icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
416416
Sarfaraj Musa SanadiSarfaraj Musa SanadiFollow15 Apr 2025, 08:30 am

Sangli- प्रो कबड्डी स्पर्धेत पुण्याचा विजय, बीसी फाउंडेशनची चमक

Sangli, Maharashtra:सांगलीच्या बिसूर येथे खासदार चषक राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धा पार पडल्या. महाराष्ट्रात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीने या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये मुंबई ठाणे पुणे सह राज्यातील 15 संघांनी सहभाग घेतला होता.अत्यंत चुरशीने मॅट पार पडलेल्या अंतिम सामन्यात पुण्याच्या बीसी फाउंडेशनने,पुण्याच्या सतीश बाणेर संघावर विजय मिळवत,दीड लाखांचं पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले.हनुमान व्यायाम मंडळाच्या पन्नास वर्ष पूर्ती निमित्ताने या राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धांचा आयोजन करण्यात आले होते.ग्रामीण भागात कबड्डीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांकडून यवेळी सांगण्यात आले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

मिरा-भाईंदर मेट्रो स्टेशन के नाम के मुद्दे पर भारी विरोध

Mira Bhayandar, Maharashtra:मेट्रो उद्घाटनापूर्वीच मिरा-भाईंदरमध्ये वाद पेटला आहे. दहिसर–मिरा-भाईंदर मेट्रो ९ अ मार्गावरील पहिल्या स्थानकाच्या नावावरून स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सदर स्थानकाला ‘पांडुरंग वाडी’ नाव देण्यात आल्यामुळे स्थानिकांनी या निर्णयाला विरोध केला आहे. वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रशासनाकडून कोणतेही उत्तर न मिळाल्याने नागरिकांनी थेट स्थानकावर जाऊन आंदोलन केले. आंदोलानादरम्यान ‘पांडुरंग वाडी’ या नावावर ‘पेनकरपाडा’चे पोस्टर लावून स्थानिकांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. तसेच ६ तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. स्थानकाचे नाव ‘पेनकरपाडा’ करण्याची मागणी स्थानिकांनी पुन्हा एकदा ठामपणे मांडली आहे.
0
0
Report
Advertisement

पवनी गेट पर वाघों के पूरे परिवार के दर्शन, पर्यटन उन्नति

Bhandara, Maharashtra:वाघाच्या एका कुटुंबामुळे पवनी गेट पर्यटनासाठी हाउसफुल. भंडारा आणि नागपूर जिल्ह्याला लागून असलेला उमरेड पवनी कऱ्हांडला व्याघ्र प्रकल्पातील पवनी गेट सध्या शॅडो वाघीण, N 4 वाघ आणि त्यांच्या 2 छाव्यांमुळे वन्यजीव पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र बनलेला आहे. एरवी उमरेड कऱ्हांडला व्याघ्र प्रकल्पातील गोटनगाव, कऱ्हांडला या गेटवरची सफारी बुकिंग नेहमी फुल असते. मात्र सध्या पवनी गेटला पर्यटक पहिली पसंती देत आहेत. या मागे कारणही तसंच आहे, मागील एक आठवड्यापासून वाघाचे अख्ख कुटुंब प्रत्येक सफारीला आपले दर्शन देत आहे. कधी एकत्र तर कधी वेगवेगळ्या ठिकाणी चारही वाघ पर्यटकांना दिसत असल्यामुळे सध्या पवनी गेटवरील बुकिंग मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. पवनी उमरेड करंड्याला व्याघ्र प्रकल्पातील पवनी गेटमधील हे वाघाचं अख्ख कुटुंब पर्यटकांचा केंद्रबिंदू झालेला आहे. एरवी सफारीला गेलेल्या पर्यटकांना बरेचदा तासंतास जंगल सफारी करूनही वाघाचे दर्शन होत नाही. जंगलातील इतर प्राणी पाहून पर्यटक समाधान व्यक्त करतात मात्र ज्या वाघाला ते पाहायला येतात त्याचे मात्र दर्शन होत नाही. मात्र पवनी गेटवरमध्ये हे चित्र पालटले आहे. सफारीच्या अगदी पाच दहा मिनिटातच या वाघाच्या कुटुंबापैकी एक तरी वाघ पर्यटकांना सहज दिसतो.
0
0
Report

सांगली में रातोंरात छत्रपती संभाजी महाराज का पुतला نصب, प्रशासन परेशान

Sangli, Maharashtra:सांगलीत रातोरात बसवण्यात आला छत्रपती संभाजी महाराजचा पुतळा शहरातील राम मंदिर चौकात बसवला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा राममंदिर चौकातील आयलँडच्या समोर असणाऱ्या भगव्या ध्वजाच्या खाली बसवण्यात आला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा घটनेच्या ठिकाणी विश्रामबाग पोलीस दाखल,पुतळा काढण्याची पोलिसांची विनंती अनधिकृत ऐवजी अधिकृत परवानगी घेऊन पुतळा बसवून घेण्याची पोलिसांची आंदोलकांचा सूचना पुतळ्याच्या समोर छ.संभाजी महाराज प्रेमी कार्यकर्ते ठाण मांडून बसले. महापालिकेकडून शहरातील जुन्या अग्निशमन कार्यालयाशेजारी छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी जागा नियोजित करण्यात आली आहे. मात्र सदर जागेऐवजी राममंदिर चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतљा बसवण्याची मागणी करत बसवला पुतळा
0
0
Report
Advertisement

