416416
Sangli- प्रो कबड्डी स्पर्धेत पुण्याचा विजय, बीसी फाउंडेशनची चमक
Sangli, Maharashtra:सांगलीच्या बिसूर येथे खासदार चषक राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धा पार पडल्या. महाराष्ट्रात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीने या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये मुंबई ठाणे पुणे सह राज्यातील 15 संघांनी सहभाग घेतला होता.अत्यंत चुरशीने मॅट पार पडलेल्या अंतिम सामन्यात पुण्याच्या बीसी फाउंडेशनने,पुण्याच्या सतीश बाणेर संघावर विजय मिळवत,दीड लाखांचं पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले.हनुमान व्यायाम मंडळाच्या पन्नास वर्ष पूर्ती निमित्ताने या राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धांचा आयोजन करण्यात आले होते.ग्रामीण भागात कबड्डीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांकडून यवेळी सांगण्यात आले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
सोसायटी सभाभवन में वकील पर हमला, सरपंच समेत 5 पर मामला दर्ज
Chakan, Maharashtra:सोसायटीच्या सभेत वकिलाला मारहाण; निघोजे सरपंचासह पाच जणांवर गुन्हा निघोजे येथील 'कॅपिटल सिटी' को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हाऊसकीपिंगच्या थकीत बिलाचा जाब विचारल्यावरून एका वकिलाला बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सभेत अॅड. बभिषण पडवळ यांनी हिशोबाचा तपशील विचारला असता वाद उफाळून आला. या वादातून आरोपींनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तर भांडण सोडवण्यासाठी आलेल्या त्यांच्या पत्नीशी अश्लील वर्तन करत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी निघोजेच्या सरपंचांसह पाच जणांविरोधात दक्षिण महाळुंगे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.0
0
Report
सोलapur के तुलशी ग्रामवासियों ने गणपति के सामने खाली घागरी से पानी मांग
Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यातील पर्जन्यमान कमी असल्याने सप्टेंबर महिन्यातच दुष्काळाच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे. मागील चार दिवसापासून 12 ग्रामस्थ पिण्याचे पाणी मिळावे यांसाठी आंदोलनाला बसले आहेत. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी त्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे तुळशी ग्रामस्थानी आता थेट गणरायाला पाण्यासाठी साकडे घातले आहे. गणपतीच्या मूर्ती समोर अनेक जण वेगवेगळ्या सजावटी करतात. पण पाणी मिळावे यासाठी ग्रामस्थानी थेट गणपती समोर आता रिकाम्या घागरींची आरास केली आहे. त्यामुळे या आगळ्या वेगळ्या सजावटीची चर्चा होत आहे. किमान प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना गणेशाने बुद्धी द्यावी ही अपेक्षा व्यक्त केली आहे0
0
Report
India: Bangladeshi onion imports shrink as self-sufficiency grows; traders warn of future export markets
Yeola, Maharashtra:भारतातील कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांसाठी धक्का देणारी बातमी समोर आली आहे 2023-24 मध्ये भारतातून 40 टक्के इतका मोठ्या प्रमाणात कांदा आयात करणारा बांगलादेश आता स्वतः कांदा उत्पादनात सक्षम होत असून, अतिरिक्त उत्पादनामुळे श्रीलंकेच्या बाजारपेठेत कांदा निर्यात करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे 2020 ते 2025 या कालावधीत केंद्र सरकारने कांदा निर्यात धोरणात 11 वेळा हस्तक्षेप केल्याने त्याचा परिणाम भारताच्या पारंपरिक परदेशी बाजारपेठांवर झाल्याचे निर्यातदारांचे म्हणणे आहे आता बांगलादेशासारखा भारताकडून कांदा आयात करणारा देशच निर्यातदार होण्याच्या तयारीत असल्याने भविष्यात भारतीय कांद्यासाठी परदेशी बाजारपेठा किती शिल्लक राहतील, असा सवाल व्यापाऱ्यांकडून उपस्थित केला जात असुन केंद्र सरकारने वेळीच लक्ष देण्याची मागणी कांदा निराधार व्यापारी0
