icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
416416
Sarfaraj Musa SanadiSarfaraj Musa SanadiFollow15 Apr 2025, 08:30 am

Sangli- प्रो कबड्डी स्पर्धेत पुण्याचा विजय, बीसी फाउंडेशनची चमक

Sangli, Maharashtra:सांगलीच्या बिसूर येथे खासदार चषक राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धा पार पडल्या. महाराष्ट्रात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीने या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये मुंबई ठाणे पुणे सह राज्यातील 15 संघांनी सहभाग घेतला होता.अत्यंत चुरशीने मॅट पार पडलेल्या अंतिम सामन्यात पुण्याच्या बीसी फाउंडेशनने,पुण्याच्या सतीश बाणेर संघावर विजय मिळवत,दीड लाखांचं पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले.हनुमान व्यायाम मंडळाच्या पन्नास वर्ष पूर्ती निमित्ताने या राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धांचा आयोजन करण्यात आले होते.ग्रामीण भागात कबड्डीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांकडून यवेळी सांगण्यात आले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

मुंबई हाईकोर्ट ने कहा: पंजीकरण तारीख से शिष्यवृत्ति न रोकें; पीएचडी छात्र को राहत

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:केवळ नोंदणीची तारीख निर्धारित कालावधीच्या आधीची आहे, या कारणावरून पीएचडी विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती अर्ज नाकारता येणार नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. न्यायालयाने याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांचा अर्ज तात्पुरता स्वीकारून त्यावर पुढील प्रक्रिया करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. दादासाहेब बडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर खंडपीठासमोर सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांच्या पीएचडी संशोधनाचा विषय पुणे विद्यापीठाने १३ मे २०२३ रोजी मंजूर केला होता. मात्र, २०२४-२५ च्या शिष्यवृत्ती जाहिरातीत १ सप्टेंबर २०२३ नंतरच्या नोंदणीची अट घातल्याने बडे यांचा अर्ज स्वीकारला जात नव्हता. यावर न्यायालयाने प्रथमदर्शनी विद्यार्थी पात्र असल्याचे नमूद करत अंतरिम दिलासा दिला. याचिकाकर्त्याचा अर्ज तात्पुरता स्वीकारून, तो इतर निकष पूर्ण करत असल्यास केवळ नोंदणीच्या तारखेवरून अर्ज नाकारू नये, असे आदेश दिले. प्रतिवादींना नोटीस बजावली. पुढील सुनावणी ५ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
0
0
Report
Advertisement

मानाच्या आजोबा गणपती ट्रस्ट में सामूहिक अथर्वशीर्ष पठण से भक्तों की भारी भीड़

Solapur, Maharashtra:सोलापूर शहरात मानाच्या आजोबा गणपती मंडळामध्ये सामूहिक अथर्वशीर्ष पठणाला सुरुवात. सोलापूर शहरात 1885 साली म्हणजेच 141 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या मानाच्या श्री आजोबा गणपती ट्रस्ट मध्ये धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात. श्री आजोबा गणपती मंदिरामध्ये सामूहिक अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाला सुरुवात. सामूहिक प्रार्थनेसाठी शेकडोंच्या संख्येने गणेश भक्तांची उपस्थिती. 141 वर्षांपूर्वी मंडळाच्या वतीने इको फ्रेंडली गणेशोत्सव ही संकल्पना साकारण्यात आली होती आज देखील ती कायम. सामूहिक अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आणि पाहण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी.
0
0
Report

