416416
Sangli- प्रो कबड्डी स्पर्धेत पुण्याचा विजय, बीसी फाउंडेशनची चमक
Sangli, Maharashtra:सांगलीच्या बिसूर येथे खासदार चषक राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धा पार पडल्या. महाराष्ट्रात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीने या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये मुंबई ठाणे पुणे सह राज्यातील 15 संघांनी सहभाग घेतला होता.अत्यंत चुरशीने मॅट पार पडलेल्या अंतिम सामन्यात पुण्याच्या बीसी फाउंडेशनने,पुण्याच्या सतीश बाणेर संघावर विजय मिळवत,दीड लाखांचं पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले.हनुमान व्यायाम मंडळाच्या पन्नास वर्ष पूर्ती निमित्ताने या राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धांचा आयोजन करण्यात आले होते.ग्रामीण भागात कबड्डीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांकडून यवेळी सांगण्यात आले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
च chipळूण-रत्नागिरी: मिरजोळे में छह महीने की मादा बिबटिया जेरबंद
Ratnagiri, Maharashtra:चिपळूण - रत्नागिरी.. मिरजोळे येथे सापडलेल्या बिबट्या वनविभागाकडून जेरबंद.. ग्रामस्थ्यांच्या सहकार्याने वन विभागाची कार्यवाही.. 6 महिन्यांचा बिबट्या वनविभागच्या देखरेखीखाली.. रत्नागिरी शहराजवळील मिरजोळे लक्ष्मीकांत वाडी येथील भाई कोलगे यांच्या किराणा दुकानाजवळ असलेल्या लाकडाच्या माचा खाली लावलेल्या जाळीत बिबट्या अडकल्याचे ग्रामस्थांना दिसल्यानंतर तातडीने वनविभागाला पाचरण करून वनविभागाने गावाकऱ्यांच्या सहकार्याने सहा महिन्यांच्या मादी बिबट्याला सुरक्षित रित्या जेरबंद करण्यात आले..0
0
Report
इंद्रायणी नदी में डूबकर युवक की मौत, खोज-Team ने शव बरामद
Varsoli, Maharashtra:इंद्रायणी नदीत बुडून तरुणाचा मृत्यू. मावळ तालुक्यातील पवना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून वन्यजीव रक्षक मावळ आणि शिवदुर्ग मित्रांच्या तत्परतेने मृतदेह बाहेर काढण्यात आलाय. मावळ तालुक्यातील सालुंब्रे-गहुंजे येथील जुन्या दगडी पुलाजवळ पवना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. मनोज भारत गौतम (वय २५, मूळ गाव उत्तर प्रदेश) असे मृत तरुणाचे नाव असून, तो साळुंब्रे येथील काळोखे पाईप लाईन कंपनीत काम करत होता. तो पवना नदीत पोहण्यासाठी उतरला होता. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला. घटनेची माहिती मिळताच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे आपत्ती व्यवस्थापन पथक आणि शिवदुर्ग मित्र लोणावळा टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी तत्काळ शोध आणि बचावकार्य राबवत मृतदेह बाहेर काढला. यानंतर शिरगाव-परंदवाडी पोलीस स्टेशनच्या पोलिसांच्या उपस्थितीत विरा ॲम्बुलन्सच्या माध्यमातून मृतदेह पवना हॉस्पिटल येथे पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.0
0
Report
नसरापुर में बाल लैंगिक शोषण और हत्या: बाजार बंद, भारी भीड़ नारेबाजी
