416416
Sangli- प्रो कबड्डी स्पर्धेत पुण्याचा विजय, बीसी फाउंडेशनची चमक
Sangli, Maharashtra:सांगलीच्या बिसूर येथे खासदार चषक राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धा पार पडल्या. महाराष्ट्रात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीने या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये मुंबई ठाणे पुणे सह राज्यातील 15 संघांनी सहभाग घेतला होता.अत्यंत चुरशीने मॅट पार पडलेल्या अंतिम सामन्यात पुण्याच्या बीसी फाउंडेशनने,पुण्याच्या सतीश बाणेर संघावर विजय मिळवत,दीड लाखांचं पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले.हनुमान व्यायाम मंडळाच्या पन्नास वर्ष पूर्ती निमित्ताने या राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धांचा आयोजन करण्यात आले होते.ग्रामीण भागात कबड्डीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांकडून यवेळी सांगण्यात आले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
14 महीने का बकरा, माथे पर चांद; सातारा के बाजार में 16 लाख की कीमत बनी चर्चा
Satara, Maharashtra:सातारा जिले के डिस्कळ गांव में एक बकरा चर्चा का केंद्र बना हुआ है क्योंकि इसके सिर पर प्राकृतिक रूप से बना चांद लोगों के ध्यान को आकर्षित कर रहा है। गावरान तोतापुरी जाती का यह केवल 14 महीने का आकर्षक बकरा लगभग 50 किलो वजन का है और इसे तब से 16 लाख रुपये की मांग के साथ पेश किया गया है। बकरी ईद के त्योहार के करीब आने के कारण इस ‘चांद’ वाले बकरा को देखने के लिए ग्रामीणों की भारी भीड़ जुटी है। पशुपालक अनिल वसंत घाडगे ने इस बकरा की देखरेख की है और अब जिलाभर में इसकी चर्चा हो रही है।0
0
Report
विदर्भ में गर्मी ने रिकॉर्ड तोड़ा; नागपुर समेत कई शहरों में रेड-ऑरेंज अलर्ट जारी
Nagpur, Maharashtra:नागपूर विदर्भात आज अकोला अमरावती और वर्धा में उष्णतेचा रेड अलर्ट है... तर नागपूर यवतमाळ और चंद्रपूरला उष्णतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. नागपूरात बुधवार गेल्या दशकभरातील सर्वात उष्ण दिवस ठरला आहे. तापमान 46.6 अंशावर पोहचला असून शहरात प्रकारे सूर्य आग ओकतोय. दुपारनंतर रस्ते ओस पडले कुलरपासून दिलासा मिळत नाही.. उष्णतेमुळे नागरिक चांगलेच हैराण झाले... रात्री उशिरा पतप्त झळानी बेजार झाले आहे. 23 मे 2013 रोजी नागपूरत 47.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती जो आतापर्यंतचा उच्चांक मानला जातो. हवामान तज्ञांच्या मते यंदा पारा आणखी वाढून जुने विक्रम मोडण्याची शक्यता वर्तवली जात आहे0
0
Report
सोलापुर महापालिका भंगार चोरी केस में जगन्नाथ बनसोडे की जमानत आज फैसले के साथ
Solapur, Maharashtra:सोलापूर महापालिकेच्या भंगार चोरी प्रकरणातील संशयित आरोपी जगन्नाथ बनसोडेच्या अटकपूर्व जामीनाचा आज होणार फैसला सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातील भंगार चोरी होत असल्याचा प्रकार शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी आणला होता चव्हाट्यावर अतिक्रमण मोहिमेत जमा केलेले स्क्रॅप विनापरवाना दुसरीकडे विकला जात असल्याचा करण्यात आला होता आरोप सदर प्रकरणात अतिक्रमण विरोधी खात्याचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्यासह आठ जणांवर करण्यात आला होता गुन्हा दाखल गुण दाखल झाल्यापासून महापालिकेचे कंत्राटी अतिक्रमण अधिकारी जगन्नाथ बनसोडे अज्ञातवासात सदर प्रकरणात अटक होऊ नये यासाठी जगन्नाथ बनसोडे यांचा जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज अतिक्रमण अधिकारी जगन्नाथ बनसोडे यांना जामीन मिळणार की अटक होणार याचा आज होणार फैसला0