सोलापुर में शिवाजी महाराज के पुतला विवाद सुलझा, मंत्री ने निधि मंजूर की

Pandharpur, Maharashtra:सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे रात्री उशिरा मोहोळ मध्ये पोहोचताच अंजनगाव खेलोबा मधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा वाद संपुष्टात आला आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दोन्ही बाजूच्या प्रमुख प्रतिनिधीशी, विशेष पोलीस महानिरीक्षक,जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांच्याशी रात्री उशिरा चर्चा करून पुतळ्याचा वाद सोडवला आहे. मराठा समाजाने धनगर देवस्थानच्या शेजारी उभारणीला पुतळा स्थलांतर करायला परवानगी दिली आहे. आज सकाळी सोलापूरचे जिल्हाधिक्षर्य सोलापूरचे पोलीस अधीक्षक आणि माजी आमदार राजन पाटील तसेच मराठा समाजाचे प्रतिनिधी म्हणून योग्य जागेची पाहणी करून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतील. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नवीन जागेत पुतळा उभारणी आणि सुशोभीकरण करण्यासाठी तातडीने एक कोटी रुपये निधी मंजूर करण्याचे सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. त्यामुळे मागील तीन दिवसांपासून अंजनगाव खेलोबा मध्ये सुरू असलेला धनगर मराठा समाजातील वाद अखेर संपुष्टात आला है.
0
0
Report

नाशिक के दिंडोरी में पानी से भरे कुएँ में कार गिरा; 9 लोग मृत

Dindori, Madhya Pradesh:नाशिकच्या दिंडोरी मध्ये कार पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळल्याने 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू. एका खाजगी क्लासच्या कार्यक्रमाहून घरी परतत असताना दिंडोरी - कळवण रस्त्यावर असलेल्या विहिरीमध्ये कार कोसळल्याने दुर्घटना. एकाच कुटुंबातील 5 ते 6 जणांवर काळाचा घाला.... स्थानिक प्रशासन ग्रामस्थ व आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून घटनास्थळी मदतकार्य मोहीम मृतांमध्ये 5 विद्यार्थिनी 1 विद्यार्थी.. 2 महिला व 1 पुरुषाचा समावेश दिंडोरी तालुक्यातील वनारे येथील सुनील दरगोडे व अनिल दरगोडे कुटुंबावर काळाचा घाला..... पहाटे दोन वाजेपर्यंत सुरू होते रेस्क्यू ऑपरेशन.....
0
0
Report

शिवाजी महाराज और ताराराणी की रथयात्रा: कोल्हापुर में परंपरा का जुनून

Kolhapur, Maharashtra:शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी ताराराणी यांचा जाज्वल्य इतिहास जनतेच्या स्मरणात कायम राहावा यासाठी राजर्षी छत्रपती शाहु महाराजांनी कोल्हापूरात रथोत्सव सुरु केला होता. कोल्हापूरात आजही ही परंपरा मोठ्या उत्साहानं जपली जाते. शुक्रवारी रात्री छत्रपती घराणं आणि जनतेच्या उपस्थितीत शिवाजी महाराज आणि महाराराणी ताराराणी यांच्या रथोत्सव काढण्यात आला. पारंपारिक वेशभुषा, ढोल ताशाचा गजरामध्ये शुक्रवारी रात्री छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराराणी ताराराणी यांच्या रथोत्सव काढण्यात आला. भवनी मंडप इथुन छत्रपती घराण्याचे छत्रपती शाहु महाराज, संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते या रथाची पूजा करण्यात आली. त्यानंतर सुरवातीला छत्रपती घराण्याच्या हस्ते हा रथ ओढण्याता आला. त्यानंतर जनतेनं हा रथ ओढयला सुरवात केली. भवानी मंडप, बालगोपाल तालीम मंडळ, मिरजकर तिकटी, महाव्दार रोड, गुजरी या मार्गे हा रथोत्सव काढण्यात आला. रथोत्सव मार्गावर रांगोळ्यांच्या पायघड्या, ढोल तासांच्या आवाज, आतशबाजी फटाक्यांची, मर्दानी खेळांनी यामध्ये रथोत्सवामध्ये रंगत आणली. काही नागरीक पारंपरिक वेशभुषा करुन या रथोत्सवामध्ये सहभागी झाले होते. राजर्षी शाहू महाराजांनी रयतेला शिवछत्रपती आणि महाराणी ताराराणी यांची आठवण सतत जागृत रहावी यासाठी इ.स. १९१४ मध्ये रथोत्सव सुरु केला होता. इंग्रजांच्या राजवटीत छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराराणी ताराराणी याचं नाव घेऊन एखादा उत्सव साजरा करणे ही खूपच मोठी आणि क्रांतिकारी घटना होती. त्यामुळे या रथोत्सवाला अनन्य साधारण महत्व है.
0
0
Report
Advertisement