विदर्भ दौरे में रोहित पवार ने किसानों के लिए 50 हजार राहत की मांग उठाई

Nagpur, Maharashtra:नागपूर - रोहित पवार - On विदर्भ दौरा - - जिथे अडचणी तिथे आमचं लक्ष असतं. आज विदर्भात मोठ्या प्रमाणात अडचणी येथे असणाऱ्या लोकांना जाणवत आहे. सध्या दुष्काळाची मोठी अडचण आहे. विदर्भात ४५ टक्के पाऊस कमी झाला आहे. - आज आम्ही कारंजा लाड जाणार येथे मोठा मोर्चा आहे. त्यानंतर वर्धा येथे जाणार आहे. वन्य प्राण्यांची शेतकऱ्यांना अडचण होत आहे..त्या संदर्भात मोर्चा त्यामध्ये सहभागी होणार. - दुष्काळाबद्दल मराठवाड्यात 55 टक्के पाऊस कमी झाला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात 30 ते 35 टक्के पाऊस कमी झाला आहे. महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना सत्ताधारी राजकारणात व्यस्त आहे. त्यामुळे लोकांचा आवाज लोकांचे कार्यकर्ते म्हणून आम्ही मोर्चे काढत आहोत.. - त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना 50 हजार रुपये आणि शेतीवर अवलंबून असणाऱ्या मजुरांना प्रत्येकी कुटुंब पंचवीस हजार रुपये मदत जाहीर करावी.. On कॅबिनेट निर्णय - - हेक्टर 50 हजार रुपये मदत मिळावी ही आमची अपेक्षा आहे. मजुराला 25 हजार. विद्यार्थ्यांना परीक्षा फी मध्ये सवलत न देता अकॅडमी फी मध्ये सवलत देणे गरजेचे आहे. - ज्याप्रमाणे कर्जमाफी अर्धवट देऊन फसवेगिरी केली तशी न करता कोणत्याही अटी न टाकता मदत जाहीर करावी. - आज कॅबिनेट असल्याने तुम्ही कर्जमाफी दिली ती अर्धवट दिली आहे. त्यासाठी आम्हाला लढावा लागलं. आत्तापर्यंत बारा लाख शेतकऱ्यांना दहा हजार कोटी रुपये मिळाले आहे. अजून 43 लाख शेतकऱ्यांचे 25 हजार कोटी रुपये राहिलेत.. त्यामुळे विमा कंपनीचे काढलेले चार ट्रिगर ते पुन्हा आणा आणि एक रुपयात पिक विमा कंपन्याकडून काढा अशी विनंती सरकारला करतो.. On जरांगे मुंबई दौरा - - त्यांनी तो निर्णय घेतलाय. सरकारकडून ज्या पद्धतीने चर्चा व्हायला हवी तशी चर्चा झाली नाही. कोणीही आंदोलनाला बसला तर सरकार त्यांच्यासमोर संवाद साधण्यास कुठेतरी कमी पडत आहे.. On कृषी सेवा परीक्षा आक्षेप - - एमपीएससी चा पेपर फुटेल असा कधी वाटलं नव्हतं मात्र हा पेपर फुटला तेव्हा लोकांचा प्रक्रियेवर विश्वास राहिला नाही.. त्यामुळे तिथे बसलेले अध्यक्ष एका राज्यकर्त्याचे मित्र असले म्हणून त्यांना तिथे बसवण्यापेक्षा तुकाराम मुंडे सारख्या चांगल्या अधिकाऱ्यांना तिथे बसवले सिस्टम क्लिअर होईल. - त्यामुळे पूर्वी झालेल्या परीक्षेवर विद्यार्थी आक्षेप घेतील कारण प्रक्रियेवर त्यांना विश्वास राहिला नाही.. - *अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी ही प्रमुख होती.. मात्र ती मुख्यमंत्र्यांच्या चर्चेत आली नसल्याने आता विद्यार्थी काही शांत बसणार नाही.. सध्या सणसुदीचा काळ असल्याने विद्यार्थी शांत बसलेत मात्र हा काळ संपल्यावर पुन्हा विद्यार्थी आंदोलनाला बसतील.* On जरांगे आंदोलन परवानगी- - कोणताही आंदोलन करायचा असल्यास सरकार त्याला वेळ काढन परवानगी देत असते. याला परवानगी का देत नाही हे योग्य नाही. परवानगी देणे हे सरकारच्या हातात असल्याने ते काय निर्णय देतात ते बघू. On जरांगे यांच्या बहुतांश मागण्या मान्य cm - - चर्चा ही जरांगे पाटील आणि सरकारमध्ये सुरू असल्याने त्याबद्दल आम्हाला अधिक सांगता येणार नाही. त्याबद्दतात आज सायंकाळपर्यंत सरकार स्पष्टीकरण देईल अशी अपेक्षा. On मुंबईत सणासुदचा काळ - - जरांगे पाटील हे राजकीय पक्षाचे नाही तर सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांना विनंती केली तरी ते कोणत्या राजकीय पक्षाचे ऐकेल असं वाटत नाही.. कोणत्याही व्यक्तीला त्रास होऊ नये अशी सर्वांची अपेक्षा असते. त्यांच्याही आरोग्याचा प्रश्न आहे त्यामुळे त्यांनाही त्रास होऊ शकतो.. - मागच्या वेळी आंदोलन करताना मोठा त्रास झाला होता. हॉटेल बंद पाणी बंद स्वच्छतागृहाची व्यवस्था नव्हती. याचा विचार करून सरकार आणि जरंगे पाटील यांनी चर्चा करून विचार करावा. On दिशा सालियन प्रकरण - - सुशांत सिंह राजपूत यांच्या बद्दल देखील असं झालं होतं. - *राजकीय दृष्टिकोनातून काही लोकांनी आदित्य ठाकरे यांचा नाव घेतला होता. नंतर क्लीन चीट मिळाली. या प्रकरणात देखिल त्यांना क्लिक चिट मिळेल असा विश्वास.