0
Report
Advertisement
सातारा जिला अस्पताल के रिश्वतखोरी मामले में सहायक अधीक्षक गिरफ्तार
Satara, Maharashtra:साताऱ्यातील जिल्हा रुग्णालयात प्रतिनियुक्तीवर कार्यरत असलेले ग्रामीण रुग्णालय काशीळचे सहाय्यक अधीक्षक श्रीनिवास जोशी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. वैद्यकीय बिल मंजूर करून देण्यासाठी त्यांनी संबंधितांकडे लाचेची मागणी केल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती. त्यानुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे सातारा आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे.0
0
Report
नाशिक के येवला में निराधार महिला के घरकुल मामले में पांडुरंग शेळके गिरफ्तार
Yeola, Maharashtra:नाशिक के येवला में निराधार महिला के घरकुल मामले में पांडुरंग शेळके गिरफ्तार. मिळालेल्या माहितीनुसार, मिराबाई मगन जाधव या निराधार महिलेला ग्रामपंचायतीकडून घरकुल बांधण्यासाठी अधिकृत ठराव देण्यात आला होता. मात्र या घरकुलाला पांडुरंग शेळके यांनी विरोध केल्याने परिसरात वाद निर्माण झाला. या प्रकरणी मिराबाई जाधव यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर येवला तालुका पोलिसांनी कारवाई करत पांडुरंग शेळके यांना अटक केली आहे.0
0
Report
भीषण गर्मी में शिक्षकों पर जनगणना का दबाव, डिजिटल तरीका से इमारत-परिवार गणना शुरू
Bhandara, Maharashtra:भर उन्हात शिक्षकांना जनगणनेचे चटके इमारत व कुटुंब जनगणनेला सुरुवात. भंडाऱ्यात कडक उन्हाचा पारा सोसत शिक्षकांना आता जनगणनेचे चटके सहन करावा लागत आहे. भर उन्हात शिक्षकांना नेमून दिल्या वार्डात प्रत्यक्ष इमारत गणना व कुटुंब गणनेला सुरुवात झाली आहे.प्रत्येक शिक्षकांकडे 200ते 250 इमारतीचे गणनेचे काम असून हि जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र प्रशासनाने कुठलेही किट किंवा संसाधने न देता शिक्षकांना कागदावर काम करतांना दिसत असून जनगणनेसाठी माहिती संकलीत करण्यास अडचणी येत असून शिक्षकांना उन्हासोबत जनगणनेचे चटके सोसावे लागत आहेत.0
0
Report
Advertisement
सातारा महाबळेश्वर में आंधी-बारिश से मकान-फसलों को नुकसान; ग्रामवासियों ने आर्थिक सहायता की मांग
Satara, Maharashtra:सातारा महाबळेश्वर तालुक़े के सौंदरी गांव क्षेत्र में अचानक आंधी-बारिश से कई मकानों को नुकसान हुआ, कैलमी आम सहित अन्य पेड़ गिर गए. सब्जी की खेती को भी नुकसान पहुँचा है, क्षेत्र की बिजली आपूर्ति बाधित है. प्रभावित क्षेत्रों का तात्कालिक पंचनामा करके नुकसानग्रस्तों को आर्थिक सहायता दी जाए, यह ग्रामवासियों की मांग है.0
0
Report
पुणे के हवेली में शॉर्ट सर्किट से गोठे में आग, चार पशु मरे