भिलवडी में असमय बारिश ने द्राक्ष बागों को लाखों का नुकसान पहुंचाया

Sangli, Maharashtra:स्लग - भिलवडी परिसरात अवकाळीचा घाला; काढणीला आलेल्या द्राक्ष बागांचे लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.. सांगलीच्या पलूस तालुक्यातल्या भिलवडी परिसरामध्ये अवकाळी पावसाचा फटका द्राक्ष बागांना मोठ्या प्रमाणात बसलाय काढलेल्या द्राक्षबागांवर पावसाचा अवकाळी पावसाचा कहर झाल्याने द्राक्षबाग शेतकरी हवालदिल झाला आहे. अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्याच्या तडाख्याने भिलवडी,माळवाडी ,सुखवाडी परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.काढणीच्या उंबरठ्यावर असलेल्या द्राक्ष बागांवर या नैसर्गिक आपत्तीने घाला घातला असून, अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.सुखवाडी येथील शेतकरी सुभाष जगताप यांच्या द्राक्ष बागेत द्राक्ष काढणीचे काम सुरू असतानाच दुपारी अचानक वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष वेलींच्या ओळीच्या ओळी कोलमडून पडल्या, तर गारांच्या माऱ्यामुळे द्राक्षाच्या घडांचे मोठे नुकसान झाले.अनेक घड फुटून मणी खराब झाल्याने बाजारात विक्री योग्य माल पूर्णतः नष्ट झाला आहे.प्राथमिक अंदाजानुसार, सुभाष जगताप यांचे सुमारे २० ते २५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.वर्षभर मेहनत घेऊन उभे केलेले पीक काढणीच्या टप्प्यावर असताना निसर्गाच्या या अवकाळी प्रकोपामुळे त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे. बाईट - सुभाष जगताप - द्राक्ष शेतकरी - सुखवाडी - पलूस.
0
0
Report

अकोला पुलिस ने अपार्टमेंट में मानव तस्करी का भंडाफोड़, एक पुरुष समेत दो महिलाएं गिरफ्तार

Akola, Maharashtra:अकोल्यातील खदान पोलीस स्टेशन हद्दीत एका अपार्टमेंटमध्ये कुंटणखाना सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एका स्थानिक महिलेकडून एका विदेशी महिलेला घेऊन हा प्रकार चालवला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे अकोला स्थानिक गुन्हे शाखा, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभाग आणि खदान पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. या कारवाईदरम्यान एक इसम आणि दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले है. ताब्यात घेतलेल्या महिलांपैकी एक पीडित महिला तांझानिया (ईस्ट आफ्रिका) येथील असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपशील लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.
0
0
Report
Advertisement

वाशिम में तूफानी हवा-बारिश से बड़ा पेड़ गिरा, प्रमुख मार्ग पर यातायात रोक

Washim, Maharashtra:वाशीम: अँकर: वाशिम शहरात आज झालेल्या वादळी वारा आणि पावसामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर एक मोठे झाड आडवे पडले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. सुदैवाने, झाड पडत असताना रस्त्यावर कोणतीही रहदारी नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. अन्यथा, हा मार्ग नेहमीच वर्दळीचा असल्याने गंभीर अपघात होण्याची शक्यता होती. घटनेची माहिती मिळताच नगरपालिके च्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी झाडाची कटाई करून रस्ता लवकरच वाहतुकीसाठी मोकळा केला. त्यामुळे काही वेळातच वाहतूक सुरळीत झाली.
0
0
Report

Shirdi: Namkarn Avare की पूछताछ तेज, ठगों के खातों में करोड़ों की लेनदेन का खुलासा

Shirdi, Maharashtra:नामकर्ण आवारेची आठ तासापासून चौकशी सुरू... भोंदू खरातचा हस्तक नामकर्ण आवारे शिर्डी पोलीसांच्या रडारवर... शिर्डी पोलीस ठाण्यात सकाळी 11 वाजेपासून चौकशी... भोंदू खरातचे समता पतसंस्था अॅणी जगदंब पतसंस्थेत अनेक खाती... जगदंब पतसंस्था नामकर्ण आवारेची... कोट्यावधीची देवाण घेवाण आणी इतरांच्या नावावर असलेल्या खात्यावरून भोंदूचे कोट्यावधीचे व्यवहार... शिर्डीतील शेतकऱ्याच्या फसवणूक प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी आल्या समोर... नामकर्ण आवारेकडून भोंदू संदर्भात आणखी काय माहीती समोर येणार याकडे लक्ष...
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top