0
Report
Advertisement
परभणी में मराठवाड़ा मुक्ती संग्राम की 78वीं वर्षगांठ पर ध्वजारोहण, मंत्री मेघना बोर्डीकर समेत अधिकारी मौजूद
Hingoli, Maharashtra:परभणी में मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त परभणीत पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.. परभणीच्या रामगोपालचारी उद्यानात ध्वजारोहण पार पडले यावेळी मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांच्या स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यासह जिल्हाधिकारी संजय सिंग चव्हाण प्रशासनातील अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते...0
0
Report
मराठवाडा दुष्काळ और जरांगे उपोषण: सरकार पर विपक्ष का हमला
Nagpur, Maharashtra:नागपूर - विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते कहते हैं कि मनोज जरांगे का उपोषण राजनीति के अनुसार स्थगित होने की पहली बार नहीं है। पहले भी मुंबई जाते समय सरकार जरांगे के आगे झुकी है और अब भीshivyaa (अपशब्द) खाकर भी मंत्री-शासन उनकी मांग मानते रहे हैं। हैदराबाद गेजेट के अनुसार प्रमाणपत्र देने के बाद वैलिडिटी के लिए स्वतंत्र कानून बनना चाहिए ताकि यह नियम न्याय व्यवस्था के भीतर आ सके। यह भी कहा गया है कि जरांगे पाटीळ ने सरकार के मंत्रियों से मिलकर कुछ हुआ है, जिससे ओबीसी समुदाय की भागीदारी कम हो सकती है और मराठा समुदाय के लिए 348 जातियों में से लगभग 200 जातियों के प्रति आय में असमानता है। मराठा समाज के लिए पैकेज 2023 में घोषित हुआ था, परंतु तीन साल में केवल 13 हजार करोड़ मिले; 完ा सरकार से पूर्ण पैकेज की मांग है ताकि मराठवाडा के लोगों का भरण-पोषण सुनिश्चित हो सके। (On मोदी वाढदिवस आणि नितीन नवीन) भाजपा के राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नए मोदी के जन्मदिन पर दीप जलाने को कह रहे हैं, जबकि मोदी कहते हैं तेल कम खाओ; यह बहस देशभक्ति के नए तौर-तरीकों पर है, यूपीआई शुल्क का संदर्भ भी यहाँ आता है। (On मराठवाडा दुष्काळ) आज मराठवाडा मुक्ती दिन है; दुष्काळ पांचवी बार पुनः प्रकट हुआ है, पिछले 45 दिन बरसात नहीं, फसलें खतरे में; 2023 में 66 हजार करोड़ का पैकेज घोषित था, पर 2026 तक केवल 13 हजार करोड़ दिए गए। जनता से कहा गया है कि जब तक पूरा पैकेज नहीं मिलत तब तक मंत्रियों को सड़कों पर उतरना चाहिए। (On जरांगे उपोषण) महाराष्ट्र में जरांगे पाटील का आंदोलन स्थगित क्यों हुआ, यह समझने की कोशिश की जा रही है; इरिगेशन के ठेकेदारी के मामले में 1400 करोड़ की परियोजनाओं के बारे में चर्चा है और इनके विरोधी इसे सरकार-जरांगे समझौता बताने में लगे हैं। (On मराठवाडा دुष્કाळ - CM) मुख्यमंत्री ने कहा कि अगली पीढ़ी दुष्काळ नहीं देखेगी, पर 66 हजार करोड़ के पैकेज के बचे हुए पैसे क्यों नहीं दिए गए; राज्य के पूर्ण पैकेज के लिए दबाव बनाया जाएगा। On राहुल गांधी मुख्यमंत्री वक्तव्य - राहुल गांधी के नेतृत्व के पक्ष में समर्थन और उनके कार्यक्रमों