Shirur, Maharashtra:हवेली पुणे...\nAnc: हवेली तालुक्यातील तुळापूर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना घडलीय,शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत पोपट शिवले या शेतकऱ्याचा संपूर्ण गोठा जळून खाक झालाय.\nया दुर्दैवी आगीत गोठ्यात बांधलेले दोन शर्यतीचे बैल आणि एका घोडीचा होरपळून मृत्यू झालाय तर एक बैल गंभीर रित्या भाजलाय. शेतकरी पोपट शिवले यांचे या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, पोटच्या लेकराप्रमाणे जपलेले पशुधन डोळ्यांदेखत गेल्याने शिवले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे संपूर्ण तुळापूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.\nप्रतिनिधी हेमंत चापुडे\nझी मिडीया हवेली पुणे...0
0
Report
जालना के सावंगी बायपास के खेत में 5 वर्षीय ओंकार की हत्या; आरोपी पति-पत्नी गिरफ्तार
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:हरलूल सावंगी बायपास परिसरातील शेतात ५ वर्षांचा गतिमंद बालक ओंकार याची हत्या बापानेच केली मात्र पोलीस तपासात तो सावत्र बाप असल्याचे उघड झाले आहे... दुसऱ्या लग्नानंतरच्या आयुष्यात अडसर ठरत असल्याने पोटच्या मुलाला संपवण्यासाठी जन्मदात्या आईनेही या कृत्यात पतीला साथ दिली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको व गुन्हेशाखेच्या पोलिसांनी २४ तासांत आरोपी संतोष सोनाजी ढाळे आणि पत्नी पूजा यांना अटक केली आहे. आरोपी पूजाचे पहिले पती संदीप यांच्या निधनानंतर, ती गतिमंद मुलगा ओंकारला घेऊन जालन्याला आली होती. तेथे तिची ओळख संतोष ढाळे याच्याशी झाली आणि त्यांनी शिर्डीत लग्न केले. महिनाभरापासून ते संभाजी नगरात सावित्रीनगर येथे भाड्याने राहत होते. मात्र, ओंकार हा त्यांच्या नव्या संसारात अडसर ठरत असल्याने संतोष दारू पिऊन त्याला सतत मारहाण करायचा. अखेर दोघांनी मिळून ओंकारचा काटा काढण्याचा कट रचला सोमवारी रात्री संतोषने दारूच्या नशेत झोपलेल्या ओंकारला बेदम मारहाण केली, त्याचा गळा आवळला. यात ओंकार जागीच बेशुद्ध पडला. धक्कादायक म्हणजे, आई पूजाने त्याला वाचवण्याऐवजी स्वतःच्या ओढणीने झाकले. त्यानंतर संतोषने बालकाला घरापासून ५०० मीटर अंतरावरील सावंगी बायपासजवळील शेतात नेऊन ओढणीखाली लपवून मृतदेह फेकून दिला.0
0
Report
Advertisement
आयुध निर्माणी परिसर में पट्टेदार बाघ दिखा, गांव में भय
Bhandara, Maharashtra:आयुध निर्माणी परिसरात, पट्टेदार वाघाचे दर्शन सुरक्षा भिंतीच्या बाजूला पाण्यात चक्क दोन तास राहिला बसून... भंडाऱ्यातील आयुध निर्माणी परिसरातील सुरक्षा भिंतीजवळ पट्टेदार वाघाचे दर्शन झाले असून परिसरात कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे... मागील आठवड्यात सुद्धा याच परिसरात वाघाचे दर्शन झाल्याची घटना गावकऱ्यांना झाली. याची माहिती वनविभाग ला देण्यात आली असून रात्री गस्त करण्यात आली असून या वाघाला जेरबंद करण्यात यावी अशी मागणी गावकरी करीत आहेत.0
0
Report
जानवर तस्करी के लिए कार पलटी: तीन जानवर मरे, चाकू दिखाकर भागे two आरोपी
Amravati, Maharashtra:अमरावती-नागपुर राष्ट्रीय राजमार्ग पर चार चाकी क्रेटा कार से जानवरों की कत्तली के لیے तस्करी करने का धक्का देने वाला मामला सामने आया। कार पलट जाने से तीन जानवर मौके पर ही मर गए। दुर्घटना के बाद कार से दो लोगों ने नागरिकों को चाकू दिखाकर डराने के बाद भागने की कोशिश की, पर यह स्पष्ट हो गया कि जानवर तस्करी के लिए ही यह कार इस्तेमाल की जा रही थी।0
0
Report
