416416
Sangli- प्रो कबड्डी स्पर्धेत पुण्याचा विजय, बीसी फाउंडेशनची चमक
Sangli, Maharashtra:सांगलीच्या बिसूर येथे खासदार चषक राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धा पार पडल्या. महाराष्ट्रात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीने या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये मुंबई ठाणे पुणे सह राज्यातील 15 संघांनी सहभाग घेतला होता.अत्यंत चुरशीने मॅट पार पडलेल्या अंतिम सामन्यात पुण्याच्या बीसी फाउंडेशनने,पुण्याच्या सतीश बाणेर संघावर विजय मिळवत,दीड लाखांचं पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले.हनुमान व्यायाम मंडळाच्या पन्नास वर्ष पूर्ती निमित्ताने या राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धांचा आयोजन करण्यात आले होते.ग्रामीण भागात कबड्डीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांकडून यवेळी सांगण्यात आले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
सोलापुर के मेडिकल स्पेशलिस्ट डॉक्टरों का वेतन वृद्धि: देवेंद्र कोठे ने विधानसभा में मांग
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - महापालिकेतील विशेष तज्ञ डॉक्टरांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव प्रलंबित असल्याने रुग्ण सेवेवर परिणाम होत असल्याची खंत आ. देवेंद्र कोठे यांनी विधानसभेत मांडली. डॉक्टरांच्या मानधनात तात्काळ वाढ करण्यात यावी तसेच शासकीय राजशिष्ट्येचारामुळे अनेकदा रुग्णवाहिका व्यस्त राहिल्याने रुग्णांचे मोठे गैरसोय होत आहे. त्यामुळे सोलापूरसाठी अतिरिक्त कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी देखील आ. देवेंद्र कोठे यांनी विधानसभेत केलीय.0
0
Report
चंद्रपुर भाजपा ग्रामीण कार्यकारिणी पर स्थगन, सुधीर मुनगंटीवार के समर्थकों को बड़ा झटका
Chandrapur, Maharashtra:चंद्रपुर भाजपा की ग्रामीण इकाई को प्रदेश अध्यक्ष रविन्द्र चौहान ने स्थगित किया गया है। प्रदेश महामंत्री संजय कुटे के हस्ताक्षर से कार्यकारिणी स्थगित करने का पत्र जारी किया गया है। चंद्रपुर ग्रामीण जिलाध्यक्ष हरिश शर्मा को यह पत्र भेजा गया है। 4 जून को जिला ग्रामीण कार्यकारिणी की घोषणा की गई थी, पर जैसे ही यह घोषित हुआ मुनगंटीवार विरोधी ने कई सदस्य एकत्र होकर प्रदेश अध्यक्ष रविंद्र चौहान और महाराष्ट्र प्रभारी शिवप्रकाश की इस निर्णय पर आपत्ति दर्ज की। इस आक्षेप पर कार्रवाई करते हुए चंद्रपुर जिले की इतिहास रचते हुए पहली बार ग्रामीण कार्यकारिणी को स्थगित किया गया है। चंद्रपुर भाजपा के ग्रामीण जिलाध्यक्ष हरिश शर्मा मुनगंटीवार समर्थक हैं, जिससे ग्रामीण जिलाध्यक्ष की कार्यकारिणी स्थगित कर दी गई और मुनगंटीवार समर्थक ही पूरे तौर पर जगह पाए, जबकि भाजपा के अन्य विधायक और पूर्व केंद्रीय मंत्री हंसराज अहिर को दूर रखा गया। प्रदेश भाजपा ने मुनगंटीवार समर्थक जिलाध्यक्षों की संख्या कम करते हुए उन पर आधारित एक पंक्ति के हितों को चोट पहुंचाई है।0
0
Report
नाशिक के लासलगाव में मंदिर चोरी: चांदी के छत्रे और दानपेटी लूटी गई
Lasalgaon, Maharashtra:नाशिकच्या लासलगाव मध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घालत मध्यरात्रीच्या सुमारास दिगंबर जैन मंदिराची भिंत तोडून आत मध्ये प्रवेश केला यावेळी चोरट्यांनी मंदिरातील मौल्यवान वस्तू चांदीची छत्रे व दानपेटीतील रक्कम चोरून नेले असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे दरम्यान ला सर्व पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून पुढील तपास सुरू केला आहे0
