Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

Sangli- प्रो कबड्डी स्पर्धेत पुण्याचा विजय, बीसी फाउंडेशनची चमक

Apr 15, 2025 08:30:20
Sangli, Maharashtra
सांगलीच्या बिसूर येथे खासदार चषक राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धा पार पडल्या. महाराष्ट्रात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीने या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये मुंबई ठाणे पुणे सह राज्यातील 15 संघांनी सहभाग घेतला होता.अत्यंत चुरशीने मॅट पार पडलेल्या अंतिम सामन्यात पुण्याच्या बीसी फाउंडेशनने,पुण्याच्या सतीश बाणेर संघावर विजय मिळवत,दीड लाखांचं पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले.हनुमान व्यायाम मंडळाच्या पन्नास वर्ष पूर्ती निमित्ताने या राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धांचा आयोजन करण्यात आले होते.ग्रामीण भागात कबड्डीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांकडून यवेळी सांगण्यात आले.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ADANIRUDHA DAWALE
Mar 02, 2026 02:31:01
Amravati, Maharashtra:तीन फाईल है शेतकरी और आदिवासींच्या प्रश्नासाठी बच्चू कडू पुन्हा आक्रमक; कडूंची मेळघाट संघर्ष व कर्जमाफीसाठी आठवण पदयात्रेचा आज दुसरा दिवस, पोलिसांचं बच्चू कडून ना समजपत्र कालपासून बच्चू कडूंची मेळघाट मध्ये 250 किलोमीटरची मेळघाट संघर्ष व कर्जमाफीसाठी आठवण पदयात्रा सुरू आहे. 1 ते 9 मार्च पर्यंत बच्चू कडूंची मेळघाटातील मूलभूत प्रश्नांवर आणि सरकारला कर्जमाफीची आठवण करून देण्यासाठी ही पदयात्रा असणार आहे. पदयात्रेच्या माध्यमातून बच्चू कडू मेळघाट पिंजून काढणार असून मेळघाटातील समस्या, आदिवासींच्या मूलभूत गरजा, रस्ते, पाणी, रोजगार, माता मृत्यू, कुपोषण, बालमृत्य यासाठी बच्चू कडूंची ही यात्रा असणार आहे. तर 9 मार्चला सलोना ते चिखलदरा येथे या महापदयात्रेचा समारोप होणार आहे. आज बच्चू कडू यांच्या पदयात्रेचा दुसरा दिवस असून मेळघाटातील हतरु येथून ही पदयात्रा सुरू होणार आहे. दरम्यान यात्री पूर्वी पोलिसांनी बच्चू कडूंना नोटीस बजावली असून या नोटीस वर  बच्चू कडूंनी आक्षेप घेतला आहे. आमची यात्रा सध्या गांधीजीच्या मार्गाने सुरू आहे मात्र कधी भगतसिंग आमच्या डोक्यात येईल हे सांगता येत नाही असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. बाइट :- बच्चू कडू, माजी राज्यमंत्री
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Mar 02, 2026 02:30:38
0
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 02, 2026 02:30:23
Nagpur, Maharashtra:नागपुर: वंदना देवीकर पर मोकाट वळू ने हमला किया था. महापालिका के काँडवाडा विभाग ने उस मोकाट वळू को जेरबंद किया. संतमाननगर परिसर में इस वळू के कारण नागरिक डरे रहते थे; महिलाएं सुबह एकदम घर से बाहर निकलने में भी डरती थीं. इस मोकाट वळू ने मॉर्निंग वॉक और सड़क पर गुजर रहे कई लोगों पर हमला किया था. 27 जनवरी को वंदना देवीकर पर भी हमला किया था जिसमें वे गंभीर रूप से घायल हो गईं और तब से बिस्तर पर हैं. झी 24 तास ने इस विषय पर वृत्त दिखलाने के बाद महापालिका प्रशासन को जागृत किया, और कोण्डवाडा विभाग ने इस मोकाट वळू समेत अन्य वळुओं को पकड़कर गोशाळ में छोड़ दिया. इस कार्रवाई के बाद स्थिति में सुधार की उम्मीद है.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 02, 2026 02:16:28
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 02, 2026 02:16:12
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळमधील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर महादेव मंदिर मंगळवारी खग्रास चंद्रग्रहणामुळे दुपारी तीनपासून सायंकाळी सातपर्यंत दर्शनासाठी बंद राहील. ग्रहणाच्या कालखंडात मंदिराचे दरवाजे बंद ठेवण्याची परंपरा असल्याने मंदिर प्रशासनाने दर्शनाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे दुपारी ३:०० ते ७:०० या वेळेत भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश किंवा दर्शन घेता येणार नाही. दरम्यान, ग्रहण सुटल्यानंतर सायंकाळी ६:४७ ते ७:०० वाजेपर्यंत मंदिराची स्वच्छता व विशेष शुद्धीकरण पूजा केली जाईल असे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले असेल...