मराठवाड़ा में जल संकट: 220 गांवों में 15 लाख लोग 257 टैंकरों से जलापूर्ति
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मराठवाड्यात उन्हाचा पारा जसजसा वाढतोय तसा पिण्याच्या पाण्याचे संकट वाढू लागले आहे. त्यामुळं मराठवाड्यातील २२० गावांमधील जवळपास १५ लाख लोकांना २५७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ६४७ विहिरींचे अधिग्रहण प्रशासनाने केले आहे. यात सर्वाधिक टैंकर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू आहेत. १३४ गावांमध्ये १७५ टँकरने पाणीपुरवठा सध्या होत आहे. जालना जिल्ह्यातील ५९ गावांना ५७ टँकरने, परभणीतील ५ गावांना ७, हिंगोली ३ गावांना २, नांदेडमधील १५ गावांना ११, लातूरमधील ३ गावांना २ तर धाराशिवमधील १ गावाला ३ अशा २५७ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. शासकीय १८ आणि खासगी २३९ टँकरचा यात समावेश आहे.0
0
Report
Advertisement
रत्नागिरी- सिंधुदुर्ग क्षेत्र में चार अणुऊर्जा प्रकल्प, जनता में उथल-पुथल
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. जैतापूर रखडला,आणखी तीन अणुऊर्जा प्रकल्प कशासाठी?..\n\nकोकणचा कोळसा करायचा आहे का?..सर्वसामान्य जनतेचा सवाल.. \n\nरत्नागिरी-सिंधुदुर्गातील 80 किलोमीटर परिसरातच चार अणुऊर्जा प्रकल्प..\n\nकोकणचा कोळसा करायचा आहे का?..अशा संतप्त प्रतिक्रिया लोकांमधून उमटू लागल्या आहेत..0
0
Report
लोहमार्ग मरम्मत से 14 दिन यातायात प्रभावित, संभाजीनगर मार्ग बदला
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:लोहमार्ग दुरुस्तीच्या कामाचा फटका पुन्हा एकदा प्रवाशांना वसत आहे. नांदेड रेल्वे विभागांतर्गत विविध मार्गांवर तांत्रिक कामे आणि 'नॉन-इंटरलॉकिंग' ब्लॉक घेण्यात आल्यामुळे संभाजीनगरहून ये-जा करणाऱ्या ३ एक्स्प्रेस रेल्वे २२ मे ते ४ जून या कालावधीत वेगवेगळ्या मार्गांनी वळवल्या आहेत. परिणामी, ऐन उन्हाळी सुट्यांच्या हंगामात सलग १४ दिवस प्रवाशांची प्रचंड परवड होणार आहे. यापूर्वी १५ ते १८ मे या कालावधीत लोहमार्गाच्या कामासाठी मेगाब्लॉक घेतला होता रेल्वे प्रशासनाकडून वारंवार प्रवाशांची परवड होत आहे. रेल्वेचे मार्ग बदलताना प्रवाशांना सोयीस्कर असा पर्यायी मार्ग दिलेला नाही. मार्ग बदलल्यामुळे मनमाड, छत्रपती संभाजीनगर, जालना, मानवत रोड आदी स्थानकांच्या प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.0
0
Report
यूएस-ईरान-इसराइल तनाव से विमान सेवाओं पर असर, संभाजीनगर से हैदराबाद-गोवा उड़ानें स्थगित
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर एव्हिएशन टर्बाइन फ्युएलचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे एअरलाइन्स कंपनीने छत्रपती संभाजीनगरची हैदराबाद आणि गोवा विमानसेवा ३० सप्टेंबरपर्यंत बंद केली आहे. एकेकाळी छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून दररोज तब्बल १९ विमानांची उड्डाणे होत होती. या विमानसेवेमुळे शहर थेट देशातील प्रमुख शहरांशी जोडले गेले होते. मात्र, कोविडच्या संकटानंतर ही संख्या सातत्याने घटत गेली. १९ वरून ही संख्या आधी १४, नंतर १२ आणि केवळ ९ विमानांवर येऊन ठेपली होती. आता हैदराबाद आणि गोवा ही दोन विमाने रद्द केल्याने संभाजीनगरमध्ये केवळ 7 विमान शिल्लक आहेत...0
0
Report
Advertisement
