416416
Sangli- प्रो कबड्डी स्पर्धेत पुण्याचा विजय, बीसी फाउंडेशनची चमक
Sangli, Maharashtra:सांगलीच्या बिसूर येथे खासदार चषक राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धा पार पडल्या. महाराष्ट्रात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीने या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये मुंबई ठाणे पुणे सह राज्यातील 15 संघांनी सहभाग घेतला होता.अत्यंत चुरशीने मॅट पार पडलेल्या अंतिम सामन्यात पुण्याच्या बीसी फाउंडेशनने,पुण्याच्या सतीश बाणेर संघावर विजय मिळवत,दीड लाखांचं पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले.हनुमान व्यायाम मंडळाच्या पन्नास वर्ष पूर्ती निमित्ताने या राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धांचा आयोजन करण्यात आले होते.ग्रामीण भागात कबड्डीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांकडून यवेळी सांगण्यात आले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नाशिक के चांदवड़ में प्याज किसानों का मोर्चा; सरकार के खिलाफ प्रदर्शन
Chandvad, Maharashtra:नाशिकचा चांदवड मध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मोर्चा आंदोलनाकडे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष.. आमदार रोहित पवार , शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांची उपस्थिती0
0
Report
सातारामधील कारंडवाडी भंगार दुकान में भीषण आग, दमकल ने बुझाई आग
Satara, Maharashtra:सातारा - सातारा नवीन एमआयडीसी येथील कारंडवाडी या ठिकाणी एका भंगार दुकानाला आज सकाळी अचानक भीषण आग लागली. या आगीमध्ये भंगार चे दुकान पूर्णपणे जळून खाक झाले असून सातारा नगरपालिकेची अग्निशामक दलाची गाडी आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने ही आग विझवली यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.0
0
Report
लातूर में विलासराव देशमुख की 81वीं जयंती पर श्रद्धांजलि कार्यक्रम
Latur, Maharashtra:महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या ८१ व्या जयंतीनिमित्त लातूर जिल्ह्यातील बाभळगाव येथील विलास बाग येथे अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला आहे. यावेळी वैशालीताई विलासराव देशमुख, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, आमदार अमित देशमुख, धीरज देशमुख आणि खासदार डॉ. शिवाजी काळगे उपस्थित राहून त्यांनी विलासराव देशमुख यांना आदरांजली वाहिली. यावेळी कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठी गर्दी करत आपल्या नेत्याप्रती आदरभाव व्यक्त केला. विलासराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा देत बाभळगाव परिसरात भावनिक वातावरण पाहायला मिळत आहे.0
0
Report
Advertisement
वसई बोळींज अस्पताल में भारी गड़बड़, विपक्ष ने किया पर्दाफाश
Vasai-Virar, Maharashtra:वसई पालिकेच्या बोळींज रुग्णालयाचा भोंगळ कारभाराचा पर्दाफाश. विरोधी पक्ष नेते मनोज पाटील यांकडून रुग्णालयातील वस्तुस्थितीचा भांडाफोड. कोट्यावधीची सामग्री, औषधे अनेक वर्ष धुळखात पडून. विरार महानगरपालिकेच्या बोळींज माता बालसंगोपन रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. विरोधी पक्ष नेते मनोज पाटील, गटनेते अशोक शेळके यांनी विरार पश्चिमेकडील बोळींज रुग्णालयात भेट दिल्या नंतर भयानक वास्तव समोर आले आहे ... कोट्यावधीं किंमत असलेली सामग्री, औषधे, प्रोटीनचे डबे, अनेक वर्ष धूळ खात असलेल्या अवस्थेत आढळून आले. रुग्णालयाच्या या इमारतीला लिकेज होऊन पाणी गळती सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे.. तसेच विविध उपकरणे धुळखात पडले आहेत. बेड खुर्च्या.. रुग्णांसाठी देण्यात येणारे बेडशीट असताना सुद्धा रुग्णांना ते देण्यात येत नव्हते.. त्यांना घरून कपडे आणायला सांगितले जात असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते मनोज पाटील यांनी केला आहे.0