* न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. सीबीआय वर विश्वास नसला तरी येत्या काळात ते आदित्य ठाकरे यांना क्लीन चीट देतील. *पुढील तीन वर्ष कोणत्याही निवडणुका नसताना आदित्य ठाकरे यांचा नाव घेतलं जात असेल तर लोकसभा किंवा विधानसभा निवडणुका या प्रीपोल होतील का अशी शंका आम्हाला वाटत आहे..* On शंभूराजे देसाई - - अर्ध सत्य त्यांना वाटत असेल तर पूर्ण सत्य बोलण्यासाठी देसाई साहेबांनी मिडियासमोर याव. काय चर्चा झाली आणि नाही झाली यासंदर्भात लोकांसमोर येऊन मार्ग काढणे महत्त्वाचे आहे. सत्ता आणि निर्णय घेण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळे सर्व विषयात त्यांनी स्पष्टता आणली पाहिजे. On वारंवार दौरे - - या मागचा एकच अर्थ आहे. राज्यात अनेक अडचणी आहेत आणि त्या सरकारच्या माध्यमातून सुटावा हाच यामागचा अर्थ आहे. जिथे लोकांना अडचणी येतील तिथे तुम्हाला जावं लागेल असं पवार साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे.. कांदा उत्पादक शेतकऱ्यांबद्दल आंदोलन केलं कर्जमाफी बद्दल आंदोलन केलं तेव्हा सरकारला निर्णय घ्यावा लागला.. आम्ही प्रामाणिकपणे लोकांसाठी लढत असल्याने सरकारचा आमच्याकडे जरा जास्त लक्ष आहे. On विरोधी पक्षनेते - - विधानसभा आणि विधान परिषदेत दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष नेता नाही. सरकार दुर्लक्ष करत असल्याने आमदार असो की सामान्य नागरिक त्यांना आता विरोधी पक्ष नेत्यासारखं काम करावे लागेल. - माझ्यासोबत इतरही आमदार लढत आहे. लढण्याचे वेगवेगळे प्रकार असतात. काही फिल्डवर बोलतात. काहीजण भाषणाच्या माध्यमातून तर काहीजण सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांचा आवाज बनून भूमिका व्यक्त करत असतात.. On बावनकुळे जरांगे आवाहन - - ते सत्ताधारी आहेत त्यांनी एकत्र बसावं आणि संवादातून मार्ग काढावा. तरंगेच्या आरोग्याची काळजी आणि लोकांनाही सणासुदीच्या काळात होणाऱ्या त्रासाबद्दल निर्णय घ्यावा असं वाटतं.. On समान नागरी कायदा - - हे आधीच होणार होतं आता 29 वर नेलं. महाराष्ट्राचा विकास 2019 पर्यंत होणार होता त्यानंतर त्यांनी 29 पर्यंत नेला. आणि नंतर 47 पर्यंत नेले आणि अजून पुढे शंभर वर्षे येतील. या विषयावर बोलण्यापेक्षा आज महाराष्ट्रात महिलांना रात्री रस्त्यावर फिरण्यासाठी भीती वाटत आहे. या बद्दल काहीतरी करा. मी स्वतः गृहमंत्री आहात.. जबाबदारीच्या विषयावर त्यांनी बोलावं.. On महाराष्ट्र बहुभाषिक राज्य अमित शहा, एकनाथ शिंदे - - *पक्षाचा मोठा नेता आल्यानंतर त्या नेत्यासमोर बोलायला धाडस लागतं.. ते धाडस फक्त अजितदादा पवार यांनी दाखवलं होतं.. माजी राज्यपालांनी शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांबद्दल चुकीच वक्तव्य केलं त्याबद्दल अजितदादांनी मोदी आणि अमित शहा समोर एक वक्तव्य केलं होतं.. ते वक्तव्य महाराष्ट्राच्या हिताचं होतं. आता गुजराती नेता आल्यावर तिथे बहुभाषिक म्हणून मराठी विसरून जात असाल तर हे योग्य नाही.. अमित शहा यांना गुजरातला भरपूर प्रोजेक्ट गेलेत ते थांबून आता महाराष्ट्रात आणून येथील बहुभाषिक आणि मराठी मुलामुलींच्या हातांना काम मिळेल असा धाडस दाखवायला पाहिजे होतं..* - *मात्र कोणाचं काहीतरी अडकलं असतं त्यामुळे एवढ्या मोठ्या नेत्यासमोर बोलायचं धाडस ना मुख्यमंत्र्यांना नाव मुख्यमंत्र्यांना राहिला हे दुर्दैव आहे..*
0
0
Report