0
Report
Advertisement
शिरूर में बड़ा अजगर पकड़ा गया, सर्प मित्र ने जोखिम लेकर सुरक्षा दी
Shirur, Maharashtra:शिरूर तालुक्यातील गुनाट गावातील गुणवंतवाडी परिसरात एक भलामोठा अजगर आढळून आला. या अजगरामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, स्थानिक सर्पमित्र संदीप गव्हाणे यांनी जीवाची परवा न करता अत्यंत शिताफीने या अजगराला पकडले आहे. सध्या या अजगराला सुखरूपपणे वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले असून, त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे0
0
Report
हिंगोली के जामदया में ग्रामसवेयक के खिलाफ महिलाओं का ठिय्या प्रदर्शन, निलंबन की मांग
Hingoli, Maharashtra:हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील जामदया ग्रामपंचायतचे ग्रामसेवक गावातील प्रलंबित कामे न करता गावकऱ्यांना अरेराई धमकीची भाषा वापरत असल्याने ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई करण्याच्या मागणीसाठी महिलांनी जिल्हा परिषद कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केला आहे जामदया गावांमध्ये ग्रामसेवक ग्रामसभा घेत नाहीत गावकऱ्यांची कामे करत नाहीत ग्रामसभा का घेतली नाही या कारणावरून महिलांनी कॉल केला असता महिलांना कॉल वर धमकी दिल्याचा आरोप महिलांनी केला आहे ग्रामसेवक आर जी मोरे या ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई करावी या मागणीसाठी महिलांनी ठिय्या आंदोलन केला आहे0
0
Report
अकोला जिला अस्पताल में सुरक्षा गार्ड पर हमला, सीसीटीवी कैद, कठोर कार्रवाई की मांग
Akola, Maharashtra:अकोला शहरातील जिल्हा स्त्री रुग्णालयात कर्तव्य बजावणाऱ्या महिला सुरक्षारक्षकावर एका व्यक्तीने कथित हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, यामुळे रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूतीसाठी मोठ्या संख्येने महिला रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक येत असतात. याचदरम्यान एका महिला रुग्ण आणि तिच्या पतीमध्ये काही कारणावरून वाद झाला. हा वाद शांत करण्यासाठी ड्युटीवर असलेल्या महिला सुरक्षारक्षकानी मध्यस्थी केली. मात्र, या हस्तक्षेपाचा राग मनात धरून काही वेळानंतर संबंधित व्यक्तीने एनआयसी कक्षाजवळ ड्युटीवर असलेल्या महिला सुरक्षारक्षकावर हात उगारला. हा संपूर्ण प्रकार रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे. घटनेनंतर एनआयसी कक्षातील कर्मचाऱ्यांनी तातडीने 112 क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, सुरक्षा रक्षकांनी आरोपीला ताब्यात घेतले होते. मात्र, पोलिस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच आरोपी तेथून पसार झाला. या घटनेमुळे रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, कर्तव्य बजावत असलेल्या कर्मचाऱ्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.0
0
Report
Advertisement
हिंगोली में तीन दिन से बारिश से खरीफ की बुआई शुरू, किसानों को राहत
Hingoli, Maharashtra:अँकर -हिंगोली जिल्ह्यांमध्ये मागील तीन दिवसापासून चांगला पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे या पावसानं खरिपाच्या रखडलेल्या पेरण्यांना सुरुवात झाली आहे खरीप हंगाम सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी होऊन गेला आहे तरीदेखील पाऊस पडत नसल्याने शेतकरी चिंतेत सापडला होता मात्र हिंगोली जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून समाधानकारक पाऊस पडत असल्याने रखडलेल्या खरिपाच्या सोयाबीन तूर पिकांच्या पेरणीला सुरुवात झाली आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी...0