0
Report
खेड ग्रामपंचायत की सरपंच लता फरांदे निलंबित, 17 लाख की वित्तीय गड़बड़ी की पुष्टि
Satara, Maharashtra:साताराः खेड ग्रामपंचायतीच्या सरपंच लता फरांदे यांच्यावर अखेर प्रशासकीय कारवाईचा मोठा बडगा उगारण्यात आला आहे. तब्बल पावणे सतरा लाखांच्या आर्थिक अनियमितता आणि गंभीर गैरव्यवहार प्रकरणी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडलेल्या सुनावणीत त्यांना सरपंच पदावरून निलंबित करण्याचा अंतिम आदेश जारी करण्यात आला आहे. खेड ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार आणि अधिकारांचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी आणि विरोधकांनी प्रशासनाकडे केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली होती. प्राथमिक तपास आणि त्यानंतर सादर करण्यात आलेल्या फेरचौकशी अहवालात सरपंचांवर ठेवण्यात आलेले काही आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे असल्याचे सिद्ध झाले असून तक्रारदारांनी सरपंच यांच्यावर झालेल्या या कारवाईमुळे राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे.0
0
Report
अण्णा हजारे: कांदा उत्पादन लागत के बराबर भाव मिलने चाहिए
Ahilyanagar, Maharashtra:केंद्र सरकारने कांद्याच्या दरात वाढ केली आहे, 1580 रुपये प्रतिक्विंटल कांद्याला भाव दिला जाणार आहे...मात्र तरी देखील शेतकऱ्यांना कांद्याचा उत्पादन खर्च मिळणार नसल्याचे शेतकरी सांगत आहे...यावर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली असून शेतीमालाचे भाव हे उत्पादन खर्चावर असले पाहिजे असं अण्णा हजारे यांनी म्हंटले आहे...शेतीप्रधान भारत देशात शेतकऱ्यांची जी अवस्था आहे ही दुर्दैवी आहे,एकीकडे कृषीप्रधान भारत देश म्हणतो आणि दुसरीकडे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही...शेतकरी जेवढा खर्च करतो त्यात भर घालून शेतकऱ्यांना उत्पन्न मिळाले पाहिजे असे मत अण्णा हजारे यांनी व्यक्त केलंय.0
0
Report
Advertisement
अधिक मास में पंढरपुर: VIP घुसखोरी पर प्रशासन की कड़ी कार्रवाई
Pandharpur, Maharashtra:अधिक मासानिमित्ताने पंढरपुरात लाखो भाविक दाखल झाले आहेत विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्श दर्शनाची रांग चार किलोमीटर अंतरापर्यंत गेली आहे दरम्यान दर्शन रांगेमधील घुसकोरी करणाऱ्या व व्हीआयपी दर्शन देणाऱ्या कर्मचारी किंवा खाजगी एजंटांवर कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी कार्तिकीएन एस यांनी आज पंढरपूरात दिली. मागील दोन-तीन दिवसांपासून दर्शन रांगेमध्ये भाविकांचे हाल होत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यानंतर आज जिल्हाधिकारी कार्तिकीऐन एस यांनी प्रत्यक्ष दर्शन रांगेची पाहणी करून भाविकांची संवाद साधला. अधिकमासामुळे पंढरपुरात भाविकांची गर्दी वाढली आहे. कमी वेळेमध्ये सुलभ दर्शन व्हावे यासाठी दर्शनाचा वेळ कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी व्हीआयपी दर्शन बरोबरच दर्शन रांगेतील घुसखोरी रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. व्हीआयपी दर्शन देणाऱ्या व घुसखोरी करणाऱ्या लोकांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी कार्तिकीयेन एस यांनी सांगितले.0
