icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
416416
Sarfaraj Musa SanadiSarfaraj Musa SanadiFollow15 Apr 2025, 08:30 am

Sangli- प्रो कबड्डी स्पर्धेत पुण्याचा विजय, बीसी फाउंडेशनची चमक

Sangli, Maharashtra:सांगलीच्या बिसूर येथे खासदार चषक राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धा पार पडल्या. महाराष्ट्रात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीने या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये मुंबई ठाणे पुणे सह राज्यातील 15 संघांनी सहभाग घेतला होता.अत्यंत चुरशीने मॅट पार पडलेल्या अंतिम सामन्यात पुण्याच्या बीसी फाउंडेशनने,पुण्याच्या सतीश बाणेर संघावर विजय मिळवत,दीड लाखांचं पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले.हनुमान व्यायाम मंडळाच्या पन्नास वर्ष पूर्ती निमित्ताने या राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धांचा आयोजन करण्यात आले होते.ग्रामीण भागात कबड्डीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांकडून यवेळी सांगण्यात आले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

चंद्रपुर भाजपा ग्रामीण कार्यकारिणी पर स्थगन, सुधीर मुनगंटीवार के समर्थकों को बड़ा झटका

Chandrapur, Maharashtra:चंद्रपुर भाजपा की ग्रामीण इकाई को प्रदेश अध्यक्ष रविन्द्र चौहान ने स्थगित किया गया है। प्रदेश महामंत्री संजय कुटे के हस्ताक्षर से कार्यकारिणी स्थगित करने का पत्र जारी किया गया है। चंद्रपुर ग्रामीण जिलाध्यक्ष हरिश शर्मा को यह पत्र भेजा गया है। 4 जून को जिला ग्रामीण कार्यकारिणी की घोषणा की गई थी, पर जैसे ही यह घोषित हुआ मुनगंटीवार विरोधी ने कई सदस्य एकत्र होकर प्रदेश अध्यक्ष रविंद्र चौहान और महाराष्ट्र प्रभारी शिवप्रकाश की इस निर्णय पर आपत्ति दर्ज की। इस आक्षेप पर कार्रवाई करते हुए चंद्रपुर जिले की इतिहास रचते हुए पहली बार ग्रामीण कार्यकारिणी को स्थगित किया गया है। चंद्रपुर भाजपा के ग्रामीण जिलाध्यक्ष हरिश शर्मा मुनगंटीवार समर्थक हैं, जिससे ग्रामीण जिलाध्यक्ष की कार्यकारिणी स्थगित कर दी गई और मुनगंटीवार समर्थक ही पूरे तौर पर जगह पाए, जबकि भाजपा के अन्य विधायक और पूर्व केंद्रीय मंत्री हंसराज अहिर को दूर रखा गया। प्रदेश भाजपा ने मुनगंटीवार समर्थक जिलाध्यक्षों की संख्या कम करते हुए उन पर आधारित एक पंक्ति के हितों को चोट पहुंचाई है।
0
0
Report
Advertisement

हिंगोली के जामदया में ग्रामसवेयक के खिलाफ महिलाओं का ठिय्या प्रदर्शन, निलंबन की मांग

Hingoli, Maharashtra:हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील जामदया ग्रामपंचायतचे ग्रामसेवक गावातील प्रलंबित कामे न करता गावकऱ्यांना अरेराई धमकीची भाषा वापरत असल्याने ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई करण्याच्या मागणीसाठी महिलांनी जिल्हा परिषद कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केला आहे जामदया गावांमध्ये ग्रामसेवक ग्रामसभा घेत नाहीत गावकऱ्यांची कामे करत नाहीत ग्रामसभा का घेतली नाही या कारणावरून महिलांनी कॉल केला असता महिलांना कॉल वर धमकी दिल्याचा आरोप महिलांनी केला आहे ग्रामसेवक आर जी मोरे या ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई करावी या मागणीसाठी महिलांनी ठिय्या आंदोलन केला आहे
0
0
Report

अकोला जिला अस्पताल में सुरक्षा गार्ड पर हमला, सीसीटीवी कैद, कठोर कार्रवाई की मांग

Akola, Maharashtra:अकोला शहरातील जिल्हा स्त्री रुग्णालयात कर्तव्य बजावणाऱ्या महिला सुरक्षारक्षकावर एका व्यक्तीने कथित हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, यामुळे रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूतीसाठी मोठ्या संख्येने महिला रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक येत असतात. याचदरम्यान एका महिला रुग्ण आणि तिच्या पतीमध्ये काही कारणावरून वाद झाला. हा वाद शांत करण्यासाठी ड्युटीवर असलेल्या महिला सुरक्षारक्षकानी मध्यस्थी केली. मात्र, या हस्तक्षेपाचा राग मनात धरून काही वेळानंतर संबंधित व्यक्तीने एनआयसी कक्षाजवळ ड्युटीवर असलेल्या महिला सुरक्षारक्षकावर हात उगारला. हा संपूर्ण प्रकार रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे. घटनेनंतर एनआयसी कक्षातील कर्मचाऱ्यांनी तातडीने 112 क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, सुरक्षा रक्षकांनी आरोपीला ताब्यात घेतले होते. मात्र, पोलिस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच आरोपी तेथून पसार झाला. या घटनेमुळे रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, कर्तव्य बजावत असलेल्या कर्मचाऱ्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
0
0
Report
Advertisement
0
0
Report