में लोगों की भीड़ की बातें बताई गईं। On नागपूर गुन्हेगारी - नागपुर में अपराध दर 43% बढ़ी है; नए पुलिस आयुक्त से ड्रग्स और स्कूलों में फैली समस्या को रोकने की मांग, शहर में सुरक्षा पर चिंता और शासन के प्रति जवाबदेही की बात उठी है। On चोर-चोर मावस भाऊ आदि टिप्पणी - राजनीतिक द्वेष और तडीपार के बारे में चर्चा कि कैसे कुछ व्यक्तियों को राजनीतिक कारणों से निशाना बनाया जा रहा है; पुलिस व्यवस्था और सुरक्षा पर सवाल उठे। On भिमनवार राजीनामा - घोटालों के मामलों में सरकार के रवैये पर सवाल उठे और भिमनवार के साथ सरकार से उत्तरदायित्व की मांग की गई। (On जरांगे हिंदी) एजेंडा: जरांगे के इशारे पर 1400 करोड़ के टेंडर के नज़दीकी लोगों को लाभ मिला, उनके समर्थन में कुछ लोग कह रहे हैं कि जाँच होनी चाहिए।0
0
Report
बिजली बाघिन का निधन: संजय गांधी पार्क में उम्र से जुड़ी बीमारी से मौत
Mumbai, Maharashtra:Borivali मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिजली वाघिणीचे निधन मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून दुःखद बातमी समोर आली आहे. उद्यानातील बिजली अर्थात T2 या वाघिणीचे वृद्धापकाळाशी संबंधित आरोग्याच्या समस्यांमुळे निधन झाले आहे. 16 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजून 45 मिनिटांनी बिजलीने अखेरचा श्वास घेतला. ती अंदाजे 18 वर्षे 4 महिन्यांची होती. बिजलीला 11 जुलै 2016 रोजी पेंच व्याघ्र प्रकल्पातून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले होते. गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ ती उद्यानाच्या देखरेखीखाली होती. या काळात लाखो पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या बिजलीने उद्यानातील वन्यजीव संवर्धन आणि प्राणी देखभाल व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग बनली होती. गेल्या महिन्यापासून बिजलीच्या आहारात हळूहळू घट होत असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर पशुवैद्यकीय पथकाकडून तिच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत होते. मात्र, उपचार आणि वैद्यकीय प्रयत्नांनंतरही तिचे निधन झाले. वृद्धापकाळामुळे मृत्यू झाल्याचे प्राथमिक स्वरूप असले तरी मृत्यूचे नेमके कारण निश्चित करण्यासाठी बिजलीचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाने वन्यजीवप्रेमींना बिजलीच्या आठवणी आणि तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले0
0
Report
Advertisement
शिवसेना प्रवक्ता का दावा: कोर्ट एक ही फैसला देगा, नाम-चिन्ह नहीं बदलेगा
Mumbai, Maharashtra:सुप्रीम कोर्ट असो सुप्रीम कोर्टाच्या बाहेरचे जनता जनार्दनाचे कोर्ट असो किंवा वरचे परमेश्वराचे कोर्ट असो तिन्ही कोर्टांचा निकाल एकच लागणार स्वतःच्या वडिलांनी आणि आजोबांनी ठेवलेलं पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवायला चाललेल्यांना जनता माफ करणार नाही ज्यांना पक्ष घटने मध्ये बदल केल्यानंतर त्याचे पेपर निवडणूक आयोगाला देण्या एवढं सुद्धा कळत नाही ते पक्षाचे नेतृत्व काय करणार0
0
Report
पिंपरी-चिंचवड़ न्यायालय पार्किंग में जमीन के नीचे पानी का प्रवाह, पाइपलाइन जांच शुरू
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी-चिंचवड़ न्यायालय पार्किंग में जमीन के नीचे पानी का प्रवाह शुरू हो गया है। नगरपालिका जल सप्लाई विभाग के कर्मचारी इसका कारण खोज रहे हैं कि जमीन के नीचे पाइपलाइन फूट गयी है या अन्य कारण है। भोसरी परिसर के एक गार्डन में पहले भी ऐसा हुआ था, जहां जांच के दौरान पाइपलाइन फूटने का पता चला था।0
