416416
Sangli- प्रो कबड्डी स्पर्धेत पुण्याचा विजय, बीसी फाउंडेशनची चमक
Sangli, Maharashtra:सांगलीच्या बिसूर येथे खासदार चषक राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धा पार पडल्या. महाराष्ट्रात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीने या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये मुंबई ठाणे पुणे सह राज्यातील 15 संघांनी सहभाग घेतला होता.अत्यंत चुरशीने मॅट पार पडलेल्या अंतिम सामन्यात पुण्याच्या बीसी फाउंडेशनने,पुण्याच्या सतीश बाणेर संघावर विजय मिळवत,दीड लाखांचं पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले.हनुमान व्यायाम मंडळाच्या पन्नास वर्ष पूर्ती निमित्ताने या राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धांचा आयोजन करण्यात आले होते.ग्रामीण भागात कबड्डीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांकडून यवेळी सांगण्यात आले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
वाशीम: पीएसआइ सुनील गिरी निलंबित, जांच SDPO के पास
Washim, Maharashtra:वाशीम शहर पोलीस ठाण्यातील पीएसआय सुनील गिरी यांना गंभीर तक्रारींच्या पार्श्वभूमीवर निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी ही कारवाई केली असून प्रकरणाची चौकशी मंगरूळपीर एसडीपीओ यांच्याकडे सोपविण्यात आली असल्याचे पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी सांगितले आहे. या घटनेमुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली असून आता सर्वांचे लक्ष तपास अहवालाकडे लागले आहे.0
0
Report
गोसेखुर्द प्रभावित 34 गाँवों का भव्य मोर्चा: 13 अप्रैल जिलाधिकारी कार्यालय के समक्ष प्रदर्शन
Bhandara, Maharashtra:गोसेखुर्द प्रकल्प ग्रस्त संघर्ष समितीचा जिल्ह्यात भव्य बैलगाडी व ट्रॅक्टर आणि पैदल यात्रा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार... 34 गावातील कुटुंबांना शासनाकडुन सामुग्रह अनुदान देण्यात यावे; 1994 ते 2013 पर्यंत प्रकल्पग्रस्त घरांचा व जमिनीचा मोबदला देण्यात आला असून तो मोबदला खूप कमी रक्कमेच्या स्वरुपात दिला असून अमरावती जिल्ह्यातील बेमठा प्रकल्पाच्या धरतीवर गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांना देण्यात यावे पूर्णताः बाधित 34 गावांमधून नेरला व खापरी रेहपाडे हे गाव संपादित असून अजूनयर्पत नवीन गावठान तयार करण्यात आलेला नाही. अनेकदा बैठका होवूनही त्यागावाचा पुनर्वसनाचा विषय प्रलंबित आहे.तो ताक्ताळ पूर्ण करण्यात यावा. व त्या गावांना न्याय देण्यात यावा सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनानुसार निर्णयानुशार 50% धरती वर विशेष भरती राबविण्यात यावी शासकीय सेवेत तसेच 5% आरक्षण वरुण 15% आरक्षण देण्यात यावे गोसेखुर्द प्रकल्पग्रस्ताच्या 34 पुनर्वसन गावात 18 नागरिक सुविधा अपुऱ्या आहेत त्या ताक्ताळ पूर्ण करण्यात याव्या उदा. नाली, रस्ते, विद्युत खांबे, स्मशान भूमी व इतर अशा 20 मागण्यांना घेऊन जिल्ह्यातील गोसे खुर्द प्रकल्पग्रस्त न्याय व हक्कासाठी भव्य बैलगाडी ट्रॅक्टर व पैदल यात्रा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर 13 एप्रिल ला धडकणार आहे.0
0
Report
अजंठा गुफाओं में मधुमाशी हमला: 405 पर्यटकों के घायल, पोले हटाने का फैसला
