416416
Sangli- प्रो कबड्डी स्पर्धेत पुण्याचा विजय, बीसी फाउंडेशनची चमक
Sangli, Maharashtra:सांगलीच्या बिसूर येथे खासदार चषक राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धा पार पडल्या. महाराष्ट्रात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीने या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये मुंबई ठाणे पुणे सह राज्यातील 15 संघांनी सहभाग घेतला होता.अत्यंत चुरशीने मॅट पार पडलेल्या अंतिम सामन्यात पुण्याच्या बीसी फाउंडेशनने,पुण्याच्या सतीश बाणेर संघावर विजय मिळवत,दीड लाखांचं पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले.हनुमान व्यायाम मंडळाच्या पन्नास वर्ष पूर्ती निमित्ताने या राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धांचा आयोजन करण्यात आले होते.ग्रामीण भागात कबड्डीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांकडून यवेळी सांगण्यात आले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
डॉक्टर मारहाण मामले में शिवसेना शिंदे गट के नगरसेवक समेत पांच पर मामला दर्ज
Kalyan, Maharashtra:डॉक्टर मारहाण प्रकरणी २४ तासांनंतर गुन्हा दाखल, शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवकासह पाच जणांवर गुन्हा दाखल कुल्यम डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर, नर्सला झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.२४ तासानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. मारहाण करणाऱ्या शिवसेना (शिंदे गट)चे नगरसेवक रमेश म्हात्रे, आणि त्यांच्या चार जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोमवारी रात्री रमेश म्हाठे आणि त्यांच्या समर्थकांनी शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि महिला नर्स यांना मारहाण केली होती, याचे सीसीटीव्ही देखील समोर आले होते.0
0
Report
बारिश से गिरणा नदी किनारे बाढ़ का खतरा बढ़ा, चेतावनी जारी
Nashik, Maharashtra:कळवण, सुरगाण्यात पावसाची संततधार... चणकापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ... 2846 क्युसेक वेगाने गिरणा नदी पात्रात विसर्ग. नाशिकच्या सुरगाणा आणि कळवण तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे नदी नाले तुडूंब झाले आहेत. चणकापूर कळवण धरणाच्या पाणी पातळी कमालीची वाढली असून, धरणात पाण्याची आवक लक्षात घेता प्रशासनाच्यावतीने धरणातून 2846 क्युसेस पाण्याचा गिरणा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला असून गिरणा नदी पूरस्थिती निर्माण झाली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.0
0
Report
भद्रावती तहसीलदार-नायब तहसीलदार के खिलाफ गंभीर आरोपों पर मामला दर्ज
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीचे तहसीलदार राजेश भांडारकर व नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांचे विरुद्ध ॲट्रॉसिटीसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल तक्रारीनुसार, मृतक परमेश्वर मेश्राम यांच्या मौजा कुरोडा येथील सर्वे क्रमांक ८६ व ८७ या शेतीचा फेरफार कोणताही स्थगिती आदेश नसतानाही करण्यात आला नाही. याबाबत विचारणा करण्यासाठी ते २६ सप्टेंबर २०२५ रोजी तहसील कार्यालयात गेले असता, तहसीलदार राजेश भांडारकर व नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांनी त्यांना कथितरित्या जातीवाचक शिवीगाळ करून कार्यालयाबाहेर ढकलल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकारामुळे मानसिक धक्का बसल्याने परमेश्वर मेश्राम यांनी तहसील कार्यालयातच विषारी औषध प्राशन केले. उपचारादरम्यान ६ ऑक्टोबर २०२५ रोजी त्यांचा मृत्यू झाला. संबंधित अधिकाऱ्यांच्या वागणुकीमुळेच पतीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप श्रीमती वंदना मेश्राम यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. या तक्रारीच्या आधारे भद्रावती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत.0