0
Report
बेलापूर में पिसाले हुए कुत्तों के हमलों से 70 वर्षीय महिला समेत कई घायल—हाइल्प्रीक खबर
Shirdi, Maharashtra:श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे पिसाळलेल्या कुत्र्यांचा हैदोस... पिसाळलेल्या कुत्र्याने केला 15 ते 20 जणांवर हल्ला... पिसाळलेल्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद.... कुत्र्याने चेहऱ्याचा लचका तोडल्यामुळे 70 वर्षीय महिला गंभीर जखमी... जखमींमध्ये लहान मुलांसह युवक आणि महिलांचाही समावेश.. हल्ल्यातील जखमींवर अहिल्यानगर, श्रीरामपूर आणि शिर्डी येथील रुग्णालयात उपचार सुरू... जखमींमध्ये 70 वर्षीय वृद्ध महिलेसह 14 वर्षीय साई मगर ,25 वर्षीय साक्ष गोरे ,15 वर्षीय मतीन काझी , 32 वर्षीय सागर जोशी , 54 वर्षीय शारदा रेनिवाल , सविता साबळे यांचा समावेश.... बेलापूर गावातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा , नागरिकांची मागणी.. एवढी गंभीर घटना होऊन देखील प्रशासनाची डोळेझाक...0
0
Report
Advertisement
जरांगे ने उपोषण स्थगित किया, मराठा आरक्षण पर सरकार ने आश्वासन दिया
Jalna, Maharashtra:बिड | उपोषण सुटलं,आंदोलन सुरूच राहणार | पॅकेज अँकर | गेल्या 19 दिवसांपासून सुरु असलेलं मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सोडवण्यात अखेर राज्य सरकारच्या शिष्टमंडळाला यश आलंय.जरांगे यांचं उपोषण सोडवण्यात यश आलं असलं तरीही आंदोलन सुरूच ठेवण्याची घोषणा जरांगे यांनी केलीय.बघूया जरांगे यांच्या उपोषणावरचा हा स्पेशल रिपोर्ट. व्हिओ :०२:मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावर होणाऱ्या नियोजित आमरण उपोषणाला परवानगी नाकारून देखील मुंबईत जाऊन उपोषण करण्याच्या इराद्यावर ठाम असलेल्या मनोज जरांगेंचं आमरण उपोषण अखेर सुटलंय.जरांगे यांचं उपोषण सोडवण्यासाठी बिड जिल्ह्यातील पाटोदा येथे आज भल्या पहाटे शिष्टमंडळ येऊन धडकलं. या शिष्टमंडळात मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील,मंत्री दादा भुसे,आमदार प्रसाद लाड आणि आमदार सुरेश धस यांचा समावेश होता.सातारा,कोल्हापूर, औंध आणि पुणे गॅझेटीयरचे जीआर काढा.न्या.शिंदे समितीने शोधलेल्या 58 लाख नोंदी कमी करू नये.हैद्राबाद गॅझेटमध्ये दुरुस्ती करण्यात यावी.हैद्राबाद गॅझेटनुसार कुणबी नोंदी आढळून आलेल्यांना जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी SOP जाहीर करण्यात यावी.आणि मराठवाड्यातील 4 लोकप्रतिनिधीचे रद्द करण्यात आलेले जात प्रमाणपत्र वैध करण्यात यावे या मागण्या जरांगे यांनी केल्या होत्या.या मागण्यांबाबत शिष्टमंडळाने जरांगे यांना ड्राफ्ट देत सातारा आणि कोल्हापूर गॅझेटीयरचा जीआर काढण्यासाठी अहवाल बोलावण्यात आला आहे.3 ते 4 महिन्यांत अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.न्या.शिंदे समितीने शोधलेल्या 58 लाख नोंदी कमी होणार नाहीत.हैद्राबाद गॅझेटीयरच्या जीआर नुसार कुणबी जात प्रमाणपत्र वाटप केले जाईल. व्हॅलीडीटी देण्यासाठी SOP जाहीर करण्यात येईल.असं आश्वासन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलं.आणि 20 व्या दिवशी जरांगे यांनी शिष्टमंडळाच्या हातून पाणी पिऊन उपोषण सोडलं बाईट : मनोज जरांगे साऊंड बाईट : राधाकृष्ण विखे पाटील साऊंड बाईट : प्रसाद लाड आमदार साऊंड बाईट: दादा भुसे मंत्री व्हिओ :०२:राज्य सरकार मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सकारात्मक असल्याचं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केल्यानंतर जरांगे यांनी उपस्थित मराठा आंदोलकांना उपोषण सोडू का अशी विचारणा करत 20 व्या दिवशी उपोषण स्थगित केलं.मात्र मराठा आरक्षणासाठी सुरू असलेला हा शेवटचा लढा असल्याचं सांगत उपोषण स्थगित केलं असलं तरी आंदोलन सुरूच राहणार असल्याचं म्हटलंय. बाईट : मनोज जरांगे व्हिओ :०३:दरम्यान 90 दिवसात सातारा,कोल्हापूर संस्थानच्या गॅझेटीयरचा जीआर काढा.अन्यथा 90 दिवसांनी उपोषण न करताच मुंबईत आंदोलन करण्याचा ईशारा जरांगे यांनी दिलाय. बाईट : मनोज जरांगे व्हिओ:०४:दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील,दादा भुसे , प्रसाद लाड यांच्या हातून पाणी पिऊन जरांगे यांनी उपोषण स्थगित केलं.त्यामुळे विखे यांनी मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचं आश्वासन दिलं. बाईट :राधाकृष्ण विखे पाटील व्हिओ:०५:जरांगे यांनी ऐन गणेशोत्सवात मुंबईत जाऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे पोलिसांनी जरांगे यांच्या उपोषणाला परवानगी नाकारल्यानं जरांगे यांनी सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती.मात्र आता जरांगे यांनी उपोषण स्थगित झाल्यानं मुंबईतला गणेशोत्सव आनंदात पार पडणार हे नक्की0
0
Report
यवतमाळ में महायुति सरकार पर SC/ST निधि हेरफेर का आरोप; वंचित बहुजन ने विरोध
Yavatmal, Maharashtra:राज्यातील महायुतीचे सरकार हे मागासवर्गीयांच्या विरोधातील असून, अनुसूचित जाती, जमातीच्या हक्काच्या निधीवर डल्ला मारत आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. यवतमाळ मध्ये विदर्भातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक झाली. या बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचा निषेध नोंदविण्यात आला. हे मंत्री ज्या समाज घटकातून आले, त्या समाजाच्या विकासासाठी चा निधी पळविल्या जात असतानाही मुख्यमंत्र्यांची कठपुतली बनुन काम करीत आहेत. त्यामुळेच अनुसूचित जाती घटकातून ३५९४.०३ व अनुसूचित जमाती घटकातून १००७.१० कोटी रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळविला आहे. या मुद्द्यावर मंत्र्यांना ते जिथे फिरतील तिथे जाब विचारला जाईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते नीरज वाघमारे यांनी सरकारला दिला आहे.0
0
Report
राजापेठ में पुरी धाम जैसी प्रतिकृति, नवनीत राणा ने ढोल बजाकर जताया जलसा
Amravati, Maharashtra:जगन्नाथ पुरी धाम मंडळाचा देखाव्याच्या उद्घाटनावेळी नवनीत राणांचा ढोल पथकासोबत जल्लोष; स्वतः ढोल वाजवत केला जल्लोष अमरावतीच्या गणेशोत्सवाला लाभलेल्या ऐतिहासिक आणि भव्य परंपरेत राजापेठ येथील शहीद भगतसिंग गणेशोत्सव मंडळाने यंदा आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. तब्बल 77 वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या या मंडळाने यंदा ओडिशातील प्रसिद्ध जगन्नाथ पुरी धाम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे. मंदिराची भव्य वास्तुकला, बारकाईने केलेली कलाकुसर, आकर्षक सजावट आणि आधुनिक विद्युत रोषणाईमुळे अमरावतीकरांना शहरातच पुरी धामच्या दर्शनाचा अनुभव मिळतोय. या भव्य देखाव्याचे उद्घाटन भाजपा नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते करण्यात झाले. उद्घाटनावेळी समोर सुरू असलेल्या ढोल पथकाचा उत्साह पाहून नवनीत राणांनाही ढोल वाजवण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी ढोल वाजवत जल्लोषात सहभाग घेतला. देखावा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असून राजापेठ परिसराला जत्रेचे स्वरूप आले आहे.0