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:गेल्या दोन महिन्यांपासून जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना हल्ला करून जखमी करणाऱ्या आग्यामोहळाच्या १० पोळ वन विभाग व भारतीय पुरातत्त्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रविवारी रात्री व सोमवारी पहाटे हटवले. अजून ६ पोळ लवकरच स्थलांतरित करण्यात येतील, अशी माहिती अजिंठा वन परिक्षेत्र अधिकारी यांनी दिली आहे. अजिंठा लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांवर गेल्या दोन महिन्यांत लेणी क्रमांक ४, ९, १०, १९ व २६ जवळ बसेलेल्या आग्यमोहळाच्या पोळातील मधमाशा आक्रमक होऊन हल्ले करीत होत्या. लेणीत वारंवार अशा घटना घडत होत्या. गेल्या दोन महिन्यांत ४०५ पर्यटक जखमी झाले होते. यामुळे अजिंठा लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. येथील पर्यटनावरही याचा परिणाम दिसून येत होता. हे मधमाशांचे पोळ लेणी परिसरातून स्थलांतरित करावे, अशी मागणी पर्यटक करत होते.0
0
Report
Advertisement
नागपुर के शिक्षा विभाग में बनावट से मान्यता, SIT ने शुरू की जांच
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर च्या विभागीय शिक्षण उपसंचालकांच्या नावाच्या बनावट सह्या करून वैयक्तिक मान्यता, संचमान्यता दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याविषयी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय चौकशी करीत आहे. या बनावट मान्यतांमध्ये तथ्य आढळल्यास संबंधितांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती विभागीय उपसंचालक यांनी दिली. राज्यात नागपूर विभागात शालार्थ घोटाळा गाजत आहे. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने राज्यभरातील संचमान्यता, शालार्थ आयडीसह कर्मचाऱ्यांची नियुक्तींची चौकशीसाठी एसआयटीची नियुक्ती केली. ही एसआयटी राज्यभरात शिक्षकांच्या नियुक्तीची चौकशी करीत आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर छत्रपती संभाजी नगरात तक्रारी पूढे आल्या होत्या त्यात हा प्रकार उघड झाला...0
0
Report
वाशीम में चार नीलगायें कुएं में गिरीं, वनविभाग ने चारों को सुरक्षित बाहर निकाला
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यातील सुरकंदी शेतशिवारात पाण्याच्या शोधात आलेल्या चार नीलगाई विहिरीत पडल्याची घटना घडली. या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी तत्काळ वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी प्रेम तिडके यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. विहिरीत अडकलेल्या नीलगाईंना बाहेर काढण्यासाठी twoर व जाळ्याच्या सहाय्याने बचावकार्य सुरू करण्यात आले. काही वेळ चाललेल्या प्रयत्नांनंतर वनविभागाला मोठे यश मिळाले असून, चारही नीलगाईंना सुखरूपपणे विहिरीतून बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांनी वनविभागाच्या तत्परतेचे कौतुक केले आहे.0
0
Report
SIT प्रेस कॉन्फ्रेंन्स आज शाम 5 बजे: अशोक खरात मामले पर तेजस्विनी सातपुते जानकारी देंगी
Nashik, Maharashtra:NASHIK breaking आज संध्याकाळी पाच वाजता एसआयटीची पत्रकार परिषद अशोक खरात प्रकरणावर तेजस्विनी सातपुते सविस्तर माहिती देणार... एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते काय काय माहिती देतात याकडे लक्ष... महाराष्ट्र पोलीस अकॅडमी मध्ये पत्रकार परिषदेच्या आयोजन...0
0
Report
Advertisement
हाथचलाखी से महिलाओं को धमकाकर शोषण: खरात के पुलिस के समक्ष खुलासे
Nashik, Maharashtra:चमत्कार-वशीकरण नव्हे, हातचलाखीने महिलांना धमकावल्याची दिली कबुली सूत्रांची माहिती... अँकर भोंदू खरात याने पोलिसांसमोर अत्यंत धक्कादायक खुलासे केले आहेत. महिलांना धमकावल्याची आणि हातचलाखीने आकर्षित करून त्यांचे शोषण केल्याची, 'दुनिया झुकती है, बस झुकानेवाला चाहिए' अशी धक्कादायक कबुली खरातने पोलिस कोठडीत दिल्याची माहिती सूत्रांनी दिलीये...ज्या गोष्टींना लोक चमत्कार किंवा वशीकरण समजतात, ती केवळ आपली हातचलाखी असल्याचेही त्याने मान्य केल्याचं सूत्रांनी सांगितलय... खरातने पोलिस कोठडीत अनेक खुलासे केले. मात्र केलेल्या कृत्याचे समर्थन करताना कोणत्याही प्रकारचा पश्चात्ताप व्यक्त केला नाही. उलट, महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी वापरलेल्या 'ट्रिक्स'ला त्याने विज्ञानाचे नाव दिले आहे..