Pune, Maharashtra:पुणे. नसरापुर मधील चार वर्षे चिमुकलीवर अत्याचार आणि खून प्रकरण. काल भोर तालुक्यातील नसरापूर गावात चिमुकलीच्या लैंगिक अत्याचार आणि हत्येच्या घटनेनंतर आज नसरापूर गावात कडकडीत बंद. कडकडीत बंद पाडून करणारं निषेध व्यक्त. नसरापूर व्यापारी असोसिएशन आणि समस्त ग्रामस्थ नसरापूर आज कडकडीत बंदचं आवाहन. बंदच्या आवाहनाला दुकानदारांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद. सकाळी 10 वाजता गावातील भैरवनाथ मंदिर येथून घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांकडून निषेध मोर्चा काढण्यात येणार. नसरापूरच्या नागरिकांवर दुःखाचा डोंगर. महिला आक्रमक सर्व महिलांच्या डोळ्यात अश्रू. घटना सांगताना नसरापूरच्या महिला डसाडसा रडल्या. संशयीत आरोपीला फाशी होऊ द्या नाहीतर आमच्या ताब्यात द्या आम्ही शिक्षा करतो. नसरापूर गावात फॉरेन्सिकची टीम दाखल. पुरावे गोळा करण्याचे काम सुरू, गावातील नागरिक आक्रमक मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात.0
0
Report
Advertisement
मुंबई-गोवा महामार्ग पर 15 जुलाई तक वृक्षारोपण की गारंटी, प्रशासन ने लिखित आश्वासन दिया
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. महामार्गावर वृक्ष लागवडीसाठी 15 जुलै डेडलाईन.. अँकर गेल्या चार वर्षापासून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वृक्ष लागवडीसाठी सातत्याने पाठपुरावा करूनही केवळ आश्वासने मिळाल्याने संतप्त झालेल्या चिपळूण वासियांबरोबरच हायवे वृक्ष लागवड हक्क समितीचे शहानवाज शहा यांनी महामार्ग उपविभाग कार्यालयासमोर थेट भू-समाधी आंदोलन छेडले.या आंदोलनानंतर प्रशासनाने 15 जुलैपर्यंत इंदापूर ते तळेगाव दरम्यान महामार्गावर संपूर्णपणे वृक्ष लागवड केली जाईल अशी लेखी हमी आंदोलन कर्त्यांना दिली..0
0
Report
पवई में कल दर्दनाक हादसा: तेज टेम्पो की टक्कर से 3 मजदूर घायल
Mumbai, Maharashtra:काल पवई येथे दुर्दैवी घटना घडली मुंबई महापालिका कडून नेमण्यात आलेला कॉन्ट्रॅक्टर नि काल पवई येथे मोरारजी नगर येथील नाले साफ करण्यात साठी कामगारांना आणले असताना एक भरधाव टेम्पो ने दिली कामगारांना धडक साफसफाई करत असताना भरधाव टेम्पो ने दिली धडक आणि टेम्पोचालकाने काढला पळ या घटनेत 3 कामगार गंभीररित्या जखमी आहे सध्या त्यांचा वर उपचार सुरू आहे0
0
Report
कल्याण-भिवंडी पडघा मार्ग पर ट्रैफिक जाम से एंबुलेंस फंस, नागरिक यातायात संभाल रहे
Kalyan, Maharashtra:कल्याण-भिवंडी पडघा मार्ग पर ट्रैफिक जाम है. सड़कों पर गाड़ियों की लंबी लाइने हैं. ट्रैफिक जाम के कारण एम्बुलेंसAffected. सुबह ट्रैफिक जाम के कारण गांधारी पुल पर एम्बुलेंस फंस गई. कल्याण की तरफ आने वाले और भिवंडी पडघ्याके जाने वाले मार्ग पर बड़े पैमाने पर ट्रैफिक जाम. ट्रैफिक पुलिस न होने के कारण नागरिक ही यातायात सुचारू कर रहे हैं.0
0
Report
Advertisement
चिपळूण में अवैध भंगार पर प्रशासन की चुप्पी: नागरिकों ने उपोषण से जताया विरोध
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी च Chipळूण में अवैध भंगार व्यवसायांचा सुळसुळाट झाला असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहराचे रूपांतर 'स्क्रॅप सिटी'मध्ये होत असल्याचा आरोप होत आहे. सर्वेक्षणानुसार हे व्यवसाय अवैध ठरूनही प्रशासन कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे. या निषेधासाठी 'हिंदु राष्ट्र समन्वय समिती' च्या वतीने चिपळूण नगरपालिका परिषदेसमोर साखळी उपोषण करण्यात आले. नागरिकांचे आरोग्य आणि पर्यावरण धोक्यात असून, अवैध भंगार दुकानांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.0