नागपुर MIDC के निको इंजीनियरिंग कारखाने में कनवेअर बेल्ट फँसने से मजदूर की मौत

Nagpur, Maharashtra:नागपूर में एमआईडीसी में निको हेवी इंजिनिअरिंग कास्टिंग लिमिटेड के एक कारखाने में काम के दौरान वाळू-मल्टीवर चढविणाऱ्या क्रेन के कन्वेयर बेल्ट में हाथ फँस जाने से 30 वर्षीय रोहित आर. चौबे की मौत हो गई। सोमवार सुबह लगभग 8:30 बजे पंचशील नगर, इसासनी, Hingna Road के निवासी रोहित र चौबे कारखाने गया था। वहाँ उ льोह वितळवणाऱ्या भट्टी के पास स्थित वाळू-मिक्स को क्रेन से ले जाते समय उसका हाथ कनवेअर बेल्ट में फँस गया और क्षण भर में उसका हाथ कंधे से अलग हो गया। बाद में अन्य कामगारों ने क्रेन बंद कर उसे नीचे उतारा और उसके हाथ के साथ उसे डिगडोह स्थितLatam... लता मंगेशकर अस्पताल ले जाया गया। हालत गंभीर होने के कारण डॉक्टरों ने नागपूर मेडिकल कॉलेज में रिफर किया, जहाँ पहुँचते ही उसकी मृत्यु की पुष्टि हो गई। उसका विवाह हुआ है और एक चार महीने का बेटा भी है। एमआईडीसी पुलिस ने इस घटना की रिपोर्ट दर्ज कर जांच शुरू कर दी है।
0
0
Report
Advertisement