0
Report
पटाखा हिंदी में: रत्नागिरी के लिए 30 जून तक HSRP अनिवार्य, उल्लंघन पर 1000 रुपये का जुर्माना
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. जुन्या वाहनांना ३० जूनपर्यंत HSRP नंबरप्लेट बंधनकारक.. न बसवल्यास १ हजार रुपये दंड.. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जिल्ह्यातील २ लाख ११ हजार ४२३ पात्र वाहनांपैकी १ लाख ५१ हजार १९१ वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसवण्यात आली आहे, तर १० हजार ३५६ वाहनांचे काम प्रक्रियेत आहे. मात्र, अद्याप ४९ हजार ८७६ वाहनधारकांनी यासाठी बुकिंग केलेले नाही. या सर्व वाहनांना नंबरप्लेट बसवण्यासाठी ३० जूनपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत HSRP नंबरप्लेट न बसवणाऱ्या वाहनधारकांना थेट १ हजार रुपयांचा दंड ठोठावला जाईल, असा इशारा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी दिला असून वाहनधारकांनी मुदतीपूर्वी हे काम पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.0
0
Report
कळंबस्ते-धामणंद मार्ग की दुर्दशा पर शिवसेना का आक्रामक प्रदर्शन
Ratnagiri, Maharashtra:कळंबस्ते-धामणंद मार्गाच्या दुरवस्थेविरोधात शिवसेना (UBT) आक्रमक.. सार्वजनिक बांधकाम विभागाला विचारला जाब!.. कळंबस्ते-धामणंद मार्गाच्या दुरवस्थेविरोधात शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे.. पावसाळा तोंडावर आलेला असतानाही रस्त्याची झालेली दयनीय अवस्था पाहता, शिवसैनिकांनी थेट सार्वजनिक बांधकाम विभागाला धारवर धरलं.. पावसाळ्यापूर्वी या मार्गाची तात्काळ डागडुजी करा, खड्डे बुजवा आणि रस्त्याची साफसफाई करा,असा थेट जाब प्रशासनाला विचारण्यात आलाय.. प्रशासनाने यावर तातडीने पावले उचलली नाहीत,तर तीव्र आंदोलनाचा इशाराही शिवसेनेने दिला आहे..0
0
Report
Advertisement
भद्रावती में हीट स्ट्रोक से दो मौतों का संदेह, तापमान 47°C से नागरिक परेशान
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यात भद्रावती परिसरात उष्माघाताच्या 2 मृत्यूच्या संशयाची माहिती, तापमान 47°C च्या पलीकडे असल्याने नागरिक त्रस्त आहेत. भद्रावती शहरातील आंबेडकर चौकात पौर्णिमा विक्रम पेटकर (60) या निराधार महिलेकडे उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त केले जात आहेत. भद्रावतीतील मुरसा येथे अज्ञात वृद्धाचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली. चंद्रपूर जिल्ह्यात तापमान सतत 47°C च्या वर असल्याने ही परिस्थिती चिंतेची बाब बनली आहे.0
0
Report
प्रणिती शिंदे के नेतृत्व में काँग्रेस का मार्केट यार्ड चौक पर रास्ता रोको शुरू
Solapur, Maharashtra:सोलापूर - शेतकऱ्यांचे विविध प्रश्नां संदर्भात काँग्रेसच्या वतीने मार्केट यार्ड चौकात रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात शेतकरी आणि जनसामान्यांच्या विविध प्रश्नांच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने मार्केट यार्ड चौकात रास्ता रोको आंदोलन खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलनाला करण्यात आली सुरुवात कांदा, सोयाबीनला योग्य भाव मिळालाच पाहिजे याचसोबत इंधन दरवाढ कमी झाली पाहिजे यासाठी काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी0
0
Report
संगमेश्वर में सोन पुल के अंतिम चरण के बाद 15 जून से एक-तरफा यातायात शुरू