0
Report
मेघा नदी महापूर: शिरसगाव कसबा में पानी में डूबे बाजार, दुकानों को नुकसान
Amravati, Maharashtra:अमरावती के चांदूर बाजार तालुक्यातील शिरसगाव कसबा येथील मेघा नदीला मोठा पूर; संरक्षण भिंत फुटून गावात पाणी शिरल्याची माहिती अनेक दुकाने पाण्याखाली, माल वाहून गेला अमरावती के चांदूर बाजार तालुक्यातील शिरसगाव कसब्यात महापूर आया; नदी की सुरक्षा दीवार टूटने से पानी गांव में प्रवेश कर गया। आने वाले अचानक महापूर के कारण शिरसगाव कसब्यातील आठवडी बाजार में पानी घुसा, व्यापاری और नागरिकों की धावपळ। नदी के किनारे कई दुकाने पानी में डूब गईं और दुकानों के माल करोड़ों में बताया गया। इस प्राकृतिक आपदा से गांव में भय का माहौल बन गया है; स्थानीय प्रशासन से तुरंत सहायता की माँग की जा रही है।0
0
Report
छत्रपती संभाजीनगर के टप्पा 1–2 में नया इंडस्ट्रीयल ग्रीनफील्ड रोड 44 गांवों से गुजरेगा
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरच्या टप्पा 1 अंतर्गत शेंद्रा डीएमआयसी ते बिडकीन ३५.८० कि.मी. आणि टप्पा २ मध्ये बिडकीन एमआयडीसी ते ढोरेगाव ३४.८० कि. मी. हा नवीन इंडस्ट्रीयल ग्रीनफील्ड रस्ता तीन तालुक्यांतील ४४ गावांतील विविध ६८० गटांतून जाईल. दोन्ही टप्प्यांसाठी जमिन मोजणी व भूसंपादन प्रक्रिया लवकरच सुरू होईल. मार्ग कोणत्या गटातून जाणार आहे, याचे राजपत्र सरकारने जारी केले. अलायन्मेंट शासनास पाठविले होते. त्याला मंजुरी देत शासनाने काढलेल्या अधिसूचनेत म्हटले की, वर्णन केलेल्या जमिनी महामार्ग म्हणून घोषित झाल्या आहेत..0
0
Report
Advertisement
नागपुर के पंडित बच्छराज व्यास स्कूल में बच्चों का पहला दिन, रंगोली-फूलों से स्वागत
Nagpur, Maharashtra:नागपूर - आज विदर्भातील शाळेचा पहिला दिवस, उन्हाळ्याचा सुट्टीनंतर आज शाळांमध्ये गुंजणार किलबिलाट. नागपूरतील पंडित बच्छराज व्यास शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं खास पद्धतीने स्वागत करण्यात आलं. रांगोळी काढून, ढोल वाजवत, फुलांचा वर्षाव करत मुलांचं पहिल्या दिवशी स्वागत. पहिल्या दिवशी मुलांचा चेहऱ्यावर वेगळा आनंद।0
0
Report
कराड में पेपर फूटने के विरोध में युवाओं ने सरकार के खिलाफ आन्दोलन
Satara, Maharashtra:कराड : राज्यात NEET प्रकरणानंतर आता TET परीक्षेचा पेपर फुटल्याच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा युवक काँग्रेस आणि NSUIच्या वतीने कराड तहसीलदार कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप सरकारविरोधात घोषणाबाजी करत मटकी आणि फुगे फोडून निषेध व्यक्त करण्यात आला. आंदोलकांनी वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. NSUIचे जिल्हाध्यक्ष मुबिन बागवान यांनी सरकारच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष वाढत असल्याचे सांगत, विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली. सातारा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल पवार यांनी, विद्यार्थी परीक्षेला जात असताना पेपर फुटल्याची माहिती मिळणे ही गंभीर बाब असून याला सरकार जबाबदार आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या सरकारचा युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी पेपरफुटी बंद करा, विद्यार्थ्यांना न्याय द्या अशा घोषणा देण्यात आल्या. आंदोलनकर्त्यांनी पेपरफुटीमागील दोषींवर कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी तडजोड सहन केली जाणार नसल्याचा इशारा दिला.0