0
Report
परळी नगर निगम ने सोमबार से मांस विक्री बंद रखने का फैसला लिया
Beed, Maharashtra:बीड : दर सोमवारी मांसविक्री बंदीचा निर्णय; परळी नगरपालिकेचा ठराव..! बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्ल Ling म्हणून ओळख असलेल्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या भावना लक्षात घेवून दर सोमवारी मांस विक्री बंद करण्याचा महत्वपूर्ण निर्णय परळी पालिकेने घेतला आहे. असा निर्णय घेणारी परळी पालिका पहिली पालिका ठरली आहे. नगरपालिकेच्या स्थायी समितीने एकमताने हा ठराव मंजूर केला. नगराध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला..0
0
Report
रत्नागिरी के शीळ मिरजोळे क्षेत्र में पुलिस ने धावा, देसी शराब की भट्ठी उद्ध्वस्त
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. रत्नागिरीतल्या शीळ मिरजोळे परिसरात धडक कारवाई.. अँकर रत्नागिरी शहर पोलिस स्थानकाच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने आणि कोकणनगर चौकीच्या पथकाने रत्नागिरीतल्या शीळ मिरजोळे परिसरात धडक कारवाई करत गावठी दारुची हातभट्टी उद्ध्वस्त केली. यावेळी एकाला ताब्यात घेण्यात आले असून, सुमारे ८९ हजारांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.0
0
Report
Advertisement
नाशिक के येवला में भीषण पानीटंचाई, ग्रामीण टैंकर पर पानी के लिए भटक रहे
Yeola, Maharashtra:नाशिक के येवला तालुक्याच्या ग्रामीण भागात यंदा भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत आहे गेल्या वर्षी पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे डिसेंबर, जानेवारी ऐवजी मार्च महिन्यात टँकरची मागणी करण्यात आली मात्र उन्हाच्या वाढत्या कडाक्यामुळे विहिरींनी आताच तळ गाठल्याने मार्च महिन्यापासूनच अनेक गावांमध्ये टँकर सुरु करण्यात आले आहे तालुक्यातील पन्हाळसाठे गावात शासनाच्या वतीने टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून महिलांना पाण्यासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे लग्न होऊन 40 ते 50 वर्षे झाली पण दरवर्षी अशीच दुष्काळी परिस्थिती निर्माण होते हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागते, अशी व्यथा गावातील महिलांनी व्यक्त केली पन्हाळसाठे गावाप्रमाणेच येवला तालुक्यातील तब्बल 36 गावे आणि 37 वाड्या-वस्त्यांना सध्या शासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे0
0
Report
वाशीम में तिल की फसल भीषण तापमान से सूखने के कगार पर, किसानों को नुकसान
Washim, Maharashtra:अँकर :वाशिम जिल्हा मध्ये यंदा उन्हाळी तिळाच्या पिकावर तापमानवाढीचा मोठा परिणाम दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणात घेतल्या जाणाऱ्या या पिकासाठी पाण्याची पातळी घटल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.अनेक शेतांमध्ये फुलोरा व दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेले तिळाचे पीक पाण्याअभावी सुकण्याच्या मार्गावर आहे. शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून पेरणी केली असतानाच वाढलेल्या तापमानामुळे पीक हातातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे。0
0
Report
वाशिम सोनल प्रकल्प से पानी छोड़ा गया; 2-3 दिन जल आपूर्ति जारी, किसानों को राहत