अमित शाह के भाषण के बाद महाराष्ट्र में मराठी बनाम बहुभाषिकता की जंग

Navi Mumbai, Maharashtra:* महाराष्ट्र हे मराठी भाषिक राज्य आहे याचा विसर अमित शाह यांना पडला आहे * महाराष्ट्र हे बहुभाषिक राज्य आहे असं म्हणत महाराष्ट्र आणि मराठी माणसांचा अपमान करणारे विधान अमित शाह हिंदी भाषा संमेलनात येऊन करतात * एका बाजूला ते म्हणतात गुजरात मध्ये गुजराती बोलली जाते हिंदी येत नाही आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात येऊन शहाणपणा सांगायचा? इथे हिंदी शिका? * ज्याला कोणाला हिंदी भाषेत व्यवहार करायचा आहे तो नक्की हिंदी शिकेल * हिंदी भाषा संमेलनाच्या आडून मराठी भाषेवरती आक्रमण करून महाराष्ट्र आणि मराठीचा अपमान करणं हे महाराष्ट्र खपवून घेणार नाही * तामिळनाडूमध्ये आंध्र प्रदेश मध्ये दक्षिणेतल्या राज्यांमध्ये अशी भाषा अमित शाह करू शकणार आहेत का? * अण्णा मलाई यांनी मध्ये उदाहरण दिलं होतं हिंदी लाभल्यामुळे भाजपला तामिळनाडूमध्ये एक खासदाराच्या वर यश मिळालं नव्हतं * संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा इतिहास इतिहास आणि त्याचे पुस्तक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही त्यांना पाठवू म्हणजे महाराष्ट्र हे मराठी भाषिक राज्य आहे याचा विसर त्यांना पडणार नाही
0
0
Report

भंडारा में दो व्यावसायियों के बीच चाकूघाती हमला, भीड़भाड़ वाले चौक में तनाव

Bhandara, Maharashtra:आपसी वादात चाकूने हल्ला... वर्दळीच्या चौकात थरार... जुन्या आर्थिक व्यवहारातून वाद, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण Anchor भंडारा शहरातील दोन व्यावसायिकांमध्ये झालेल्या वादामध्ये चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात झाले. भर गर्दीच्या ठिकाणी गांधी चौकालगत हा प्रकार घडला. यामुळे काही काळ दहशत निर्माण झाली होती. महेश भोजवानी (४५) नामक व्यापाऱ्याचा प्लास्टिक बॅग्ज विकण्याचा होलसेल व्यवसाय आहे. या व्यवसायाच्या वादातूनच आणि जुन्या आर्थिक व्यवहारावरून हा वाद विकोपाला गेल्याचे सांगण्यात येते. महेश भोजवानी आणि जय मोहन फग्यानी (शांतीनगर, भंडारा) यांच्यामध्ये गांधी चौकालगतच बसस्टँडकडे जाणाऱ्या मार्गावर किरकोळ वाद झाला. या वादात महेश भोजवानी याने धारदार Shastraने जय मोहनवर वार केला. यामुळे तो रक्तबंबाळ होऊन रस्त्यात पडला. हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलिसांनी पोहोचून जखमी जय मोहनला रुग्णालयात उपचारासाठी नेले.
0
0
Report

गणेशोत्सव के दौरान भंडारा वरठी में पुलिस का रूट मार्च सुरक्षा बनाए रखने लिए

Bhandara, Maharashtra:गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भंडाऱ्याच्या वरठीत पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला. गणेशोत्सवाच्या काळात विविध मंडळांकडून धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार, वादविवाद अथवा धार्मिक तेढ निर्माण होऊ नये, तसेच उत्सव शांततेत पार पडावा, यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. रूट मार्चदरम्यान पोलिसांनी नागरिकांना शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले. यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गणेशोत्सव काळात सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
0
0
Report
Advertisement