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 02, 2026 02:15:59
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:नाथ मंदिर परिसर में सांडपाण्य समस्या अब हल की गयी है। अनेकों वर्षों सेनाथ मंदिर परिसर के छह नालों का सांडपाणी सीधे गोदावरी नदी पात्र में मिल रहा था। नाथषष्ठी, एकादशी जैसे पवित्र अवसरों पर स्नान करने वाले भक्तों को सांडपाणी मिश्रित पानी में स्नान करना पड़ रहा था। अब नई योजना के अनुसार दो क्रमांक और एक क्रमांक के नालों के पानी को एकत्र वेतवेल में किया गया है और पंप से उठाकर गणेश घाट के पार छोड़ा जा रहा है। तीन, चार, पाँच और छह क्रमांक के नालों के पानी को भी एकत्र कर घाट से दूर छोड़ा गया है। घाट क्षेत्र साफ हो गया है और अब गोदावरी पात्र में एक भी बूंद सांडपाणी मिल नहीं पाएगी, ऐसी आशा व्यक्त की जा रही है।
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 02, 2026 01:16:08
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 02, 2026 01:15:49
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:राज्यस्तरीय शरीर सौष्ठ स्पर्धेत अजिंक्य रेडेकर ठरला महाराष्ट्र श्री किताबाचा मानकरी. सांगलीमध्ये पार पडलेल्या राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत कोल्हापूरच्या अजिंक्य रेडेकरने महाराष्ट्र श्री किताब पटकावला आहे. तरुण भारत व्यायाम मंडळाच्या वतीने सांगलीमध्ये राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धांचा आयोजन करण्यात आलं होतं ज्यामध्ये राज्यातील जवळपास दीडशेहून अधिक शरीर सौष्ठव पट्टूनी सहभाग घेतला होता,या स्पर्धेच्या निमित्ताने पालकमंत्री चंद्रकांत पाटील भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपस्थिती लावली होती. काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देऊन गौरविण्यात आलं.या स्पर्धेच्या निमित्ताने महिलांच्या देखील शरीर सौष्ठव स्पर्धा पार पडल्या.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 02, 2026 01:15:30
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 01, 2026 15:45:20
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - दुबईत घडत असलेल्या घडामोडी बद्दल भारतीय तरुणाने दिली सविस्तर माहिती - इराण, इजराइल, अमेरिका यांच्यात सुरू झालेल्या युद्धामुळे अनेक भारतीय परदेशात अडकल्याने व्यक्त होतेय चिंता - दुबईमध्ये जॉबसाठी गेलेल्या भारतीयांची आहे मोठ्या प्रमाणात संख्या - सध्या दुबईच्या मध्ये हल्ले होत असल्याबाबत अनेक माहिती समोर येत असताना मूळचे भारतीय मात्र सध्या दुबईमध्ये स्थायिक असलेल्याने तरुणाने दिली सविस्तर माहिती - अनेक भारतीय युद्ध सुरू असलेल्या देशांमध्ये अडकल्याने व्यक्त करण्यात येतेय चिंता तानाजी गोरड ( मूळचे - सोलापूर जिल्हा मंगळवेढ़ा ) ( सध्या वास्तव्य - दुबई )
0
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 01, 2026 15:34:20
Nagpur, Maharashtra:राज्य अल्पसंख्याक आयोगाने सर्वांना सुरक्षित पुन्हा आणण्यासाठी सुरू केली मोहीम. राज्यातील किमान 50 हजार ( कदाचित हा आकडा लाखापर्यंतही पोहोचेल) मुस्लिम बांधव सौदी अरब मध्ये अडकल्याची भीती राज्य अल्पसंख्याक आयोगाने व्यक्त केली आहे... "उमरा" या धार्मिक विधीसाठी या काळात (रमजानच्या काळात) मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव मक्का मदीनाला जात असतात... उमरा साठी जाणारे यात्री कोणताही रजिस्ट्रेशन सरकारकडे करून जात नाहीत, तर ते खाजगी टूर अँड ट्रॅव्हल्स ऑपरेटर्सच्या माध्यमातून सौदी अरब ला जात असतात.. त्यामुळे त्यांच्या कुठलाही निश्चित आकडा सध्या सरकारकडे नसला, तरी या वर्षी राज्यातील 500 पेक्षा जास्त टूर ऑपरेटर्सनी मुस्लिम बांधवांना उमरासाठी सौदी अरब ला पाठवले असल्याचे लक्षात आले आहे.. त्यामुळे सौदी अरब मध्ये गेलेल्या मुस्लिम बांधवांची संख्या 50,000 पेक्षा जास्त असेल असं मत राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी व्यक्त केला आहे.. अल्पसंख्याक आयोगाने सर्व टूर ऑपरेटर ची संपर्क साधने सुरू केले असून उद्यापर्यंत सौदी अरब मध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील मुस्लिम बांधवांची संख्या स्पष्ट होईल असे प्यारे खान म्हणाले... यासंदर्भात आम्ही राज्य सरकारच्या संपर्कात आहोत, सरकारने सर्वांना सुरक्षित आणण्यासाठी मदत करावी अशी अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली.. * महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, शहर, जिल्हा महानगरातून उमरासाठी मुस्लिम बांधव जातात... * हजमध्ये जाणाऱ्या यात्रेची सरकारकडे नोंदणी होते. मात्र उमरासाठी जाणाऱ्यांची कुठलीही नोंद सरकारकडे नसते. त्यामुळे आकडा निश्चितपणे सांगता येत नाही.. * राज्यातील सुमारे 500 टूर ऑपरेटर्सनी मुस्लिम बांधवांना उंबरासाठी सौदी अरबला पाठवले आहे.. * मुंबईतून सर्वाधिक 100 ऑपरेटर्सनी मुस्लिम बांधवांना उमरासाठी पाठवले आहे.. * तिथे अडकलेल्या मदत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम करण्याची गरज आहे.. भारतीय दूतावास त्यासाठी काम करत आहे.. * उमरासाठी मोठ्या संख्येने गरीब मुस्लिमही जातात.. त्यांचा युद्धजन्य परिस्थितीमुळे सौदी अरब मधील थांबणं वाढलं, तर त्यांच्याकडे पैशाची अडचण निर्माण होऊ शकते.. * त्यामुळे सरकारने या प्रकरणी मदत करावी अशी अपेक्षा आहे... आम्ही यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संपर्क साधणार आहोत..
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 01, 2026 15:34:02
0
comment0
Report
sidebar-img
Advertisement
Back to top