0
Report
Advertisement
आंबोली घाट मार्ग पर बड़े पत्थर गिरे, दुर्घटना टली, यातायात बहाल
Oras Bk., Maharashtra:आंबोली घाटमार्गात भले मोठे दगड कोसळले रस्त्यावर वाहतूक सुरू असतानाच घडला प्रकार सुदैवाने जीवितहानी टळली : एक मार्गी वाहतूक सुरू सिंधुदुर्ग ---- आंबोली घाटातील दरडी कोसळलेल्या जागेपासून काही अंतरावर असलेल्या चार नंबर धबधब्यालगत आंबोली घाटमार्गातील मुख्य रस्त्यावर भले मोठे दोन ते तीन दगड थेट रस्त्यावर कोसळले. या मार्गावर नेहमीप्रमाणे मोठी वर्दळ सुरु होती. मात्र ज्यावेळी हे दगड कोसळले त्यावेळी सुदैवाने त्या भागात कोणतंही वाहन नसल्याने मोठी हानी टळली. सद्यस्थितीत हे दगड त्याच ठिकाणी असल्याने दुचाकी व छोट्या चारचाकी गाड्यांची एक मार्गी वाहतूक सुरू आहे.0
0
Report
देहू की वारी में नन्ही बच्ची ने काठवट वाडा से परंपरा जिंदा रखी
Varsoli, Maharashtra:देहूच्या पालखी सोहळ्यात भक्ती, परंपरा आणि संस्कृतीचे अनेक रंग अनुभवायला मिळतात. आबालवृद्धांपासून ते ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकजण या वारीत सहभागी होत असतो. मात्र यंदा देहू नगरीत एका चिमुकलीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. मोबाईलच्या युगात हरवत चाललेले पारंपरिक 'काठवट वाडा' हे खेळणे ती अगदी उत्साहाने खेळताना दिसली. विशेष म्हणजे, हा खेळ तिला तिच्या आजीकडून शिकायला मिळाला आहे. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संस्कृतीचा आणि परंपरेचा वारसा अशाच प्रकारे जतन होत असल्याचे हे सुंदर चित्र देहूच्या वारीत पाहायला मिळाले. भक्तीबरोबरच संस्कार आणि लोकपरंपरा जपणारी ही चिमुकली सध्या भाविकांचे आकर्षण ठरत आहे.0
0
Report
तुकोब की पालखी के सामने मुस्लिम मुलानी परिवार का ताशा वादन प्रेरणादायक परंपरा
Varsoli, Maharashtra:Head line: तुकोबांच्या पालखीत मुस्लिम मुलाणी कुटुंबाचा मान ताशाच्या तालातून सर्वधर्मसमभावाचा संदेश Anchor : संतीं चा वार ? भक्तीची परंपरा ? आणि सर्वधर्मसमभावाचा जिवंत संदेश! संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात अनेक परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने जपल्या जातात. त्यापैकीच एक अनोखी परंपरा म्हणजे पालखीसमोर ताशा वाजविण्याचा मान मुस्लिम मुलाणी कुटुंबाकडे आहे. तब्बल चार पिढ्यांपासून हे कुटुंब ताशाच्या दमदार तालातून तुकोबांची सेवा करत आहे. पालखीच्या अग्रभागी नगारा आणि चौघड्याच्या निनादात ताशाचा दणदणाट घुमत राहतो आणि त्याच तालावर भक्तीचा सोहळा अधिकच रंगतो. धर्माच्या सीमा ओलांडून सेवाभाव आणि श्रद्धेचा वारसा जपणाऱ्या मुलाणी कुटुंबाची ही परंपरा वारीतील सर्वधर्मसमभावाचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. तुकोबांची सेवा करण्याचे भाग्य लाभल्याचा आनंद व्यक्त करत, ही परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत कायम ठेवण्याचा निर्धार मुलाणी कुटुं Barked.0
0
Report
Advertisement