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यातील सोनल प्रकल्प मधून मुख्य कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शेलुबाजार परिसरातील शेतकरी पाण्याअभावी अडचणीत होते. कालवा सल्लागार समितीच्या निर्णयानंतर पुढील २ ते ३ दिवस पाणीपुरवठा सुरू राहणार आहे. सध्या प्रकल्पात सुमारे २०% जलसाठा शिल्लक आहे. या पाण्यामुळे उन्हाळी पिके, फळबागा, जनावरांचे पाणी तसेच विहिरी-बोअरवेलची पातळी सुधारण्यास मदत होणार असून पिण्याच्या पाण्याच्या समस्येतही काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.0
0
Report
Advertisement
मुंबई महापौर रितू तावड़े ने रस्ते निर्माण एवं नाले की सफाई का निरीक्षण किया
Mumbai, Maharashtra:मुंबईच्या महापौर रितू तावडे आज रस्ते बांधकाम आणि नालेसफाईची पाहणी करत आहेत. चेंबूरपासून रस्ते बांधकामाची पाहणी रितू तावडे यांनी सुरु केली असून चुनाभट्टी येथील माहुल नाल्याची सफाईची पाहणी करण्यासाठी दाखल. यानंतर मिठी नदी आणि बीकेसी येथील नालेसफाईची पाहणी करत आहे0
0
Report
पश्चिम विदर्भ में जलसंचय 50% से नीचे, उच्च जलस्तर सूखे की आशंका
Amravati, Maharashtra:पश्चिम विदर्भात उष्णतेचा जलसाठ्यावर मोठा परिणाम; जलसाठ्यात मोठी घट, प्रकल्पात 50 टक्यापेक्षा कमी जलसाठा अँकर :- वाढत्या तापमानाचा पश्चिम विदर्भातील जलसाठावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून पश्चिम विदर्भातील जलसाठ्यात मोठी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. जलसाठा 50 टक्यापेक्षा कमी झाला असून बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पाला कोरड पडली आहे. पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ आणि महत्त्वाचा समजला जाणारा अप्पर वर्धा प्रकल्पात केवळ 49 टक्के जलसाठा आहे. मे महिन्यातील पहिल्या आठवड्याच्या सुरुवातीला पश्चिम विदर्भातील जलसाठ्यात 50 टक्के पेक्षा कमी जलसाठा असल्याने येत्या काळात पाणीटंचाईची दाट शक्यता वर्तवण्यात येत असून पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे.0
0
Report
शिरूर-जुन्नर Leopard Strike: वन विभाग ने 46 बिबटों को जेरबंद किया
Shirur, Maharashtra:पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातून वनविभागाच्या कामगिरीची एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येतेय. शिरूरमधील पिंपरखेड परिसरात गेल्या चार महिन्यात वनविभागाने चक्क 'बिबट्यांचा स्ट्राईक' केला आहे. अवघ्या पाच किलोमीटरच्या परिघातून तब्बल ४६ बिबटे जेरबंद करण्याची ऐतिहासिक कामगिरी वनविभागाने फत्ते केली आहे. वाढता बिबट-मानव संघर्ष पाहता, वनविभाग आता ॲक्शन मोडमध्ये आला असून जुन्नर, शिरूर आणि आंबेगाव तालुक्यात ५ नवीन रेस्क्यू सेंटर्स उभारली जाणार आहेत. इतकंच नाही, तर जेरबंद केलेल्या बिबट्यांची रवानगी आता थेट 'वंतारा' आणि देशातील विविध प्राणिसंग्रहालयांत केली जातेय. या मोहिमेमुळे शिरूरकरांनी सुटकेचा निश्वास टाकला असला, तरी वनविभागापुढील आव्हानं संपलेली नाहीत. नेमकं काय आहे वनविभागाचं पुढचं 'मिशन बिबट्या'? पाहूया आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी उपवनसंरक्षक प्रशांत खाडे यांच्याशी केलेली ही खास बातचीत...0
0
Report
Advertisement