मानसिक दबावाखाली आणून त्यांच्यावर वर्चस्व निर्माण केले, ज्या गोष्टींना लोक चमत्कार अथवा वशीकरण समजतात, तेच हातचलाखीने केल्याचे त्याने मान्य केले. खरात आता कबुलीत वारंवार विज्ञान युगाचा संदर्भ देत आहे. जे काही केले, ते लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास करून आणि विज्ञानातील काही क्लुप्त्या वापरून केल्याची कबुली खरातने दिल्याची माहिती सूत्रांनी दिलीये...0
0
Report
जिला परिषद में विषय समितियों के सदस्य चयन अंतिम चरण में, 15 अप्रैल को सभा
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत विषय समित्यांच्या सदस्य निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, १५ एप्रिलला विशेष सर्वसाधारण सभेत या निवडीवर शिक्कामोर्तब होणार आहे. नियमानुसार अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीनंतर महिन्याभरात ही प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असल्याने प्रशासनाने हालचालींना वेग दिला आहे. जि. प.ची निवडणूक ५ फेब्रुवारीला झाली व ९ फेब्रुवारीला निकाल जाहीर झाला. त्यानंतर १८ मार्चला अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली आणि २ एप्रिलला विषय समित्यांचे सभापती निवडले गेले. जि. प. अधिनियमानुसार अध्यक्ष उपाध्यक्ष निवडल्यानंतर महिनाभराच्या आत सर्वसाधारण सभा घेऊन त्यात विषय समित्यांचे सदस्य निवडले जाणे अपेक्षित असते. स्थायी समितीचे सभापती हे अध्यक्ष असतात, सचिव हे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात, तर पंचायत समित्यांचे सभापती हे पदसिद्ध सदस्य असतात. यात ८ जि. प. सदस्यांची निवड केली जाणार आहे0
0
Report
छत्रपती संभाजीनगर के लाडसावंगी में गेहूं की आग, शॉर्ट सर्किट से बड़ा नुकसान
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरच्या लाडसावंगी गावात सोमवारी सायंकाळी ५ वाजता अचानक लागलेल्या आगीत एक एकर गहूं जळून खाक झाला. सलग दुसऱ्या दिवशी आग लागल्याने गहू उत्पादक शेतकऱ्यात चिंता पसरली. लाडसावंजीत रविवारी शॉर्टसर्किटने एक एकर गहू जळाल्याची घटना ताजी असताना सोमवारी पवार यांच्या शेतीतील गहू पिकाला अचानक आग लागली आणि मोठे नुकसान झाले, शॉर्ट सर्किट मूळ आग लागत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केलं जातोय.0
0
Report
Advertisement
हिंगोली के गोजेगाव में ट्रैक्टर से खेती; गर्मी में किसान खेत मशागत में व्यस्त
Hingoli, Maharashtra:हिंगोलीच्या औंडहा नागनाथ तालुक्यातील गोजेगाव शिवारात सध्या शेती मशागतीच्या कामांना वेग आला आहे उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नागरणीची कामे पूर्ण करण्यात व्यस्त आहे पारंपारिक बैलांचे ऐवजी ट्रॅक्टरच्या साह्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतीची कामे करत असून उन्हाळ्यात शेत मोकळ करून दोन महिने उन्हात तापू दिल्यास जमिनीची सुपीकता वाढते रब्बी हंगामासाठी शेती तयार करण्यास मदत होते यामुळे हिंगोली जिल्ह्यात आता शेतकरी शेती मशागतींच्या कामात व्यस्त आहे..0
0
Report
जालना में 30 ई-बसेस जल्द शुरू होंगी: CM को भेजा गया प्रस्ताव