0
Report
इंदौर मॉडल से संभाजीनगर में सफाई क्रांति, CSR से 10 हजार सफाईकर्मी
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:स्वच्छ भारत अभियानात देशात असलेल्या इंदूर शहराचा स्वच्छता पॅटर्न आता संभाजीनगरात राबवला जाणार आहे. महापौर समीर राजूरकर यांनी ही घोषणा केली. रविवारी महापौर राजूरकर यांच्या सह काही नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने इंदूरचा दौरा करून तेथील कचरा व्यवस्थापनाची पाहणी केली या मॉडेल अंतर्गत सीएसआर फंडातून कामे केली जातील. दिवाळीनंतर कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल, इंदूरमध्ये १० हजार सफाई कर्मचारी असून जनजागृतीवर १५ कोटी खर्च केले जातात. याउलट, संभाजीनगर मनपाकडे मनुष्यबळाची मोठी कमतरता आहे. सध्या शहराचा कचरा व्यवस्थापन खर्च ३० कोटींवरून १०० कोटींवर गेला आहे. त्यामुळे ठेवलीली कामे मार्गी लावणे गरजेचे आहे.0
0
Report
Advertisement
परेल्वे भूमिगत मार्गात पाणी साचल्याने मडपंप चाचणी बसे, पुढे टँकरेवर निर्भर परीक्षण
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर येथील शिवाजी नगरच्या भुयारी मार्गात साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा उप्सा करण्यासाठी बसवण्यात आलेल्या मडपंपाची चाचणी आता टँकरच्या पाण्यावर घेतली जाणार आहे. सोमवारी चाचणीचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, भुयारी मार्गात पाणी नसल्याने पंप केवळ पाच मिनिटे चालवण्यात आला. त्यामुळे अपेक्षित चाचणी पूर्ण होऊ शकली नाही. आता मंगळवारी दुपारी टँकरने पाणी आणून सुमारे अर्धा तास पंपाची चाचणी रेल्वे विभागाकडून केली जाणार आहे. शिवाजीनगर रेल्वे गेटमुळे वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याने परिसरातील नागरिकांकडून उड्डाणपूल अथवा भुयारी मार्गाची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार ११.४७ कोटी रुपयांच्या निधीतून हा भुयारी मार्ग उभारण्यात आला. तब्बल १४ वर्षांच्या पाठपुराव्यानंतर १५ फेब्रुवारी रोजी या मार्गाचे उद्घाटन झाले. मात्र, पहिल्याच पावसाळ्यात भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने अनेक वाहने अडकली. नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून रेल्वे विभागाने जर्मन तंत्रज्ञानावर आधारित मडपंप बसवला आहे.0
0
Report
कोल्हापुर: भाजप पार्षद विजयसिह देसाई का पद रद्द, उच्च न्यायालय में चुनौती
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर महानगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक विजयसिह देसाई यांचे नगरसेवक पद धोक्यात आले आहे. जात पडताळणी विभागाने त्याचे नगरसेवक पद रद्द ठरविले आहे. देसाई यांनी भाजपकडून प्रभाग क्रमांक 9 मधून निवडणूक लढवली होती, त्यासाठी त्यांनी कुणबी जातीचा दाखला जोडला होता, या दाखल्यावर अंतिम सुनावणी झाली असून विजयसिह देसाई यांचा दाखला अवैद्य ठरवला आहे. दरम्यान विजयसिह देसाई यांनी अद्याप निकाल प्राप्त झालेला नाही, निकालाची प्रत मिळताच उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे म्हटले आहे.0
0
Report
नगर परिषद ने भाजी बाजार के तीन दुकानों को सील किया; शुल्क नहीं चुकाने पर कड़ी कार्रवाई
Bhandara, Maharashtra:भंडारा शहरातील महात्मा फुले भाजी बाजारात नगर परिषदेने तीन दुकानवर कारवाई केली आहे. या तीन दुकानदारांनी बाजार शुल्क भरली नाही. नगर परिषदेने वारंवार नोटीस दिल्यानंतरही दुकानदार प्रतिसाद देत नव्हते म्हणून नगर परिषदेने तिन्ही दुकाने सील केली आहे...0
0
Report
Advertisement
