली जात आहे.. छोट्या मोठ्या दुकानदारांवर कारवाई होऊ अन्याय झाल्यासारखं वाटेल.. मात्र यात मुख्य पुरवठा दरावर कारवाई झाली पाहिजे.. भाजप मित्र पक्षाच्या खात्यातच अशा अधिकाऱ्यांची नेमणूक करतात.. भाजपा कडील असलेल्या खात्यांमध्ये मुंडेंना स्थान नसतं.. आणि ठेवलं तरी दहा दिवसात तिथून त्यांची बदली होते.. MSRDC , SRA सारख्या खात्यांमध्ये देखील मुंडेंसारखा चांगला अधिकारी पाठवा.. मग पहा भ्रष्टाचाराच्या किती गोष्टी बाहेर येतात.. मुंडेंचा वापर राजकीय दृष्ट्या मित्र पक्षांना अडचणीत आणण्यासाठी होऊ नये एवढीच अपेक्षा.. Bite - आ.रोहित पवार , शरद पवार गट0
0
Report
सरकार से तत्काल सरसकट कर्जमाफी नहीं तो आंदोलन तेज: वाशीम के किसान ने दुचाकी जलाई
Washim, Maharashtra:क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. बुलढाणा येथे रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत वाशिम जिल्ह्यातील अडोळी येथील शेतकरी सतीश इडोळे यांनी सरकारच्या निषेधार्थ स्वतःची दुचाकी पेटवली. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा व तात्काळ सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला.0
0
Report
Advertisement
मंत्री पद न मिलने पर संजय कुटे का बड़ा दावा, राजनीति में हलचल
Washim, Maharashtra:भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार संजय कुटे यांनी मंत्रीपद न मिळाल्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. माझ्यात अन्याय सहन करण्याची क्षमता आहे. मनासारखं घडत नाही, त्यालाच राजकारण म्हणतात, असे ते म्हणाले. मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कामकाजावरील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मंत्रीपद न मिळाल्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी आपण पक्षाचा कार्यकर्ता असून कोणत्याही परिस्थितीत आनंदी असल्याचे सांगितले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.0
0
Report
चिपळुण स्कूल के पहले दिन छात्राओं से भारी मेहनत करवाने वाला वीडियो वायरल
Ratnagiri, Maharashtra:चिपळुण में पहली दिन स्कूल के भीतर एक अत्यंत शर्मनाक वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो रहा है। जिला परिषद कन्या शाला में पहले दिन विद्यार्थियों का स्वागत करने के बजाय उनसे कष्टकारी काम करवाने की घटनाओं को दिखाते इस वीडियो में विद्यार्थियों से लोहे की अलमारी और कौले उठवाने जैसी मेहनत करवाई गई। ठेकेदार ने कक्षा की साफ-सफाई पर्याप्त तरीके से नहीं करवाई, जिससे विद्यार्थियों को मानसिक तौर पर तनाव का सामना करना पड़ा। इस वायरल वीडियो के सामने आने के बाद अभिभावक और शिक्षा प्रेमी गम्भीर संताप व्यक्त कर रहे हैं और संबंधित ठेकेदार के विरुद्ध कार्रवाई की मांग की जा रही है।0
0
Report
रघुनाथदादा पाटील: केंद्र के किसानों के मुद्दों पर तत्काल चर्चा नहीं तो विरोध
Kolhapur, Maharashtra:केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या 19 आणि 20 जून रोजी होणाऱ्या कोल्हापूर दौऱ्याला शेतकरी संघटनेने विरोध दर्शवला आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर केंद्र सरकारने तातडीने चर्चा करावी, अन्यथा अमित शहा यांच्या दौऱ्यादरम्यान त्यांना काळे झेंडे दाखवण्यात येतील, असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी दिला आहे. रघुनाथदादा पाटील यांनी केंद्र सरकारवर टीका करताना, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप केला. शेतमालाला हमीभाव, वाढते उत्पादन खर्च, कर्जबाजारीपणा आणि शेतीविषयक इतर प्रलंबित प्रश्नांबाबत केंद्र सरकारने कोणतेही ठोस पाऊल उचलले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे..0
0
Report
Advertisement