नवी मुंबई के कलंबोली में सोसाटे की वजह से निर्माण साइट के पत्रे गिरे, दुर्घटना में कोई घायल नहीं
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई के कलंबोली में सोसाटे की वारियों से निर्माण साइट पर पत्रे गिर गए. निर्माण साइट के पत्रे सीधे रहवासी सोसायटी में गिर गए. 25 फुट के पत्रे सोसायटी में गिरने से 13 दोपहिया वाहन नुकसान हुआ. सौभाग्य से किसी की जान को नुकसान नहीं हुआ. सुरक्षा की चिंता और नुकसान भरपाई की मांग रहवासियों ने की.0
0
Report
नदी में डूबे दो युवक; एक की मौत, दूसरा खोज जारी CCTV में कैद
Navi Mumbai, Maharashtra:पनवेल तालुक्यातील वाघाची वाडी जवळील नदीत पोहत असताना पाण्याच्या प्रवाहात एक जण वाहून गेला असून दुसऱ्याचा मृत्यू झालाय. मयत तरुणाचे नाव सुमित पवार असे आहे तर वाहून गेलेल्या तरुणाचे नाव नयन म्हात्रे असे आहे. सुमित पवार, नयन म्हातार्े आणि इतर आठ जण हे वाघाची वाडी नदी, धोदाणी गाव येथे फिरण्यासाठी गेले होते. नदीपात्रात नदीच्या प्रवाहात नयन म्हात्रे भवऱ्यात अडकला. यावेळी सुमित पवार हा त्याला वाचवण्यासाठी गेला असता तो देखील नदीच्या पाण्यातील भवऱ्यामध्ये अडकला. मुसळधार पाऊस कोसळत असल्याने पाण्याचा प्रवाहाचा वेग जास्त होता. त्यामुळे नयन म्हात्रे हा पाण्यामध्ये वाहून गेला. त्यानंतर मित्रांनी नदीपात्रात उतरून पाण्यामध्ये वाहून जाणाऱ्या सुमित पवार याला पकडले आणि नदीच्या बाहेर आणले. यावेळी त्याच्या नाका- तोंडात पाणी गेल्याने त्याला रुग्णालयात घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्याला मृतघोषित केले. तर वाहून गेलेल्या नयन म्हात्रे याचा शोध बचाव पथकाकडून घेतला जात आहे.0
0
Report
गड़चिरोली में बस का पिछला भाग टूटा, 20 यात्री बच गए— बॉडी प्लास्टिक टेप से चिपकी
Gadchiroli, Maharashtra:एसटी प्रवाशांच्या सेवेसाठी नव्हे, प्रवाशांचा जीव घेण्यासाठी, गडचिरोलीत धावत्या एसटी बसचा मागचा भाग अचानक तुटला, जीवघेण्या प्रकारात वाचले प्रवासी, चक्क प्लास्टिक सेलोटेपने चिपकविला होती बॉडी आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर0
0
Report
Advertisement
कृष्णा नदी में जलस्तर बढ़ा, कई बांध पानी में डूबे; ड्रोन से दृश्य कैद
Sangli, Maharashtra:स्लग कृष्णा नदीवरील पाण्याचा मनमोहक दृश्य ड्रोन कॅमरात कैद.. तर कृष्णा नदीवरील तीन बंधारे पाण्याखाली.. अँकर सांगलीच्या कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रात पाऊसाची संततधार सुरूचं आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहेकृष्णा नदीवरील अनेक छोटे मोठे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. वाळवा तालुक्यातील बहे इथल्या कृष्णा नदीवरचा बंधाराही पाण्याखाली गेला आहे. या बंधाऱ्याचं ड्रोनच्या माध्यमातून रोहन माने यांनी दृश्य ड्रोन द्वारे टिपलेली आहेत.0
0
Report
मुरबाड में भारी बारिश, कनकवीरा नदी में बाढ़, हेदवली गांव संपर्क टूट गया
Ambernath, Maharashtra:मुरबाड तालुक्यात गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. टोकावडे गावाशेजारी असलेल्या हेदवली गावात कनकवीरा नदीचे पाणी घुसल्याने गावाचा बाहेरील जगाशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. नदीचे पाणी थेट गावात आणि मुख्य रस्त्यांवर आल्यामुळे वाहतूक आणि दळणवळण ठप्प झाले असून, ग्रामस्थ घरातच अडकून पडले आहेत.0
0
Report
तेज़ मॉनसून से टमाटर और मिर्च की फसल को खतरा, किसान चिंतित