गणेश आगमन मिरवणिका के दौरान ध्वनि 89.9 डेसिबल: पुलिस ने डीजे सिस्टम जब्त किया

Bhandara, Maharashtra:भंडार्याच्या तुमसरमध्ये कर्णकर्कश डीजेवर पोलिसांची कारवाई; 89.9 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, डीजे सिस्टिम जप्त. भंडारा जिल्ह्याच्या तुमसरमध्ये गणेश आगमन मिरवणुकीदरम्यान कर्णकर्कश आवाजात डीजे वाजवणाऱ्या संचालकावर पोलिसांनी कारवाई केली आहे. हिमेश रामजी राणे या डीजे संचालकाचा डीजे कोडवानी दवाखान्याजवळ वाजत असताना पोलिसांच्या ध्वनी प्रदूषण नियंत्रण पथकाने अचानक तपासणी केली. यावेळी साऊंड लेव्हल मीटरमध्ये तब्बल 89.9 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद झाली. निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाज असल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी डीजे साउंड सिस्टिम जप्त केली आहे. पर्यावरण संरक्षण अधिनियम आणि ध्वनी प्रदूषण नियमांनुसार संबंधित डीजे चालक-मालकावर कारवाई करण्यात आली असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा तुमसर पोलिसांनी दिला आहे.
0
0
Report

नाना पाटेकर के घर गणेश स्थापना: भक्तिमय माहौल में बाप्पा की पूजा

Pune, Maharashtra:नाना पाटेकर यांच्या घरी गणरायाची प्रतिष्ठापना पुणे : सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्या घरी विधिवत गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली. यावेळी त्यांच्या पत्नी नीलकांती पाटेकर, मुलगा प्रसाद पाटेकर यांच्यासह कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. नाना पाटेकर हे दरवर्षी आपल्या घरी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा करतात. गणरायाच्या प्रतिष्ठापनेनंतर कुटुंबीयांनी पूजा-अर्चा करून बाप्पाचे आशीर्वाद घेतले. तसेच सुख-समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली. गणपती बाप्पाच्या प्रतिष्ठापनेनिमित्त नाना पाटेकर यांच्या घरी भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
0
0
Report
Advertisement

बारामती में गणेश उत्सव साधे में, अजित पवार के निधन से कार्यक्रम रद्द

Rui, Maharashtra:बारामतीत साधेपणात बाप्पाचे आगमन, ना डीजे चा ताल ढोल ताशाचा आवाज, बारामतीत सर्व गणेश फेस्टिवल चे कार्यक्रम रद्द, बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे गणपती उत्सव साधेपणात साजरा होत आहे ठिकठिकाणी शांततेत बाप्पा विराजमान झाले असून गणेश फेस्टिवल चे बारामतीतील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत त्याचबरोबर अनंत चतुर्धशी दिवशी मिरवणूक ही रद्द करण्यात आली आहे गणेश उत्सव साध्या पध्दतीने साजरा होत असून प्रत्येक गणपती बाप्पाच्या मंडपामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो लावण्यात आला आहे
0
0
Report

अकोला में बारिश ने खरीफ फसलों को जीवनदान दिया, किसानों में राहत

Akola, Maharashtra:Anchor removed content: गेल्या दीड महिन्यांपासुण अकोला जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी आणि नागरिक चिंतेत होते... पावसाअभावी खरीप पिकांवर संकट ओढावलं होतं. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली आहे.आज गणरायाच्या आगमनाचा उत्साह असतानाच सायंकाळच्या सुमारास अकोला शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावस झाला. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.विशेष म्हणजे, आज झालेल्या या पावसामुळे पाण्याअभावी संकटात सापडलेल्या खरीप पिकांना काही प्रमाणात जीवनदान मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोयाबीन, कापूस, मूग, उडीद यांसह अन्य पिकांसाठी हा पाऊस संजीवनी ठरण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. गणरायाच्या आगमनासोबतच बरसलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरही समाधानाचे भाव उमटले आहेत.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top