Jalna, Maharashtra:जालना | जालना शहरात ई-बसेस सुरू होणार जालना महापालिकेला मिळणार 30 ई-बसेस माजी आमदार कैलास गोरंटयाल यांची माहिती अँकर | जालना शहरात महापालिकेच्या वतीने लवकरच ई-बसेस सुरू केल्या जाणार आहे.महापालिकेच्या वतीने शहरात ई बसेस सुरू करण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 30 ई -बसेस देण्याची मागणी मागणी करण्यात आली आहे.याबाबत मुख्यमंत्र्यांनी नगरविकास सचिवांना पत्र लिहून जालना महापालिकेकडून प्रस्ताव बोलावून घेण्याचे निर्देश दिलेत.माजी आमदार कैलास गोरंटयाल आणि महापौर वंदना मगरे यांनी जालना महापालिकेला ई-बसेस देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.त्यानुसार नगरविकास विभागानं देखील हालचाली सुरू केल्यायत. त्यामुळे जालना महापालकेच्या परिवहन विभागात लवकरच या 30 ई-बसेस दाखल होणार आहेत.तर महात्मा फुले मार्केटच्या उभारणीसाठी सुद्धा 30 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली असून या मार्केटच्या उभारणीसाठी देखील 30 कोटींचा निधी मंजूर केला जाण्याची शक्यता आहे. बाईट : कैलास गोरंटयाल, माजी आमदार,जालना0
0
Report
यवले में IPL-जैसा रोमांच: 16 टीमों के साथ समीर भुजबळ का खास प्रयास
Yeola, Maharashtra:मंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या येवल्यात नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नाने प्रकाश झोतामधील वाय.पी.एल या क्रिकेट स्पर्धांच्या सामन्यांचा थरार येवले करांना अनुभवायला मिळत आहे . एकूण 16 संघांनी यात सहभाग घेतला होता. साखळी सामन्यांना आता सुरुवात झाली आहे विशेष म्हणजे या सामन्यासाठी महिलावर्ग देखील गर्दी करत असून आय पी.एल सुरू असताना वा.यपी.एल स्पर्धा पाहण्यासाठी तरुणाई देखील गर्दी करत आहे या सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्थानिक यूट्यूब चैनल वर देखील करण्यात आले आहे0
0
Report
Advertisement
अकोला में हनीट्रैप से लूट करने वाले गिरोह का Civil Lines पुलिस ने पर्दाफाश किया
Akola, Maharashtra:अकोल्यात हनीट्रॅपच्या माध्यमातून लूट करणाऱ्या टोळीचा सिव्हिल लाईन पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. एका महिलेने आपल्या साथीदारांच्या मदतीने तरुणाला जाळ्यात ओढून त्याची लूट केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह तिघांना अटक केली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत सिव्हिल लाईन पोलिसांनी तपास सुरू केला. तपासाअंती या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.या टोळीने अशाप्रकारे काहींना लुटण्याची माहिती सुद्धा समोर येत आहे.0
0
Report
सांगली कृषि उपज बाजार समिति लुटी का अड्डा बन गई: विधायक पडळकर का हमला
Sangli, Maharashtra:सांगली कृषि उत्पन्न बाजार समिति ही लुटीचा अड्डा झाली होती, असे विधान भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्रिभाजनावरून केले आहे. सांगली कृषि उत्पन्न बाजार समितीचे त्रिभजन करण्यात आलेला आहे आणि या बाजार समितीवर प्रशासक नेमण्यात आले. जत आणि कवठेमंकाळ कृषी उत्पन्न बाजार समिती आता स्वतंत्र होणार आहेत, पणन व सहकार खात्याच्या निर्णयाचे भाजपा आमदार गोपीचंद पडळकरंकडून स्वागत करत बाजार समिती लुटीचे अड्डे बनल्या होत्या, अशी टीका देखील आमदार पडळकरांनी केली आहे, ते सांगली मध्ये बोलत होते.0
0
Report
अंबरनाथ सांडपाणी केंद्र में दिखावे के आरोप, बिल रोकने पर हंगामा
Ambernath, Maharashtra:अंबरनाथ नगरपालिका के वडाळ गाव के 45 एमएलडी क्षमता वाले सांडपाणी प्रक्रिया केंद्र में पूरी क्षमता से चालू न रहते हुए बिल बकाये के आरोप लगाए गए। नगराध्यक्षा तेजश्री करंजुले ने निरीक्षण किया और बिल थामने का निर्णय लिया। निरीक्षण के दौरान लैब में मौजूद ठेकेदार की संतान ने कुछ भी बताये बिना वहां से निकल गये। इन कारणों से ठेकेदार की अनियमितता पर प्रश्न उठे। वडाळ गाव में इस केंद्र को ओम इंडस्ट्रीज ठेकेदार को जनवरी 2026 से 2028 के लिए चलाने की मंजूरी दी गई है, जिसमें ठेकेदार को मासिक 8 लाख रुपये दिए जाते हैं, पर केंद्र अक्सर बन्द रहने की शिकायत की गई थी।0
0
Report
Advertisement