0
Report
Advertisement
इंदापुर गणेशोत्सव में तुकाराम मुंडे की कार्रवाई पर विद्यार्थियों ने भेषळमुक्त भारत पाठ पढ़े
Rui, Maharashtra:इंदापुर में गणेश उत्सव के दौरान तुकाराम मुंडे की कार्रवाई की चर्चा रहती है। इंदापुर के लाखेवाड़ी स्थित जय भवानी गड संस्थान में गणेशोत्सव के अवसर पर विद्यार्थियों को शालेय शिक्षा के साथ शुद्ध भोजन और भेसळ-रहित भारत बनाने के पाठ दिए गए। विविध पर्चों के जरिये भेसळ युक्त भोजन और शुद्ध भोजन के बीच अंतर समझाया गया। दैनिक आहार में मैगी, पिज़्ज़ा, बर्गर, कोका-कोला आदि से बचकर हरी पत्तेदार सब्जियाँ और फलों का सेवन करने को कहा गया। भेसळ-रहित भारत बनाने का संदेश भी सुनाया गया।0
0
Report
बुलढाणा दुष्काळ सूची से बाहर; किसानों का भारी प्रदर्शन
Buldhana, Maharashtra:बुलढाणा जिल्हा दुष्काळाच्या यादीतून वगळल्याने शेतकऱ्यांचा संताप आता रस्त्यावर आला आहे! मेहकर तहसील कार्यालयात संभाजी ब्रिगेडच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आलं. अनेक शेतकरी आंदोलनात सहभागी झाले आणि प्रशासनाला धारेवर धरलं. पावसाअभावी पिकांचं मोठं नुकसान होवत असताना बुलढाणा जिल्ह्याला दुष्काळाच्या यादीतून वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्ह्याचा तातडीने दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा, शेतकऱ्यांना हेक्टरी किमान पन्नास हजार रुपयांचं अनुदान द्या, तसेच दुष्काळातील सर्व सवलती लागू करा, अशी मागणी करण्यात आली. या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देत तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं.0
0
Report
लोनार सरोवर के जलस्तर बढ़ने से मंदिर डूबे, नवरात्रि से पहले आंदोलन की चेतावनी
Buldhana, Maharashtra:लोणार सरोवराच्या वाढत्या पाणीपातळीने चिंता वाढली! कमळजा माता मंदिरासह प्राचीन मंदिरे पाण्याखाली; नवरात्रापूर्वी पाणी काढण्याची मागणी एक वर्षात पाणी कमी करण्याचे आश्वासन हवेतच? सरोवराचा pH आणि क्षारांचे गुणधर्म बदलल्याने जैवविविधतेला धोका! पाणीपातळी अशीच वाढत राहिल्यास मानव-वन्यजीव संघर्षाची भीती जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या वाढत्या पाणीपातळीने आता गंभीर संकट निर्माण झालंय! सरोवराचं पाणी सातत्याने वाढत असून, वाढलेल्या पाण्यामुळे कमळजा माता मंदिरासह परिसरातील काही प्राचीन मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. विशेष म्हणजे, मागील वर्षी संबंधित विभागाने एका वर्षाच्या आत सरोवरातील पाणी कमी करून दाखवू, असं आश्वासन दिलं होतं. मात्र वर्ष उलटलं तरी प्रत्यक्षात पाणी काढण्याचं काम सुरू झालेलं नाही. दरम्यान, पाण्याची पातळी आणि रासायनिक गुणधर्मांमध्ये होणारे बदल लोणारच्या वैशिष्ट्यपूर्ण अल्कधर्मी जैवविविधतेसाठी चिंतेचा विषय ठरत आहेत. पाण्यामुळे जंगल क्षेत्र कमी झाल्यास वन्यप्राणी मानवी वस्तीकडे येण्याची शक्यताही व्यक्त केली जाते. आता नवरात्र उत्सव तोंडावर आला आहे. कमळजा माता मंदिर हे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असल्याने पाणी कमी न झाल्यास विविध संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिलाय.0
0
Report
Advertisement