मेघा नदी महापूर: शिरसगाव कसबा में पानी में डूबे बाजार, दुकानों को नुकसान

Amravati, Maharashtra:अमरावती के चांदूर बाजार तालुक्यातील शिरसगाव कसबा येथील मेघा नदीला मोठा पूर; संरक्षण भिंत फुटून गावात पाणी शिरल्याची माहिती अनेक दुकाने पाण्याखाली, माल वाहून गेला अमरावती के चांदूर बाजार तालुक्यातील शिरसगाव कसब्यात महापूर आया; नदी की सुरक्षा दीवार टूटने से पानी गांव में प्रवेश कर गया। आने वाले अचानक महापूर के कारण शिरसगाव कसब्यातील आठवडी बाजार में पानी घुसा, व्यापاری और नागरिकों की धावपळ। नदी के किनारे कई दुकाने पानी में डूब गईं और दुकानों के माल करोड़ों में बताया गया। इस प्राकृतिक आपदा से गांव में भय का माहौल बन गया है; स्थानीय प्रशासन से तुरंत सहायता की माँग की जा रही है।
0
0
Report

छत्रपती संभाजीनगर के टप्पा 1–2 में नया इंडस्ट्रीयल ग्रीनफील्ड रोड 44 गांवों से गुजरेगा

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरच्या टप्पा 1 अंतर्गत शेंद्रा डीएमआयसी ते बिडकीन ३५.८० कि.मी. आणि टप्पा २ मध्ये बिडकीन एमआयडीसी ते ढोरेगाव ३४.८० कि. मी. हा नवीन इंडस्ट्रीयल ग्रीनफील्ड रस्ता तीन तालुक्यांतील ४४ गावांतील विविध ६८० गटांतून जाईल. दोन्ही टप्प्यांसाठी जमिन मोजणी व भूसंपादन प्रक्रिया लवकरच सुरू होईल. मार्ग कोणत्या गटातून जाणार आहे, याचे राजपत्र सरकारने जारी केले. अलायन्मेंट शासनास पाठविले होते. त्याला मंजुरी देत शासनाने काढलेल्या अधिसूचनेत म्हटले की, वर्णन केलेल्या जमिनी महामार्ग म्हणून घोषित झाल्या आहेत..
0
0
Report
Advertisement

कराड में पेपर फूटने के विरोध में युवाओं ने सरकार के खिलाफ आन्दोलन

Satara, Maharashtra:कराड : राज्यात NEET प्रकरणानंतर आता TET परीक्षेचा पेपर फुटल्याच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा युवक काँग्रेस आणि NSUIच्या वतीने कराड तहसीलदार कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप सरकारविरोधात घोषणाबाजी करत मटकी आणि फुगे फोडून निषेध व्यक्त करण्यात आला. आंदोलकांनी वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. NSUIचे जिल्हाध्यक्ष मुबिन बागवान यांनी सरकारच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष वाढत असल्याचे सांगत, विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली. सातारा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल पवार यांनी, विद्यार्थी परीक्षेला जात असताना पेपर फुटल्याची माहिती मिळणे ही गंभीर बाब असून याला सरकार जबाबदार आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या सरकारचा युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी पेपरफुटी बंद करा, विद्यार्थ्यांना न्याय द्या अशा घोषणा देण्यात आल्या. आंदोलनकर्त्यांनी पेपरफुटीमागील दोषींवर कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी तडजोड सहन केली जाणार नसल्याचा इशारा दिला.
0
0
Report

इंदौर मॉडल से संभाजीनगर में सफाई क्रांति, CSR से 10 हजार सफाईकर्मी

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:स्वच्छ भारत अभियानात देशात असलेल्या इंदूर शहराचा स्वच्छता पॅटर्न आता संभाजीनगरात राबवला जाणार आहे. महापौर समीर राजूरकर यांनी ही घोषणा केली. रविवारी महापौर राजूरकर यांच्या सह काही नगरसेवकांच्या  शिष्टमंडळाने इंदूरचा दौरा करून तेथील कचरा व्यवस्थापनाची पाहणी केली या मॉडेल अंतर्गत सीएसआर फंडातून कामे केली जातील. दिवाळीनंतर कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल, इंदूरमध्ये १० हजार सफाई कर्मचारी असून जनजागृतीवर १५ कोटी खर्च केले जातात. याउलट, संभाजीनगर मनपाकडे मनुष्यबळाची मोठी कमतरता आहे. सध्या शहराचा कचरा व्यवस्थापन खर्च ३० कोटींवरून १०० कोटींवर गेला आहे. त्यामुळे ठेवलीली कामे मार्गी लावणे गरजेचे आहे.
0
0
Report
Advertisement

परेल्वे भूमिगत मार्गात पाणी साचल्याने मडपंप चाचणी बसे, पुढे टँकरेवर निर्भर परीक्षण

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर येथील शिवाजी नगरच्या भुयारी मार्गात साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा उप्सा करण्यासाठी बसवण्यात आलेल्या मडपंपाची चाचणी आता टँकरच्या पाण्यावर घेतली जाणार आहे. सोमवारी चाचणीचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, भुयारी मार्गात पाणी नसल्याने पंप केवळ पाच मिनिटे चालवण्यात आला. त्यामुळे अपेक्षित चाचणी पूर्ण होऊ शकली नाही. आता मंगळवारी दुपारी टँकरने पाणी आणून सुमारे अर्धा तास पंपाची चाचणी रेल्वे विभागाकडून केली जाणार आहे. शिवाजीनगर रेल्वे गेटमुळे वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याने परिसरातील नागरिकांकडून उड्डाणपूल अथवा भुयारी मार्गाची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार ११.४७ कोटी रुपयांच्या निधीतून हा भुयारी मार्ग उभारण्यात आला. तब्बल १४ वर्षांच्या पाठपुराव्यानंतर १५ फेब्रुवारी रोजी या मार्गाचे उद्घाटन झाले. मात्र, पहिल्याच पावसाळ्यात भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने अनेक वाहने अडकली. नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून रेल्वे विभागाने जर्मन तंत्रज्ञानावर आधारित मडपंप बसवला आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top