Ratnagiri, Maharashtra:संगमेश्वर-रत्नागिरी, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग पर संगमेश्वर के पास यातायात जाम जल्द खत्म होगा. सोनापुल पुल पर काम अंतिम चरण में है और 15 जून तक एक-तरफा पुल पर यातायात शुरू हो पाएगा. इसे राष्ट्रीय महामार्ग विभाग ने मंजूरी दी है. इससे संगमेश्वर बस स्टेशन के सामने होने वाले यातायात जाम से बारिश के मौसम में राहत मिलेगी. कई वर्ष से सोन पुल का काम धीमी गति से चल रहा था, जिसके कारण रोज यातायात जाम का सामना करना पड़ता था. एक किलोमीटर का सफर तय करने में दो घंटे लग रहे थे, जिससे स्थानीय चालक नाराज़ थे.0
0
Report
Advertisement
शिरखेड पुलिस ने गोवंश तस्करी करने वाले वाहन को पकड़कर 2.74 लाख मूल्य का माल बरामद किया
Amravati, Maharashtra:शिरखेड पोलिसांची कारवाई: MH 05 BJ 0955 क्रमांकाच्या झायलो कार गोवंशीय जनावरांना कोंबून कत्तलीसाठी नेत असल्याची माहिती मिळाली. लेहगाव चौक येथे नाकाबंदी केली गेली. संबंधित वाहनचालकाने रॉंग साईडने पळवण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी पाठलाग केला असता वाहन रस्त्याखाली उतरून झाडाला धडकले. चालक पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला पकडले. वाहनाची तपासणी केली असता मागील सीट काढून त्यात ८ गोवंशीय जनावरे पाय व तोंड बांधून निर्दयतेने कोंबून भरल्याचे आढळले. सर्व जनावरांची सुटका करून गोरक्षण केंद्र चिंचखेड येथे चारा-PANI व सुरक्षाासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी वाहन चालक फाजील अहमद अन्सार अहमद वय २६ रा. नालसाबपुरा, अमरावती याला अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल.0
0
Report
Kolhapur के चंदगड़ में खेत तालाब में तीन बहनों की दर्दनाक मौत
Kolhapur, Maharashtra:आजीच्या अंत्यविधीसाठी आलेल्या तीन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात असणाऱ्या हुंदळेवाडी गावातील घटना. शेततळ्यात पाय घसरून धनुष्का सांबरेकर, रिया सांबरेकर आणि स्वराली नाईक यांचा मृत्यू. शेततळ्याकडे फिरायला गेल्यानंतर पाण्यात खेळण्याच्या उद्देशाने शेततळ्याच्या पाण्यात उतरल्या, पण पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाल्या.0
0
Report
ताडोबा-अंधारी प्रकल्प में वन्यजीव फोटोग्राफर की पूछताछ से सुरक्षा पर सवाल
Chandrapur, Maharashtra:Chandrapur ke Tadoba-Andhari wildlife sanctuary aur uske aas-paas ke kuchh tiger (baagh) pichhle kai mahino se paryatak aur wildlife photographer ki nazaron se door hone ki wajah se saavdhaani barh gayi hai. Iske peeche shikari ki sambhaavna vyakt ki ja rahi thi, jab Bengaluru-sthit ek wildlife photographer ki teen din ki lagatar pooch-taach ki gayi. Is photographer par jangl mein niyam-virodh harkat, raat ko ghoomna, gaadi se utar kar photography karna, aur baaghon ko akarshit karne ke liye maree jaanvaro ko jangl mein laane jaise aarop hain. Is mamle mein van vibhag ne uska laptop, mobile aur anya electronic saman jabt kiya hai aur jaanch jaari hai. Is beech junior Bajrang aur kuchh baagh aur baaghini bachhon ke kshetra mein najar se hatte hone ki charcha ne Tadoba ki suraksha vyavastha par phir se prashn-chinhan khada kiya hai. Halanki shikari ki sambhavana par van vibhag ki taraf se abhi tak adhikarik dujora nahi milaa.0
0
Report
Advertisement