Niphad, Maharashtra:हवामान विभागाने दिलेल्या इशारानुसार निफाड तालुक्यातील खडक माळेगाव, कोटमगाव परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे टोमॅटो व मिरची उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जोरदार पावसामुळे अनेक शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून, त्यामुळे टोमॅटो आणि मिरची पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. टोमॅटो व मिरची ही पिके कमी पाण्यावर चांगली येणारी असल्याने शेतात दीर्घकाळ पाणी साचल्यास मुळे कुजणे, रोगांचा प्रादुर्भाव वाढणे आणि उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असते. या पिकांसाठी शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून लागवड केली असून, मुसळधार पावसामुळे केलेला खर्च वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास टोमॅटो व मिरची पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता असल्याने उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.0
0
Report
Advertisement
लासलगांव क्षेत्र में भारी बारिश ने फसलें और जल संचय को दी राहत
Lasalgaon, Maharashtra:Anchor:- हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार लासलगावसह परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवनासह शेतीला मोठा दिलासा मिळाला आहे या दमदार पावसामुळे लासलगावजवळील कोटमगाव येथील मानवनिर्मित तलाव शंभर टक्के भरला आहे कोटमगाव रेल्वे पुलाखालून शेतातील पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात गाढवे नाल्यात आल्याने काही काळ पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती या पाण्याच्या ओघामुळे मानवनिर्मित तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे0
0
Report
लातूर में डबल स्टिकर से एक्सपायर्ड दवाओं की आपूर्ति, किसानों में भारी नाराज़गी
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज..\n\nगट शेती मधून शेतकऱ्यांची फसवणूक ?... डबल स्टिकर लावून एक्सपायरी औषधांचा पुरवठा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस... डबल स्टिकर लावून एक्सपायरी औषधांचा पुरवठा करणाऱ्यावर कार्यवाही करा.. शेतकऱ्यांची मागणी....\n\nAC ::- गट शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेल्या काही शेती औषधांवर डबल स्टिकर लावून एक्सपायरीची तारीख बदलल्याचा गंभीर प्रकार समोर आल्याने लातूर जिल्ह्यात खळबಳ उडाली आहे. मुदत संपलेली औषधे नव्या एक्सपायरीच्या स्टिकरसह शेतकऱ्यांना देण्यात आल्याचा आरोपी शेतकऱ्यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.. याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी...\n\n0
0
Report
गोवर्धन में उप तहसील कार्यालय: नागरिकों को मिलेगा सीधी सुविधा
Washim, Maharashtra:वाशीम: वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालय केनवड ऐवजी गोवर्धन येथे स्थापन करावे,या मागणीसाठी गोवर्धनसह परिसरातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. केनवड हे गाव तालुक्याच्या एका टोकाला असल्याने नागरिकांची गैरसोय होईल, तर मध्यवर्ती ठिकाण असलेल्या गोवर्धन येथे कार्यालय झाल्यास अधिक नागरिकांना त्याचा लाभ मिळेल,असे आंदोलकांचे म्हणणे आहे. तसेच कार्यालयासाठी आवश्यक जमीन आणि इतर सुविधा गोवर्धन येथे उपलब्ध असल्याने अप्पर तहसील कार्यालय तेथेच मंजूर करावे,अशी मागणी करण्यात आली.0
0
Report
Advertisement
