416416
Sangli- प्रो कबड्डी स्पर्धेत पुण्याचा विजय, बीसी फाउंडेशनची चमक
Sangli, Maharashtra:सांगलीच्या बिसूर येथे खासदार चषक राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धा पार पडल्या. महाराष्ट्रात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीने या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये मुंबई ठाणे पुणे सह राज्यातील 15 संघांनी सहभाग घेतला होता.अत्यंत चुरशीने मॅट पार पडलेल्या अंतिम सामन्यात पुण्याच्या बीसी फाउंडेशनने,पुण्याच्या सतीश बाणेर संघावर विजय मिळवत,दीड लाखांचं पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले.हनुमान व्यायाम मंडळाच्या पन्नास वर्ष पूर्ती निमित्ताने या राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धांचा आयोजन करण्यात आले होते.ग्रामीण भागात कबड्डीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांकडून यवेळी सांगण्यात आले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
रत्नागिरी में वाहनों की संख्या 30% बढ़ी, ईंधन आपूर्ति संकट बनी
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल साडेपाच लाख वाहने... वाहनात वापरण्यासाठी चार लाख लिटर इंधन लागतं.. सुट्टीचा हंगाम असल्याने वाहनांच्या संख्येत 30 टक्क्यांनी वाढ.. रत्नागिरी जिल्ह्यात विविध प्रकारचे एकूण वाहने साडेपाच लाखांपेक्षा अधिक आहेत.या वाहनांसाठी भारत पेट्रोलियम,इंडियन ऑइल कार्पोरेशन आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यातील ऑइल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा केला जातो. तसेच काही वाहने एलपीजी आणि सीएनजी गॅस वर धावतात.. सध्या या सर्व वाहनांना सुमारे चार लाख लिटर्सचा इंधन पुरवठा होत आहे..मात्र सध्या सुट्टीचा हंगाम असल्याने पर्यटन वाढले आहे.. परिणामी वाहनांच्या संख्येेत सुमारे 30% वाढ झाल्याने आता इंधन पुरवठाही अपूरा पडू लागला आहे..0
0
Report
112 मदद कॉल पर ढील: कलमनुरी थाने के कर्मी का तत्काल निलंबन
Hingoli, Maharashtra:अँकर - डायल 112 वर मदतीसाठी कॉल आल्यानंतर घटनास्थळी वेळेेत न पोहोचल्यामुळे कळमनुरी पोलीस ठाण्यातील एका अंमलदाराला तात्काळ निलंबित करण्यात आले आहे त्यांच्या निलंबनाचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ, निलाभ रोहन यांनी काढले आहेत हिंगोली जिल्ह्यातील १३ पोलीस ठाणे अंतर्गत प्रत्येक गाव मधून मदतीसाठी डायल 112 या क्रमांकावर कॉल आल्यास पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने मदतीसाठी पोहोचणे अपेक्षित असतानाही अमलदाराने याकडे दुर्लक्ष केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे...0
0
Report
मावळ की ऐतिहासिक भूमि पर शिवकालीन युद्धकला की धूम, छत्रपति संभाजी महाराज जयंती
Varsoli, Maharashtra:धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे औचित्य साधत मावळच्या ऐतिहासिक भूमीत शिवकालीन युद्धकलेचा जयघोष घुमला आहे. सरसेनापती खंडेराव दाभाडे आणि उमाबाईसाहेब दाभाडे यांच्या भूमीत आयोजित युद्धकला उन्हाळी प्रशिक्षण शिबिराला लहान मुला मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसला. शस्त्रपूजन मानाची तलवार आणि शिवकालीन पराक्रमाचा इतिहास यामुळे संपूर्ण परिसर शिवमय झाला.छत्रपतींचा इतिहास फक्त वाचायचा नाही तर पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचा असा संदेश या शिबिरातून देण्यात आला.0
0
Report
Advertisement
नाशिक में 4 माह की बच्ची उष्माघात से मृत्यु, विवाह समारोह में गर्मी का असर
Nashik, Maharashtra:नाशिक में 4 माह की चिमुरडी की दुर्दैवी मृत्यु. उष्माघात से चार माह की चिमुरडी की मृत्यु होने की प्राथमिक जानकारी. इंदापुर से लग्न के लिए काटेकर परिवार आए थे. निजी ट्रॅवल्स के माध्यम से यात्रा के दौरान गर्मी से मौत की चर्चा. नाशिकरोड के सामनगाव रोड परिसर स्थित लॉन में विवाह समारोह था. सुबह माँ को बेटी बेहोशी हालत में मिली; अस्पताल में दाखिल करते पर डॉक्टरों ने मृत्यु घोषित कर दी. मृत चिमुरडी की माँ प्रतीक्षा काटेकर महाराष्ट्र पुलिस दल के लिए चयनित हो चुकी हैं. बच्ची के उम्र के कारण सेवाकाल में भर्ती होने के लिए समय भी लिया गया था. चार माह की बच्ची की उष्माघात से मृत्यु. राज्य में तापमान बढ़ने से उष्माघात का खतरा बढ़ा. नाशिक रोड थाने में आकस्मिक मृत्यु दर्ज.0
0
Report
रायगढ़ जिला परिषद ने 45 कर्मियों को उनकी मूल जगह लौटने के निर्देश जारी किए
Chendhare, Maharashtra:प्रतिनियुक्तीवर असलेल्या कर्मचाऱ्यांची घरवापसी होणार रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष ... प्रतिनियुक्तीवरील ४५ कर्मचाऱ्यांना परत बोलावले गेले. आवडीच्या ठिकाणी चिकटून बसेलेल्या कर्मचाऱ्यांची गोची. अँकर - प्रतिनियुक्तीवर वर्षानुवर्षे असलेल्या रायगड जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांची घरवापसी होणार आहे. त्यामुळे आपल्या आवडीच्या ठिकाणी चिकटून बसलेल्या कर्मचाऱ्यांची गोची झाली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी तसे निर्देश जिल्हा परिषद प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने प्रतिनियुक्तीवर असलेल्या तब्बल ४५ कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुळ नेमणूक कार्यालयात परत हजर होण्याच्या सूचना दिल्या आहेत. यात राज्य सरकार आणि विभागीय आयुक्त कार्यालयात कार्यरत कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.0
0
Report
रत्नागिरी जिले ने 2027 जनगणना में नेतृत्व किया; चिपळुण दळवटणे 100% स्वगणना पूरी
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. चिपळूणचे दळवटणे जनगणनेमध्ये जिल्ह्यात अव्वल.. भारताच्या जनगणना 2027 च्या मोहिमेत रत्नागिरी जिल्ह्याने आघाडी घेतली आहे.. चिपळूण तालुक्यातील दळवटणे गाव संपूर्ण जिल्ह्यात स्वगणना प्रक्रिया 100% पूर्ण करणारे पहिले गाव ठरले आहे.. प्रशासनाने दिलेल्या 15 मे पर्यंतच्या मुदतीपूर्वीच या गावाने नोंदणी पूर्ण केली आहे..0
0
Report
Advertisement
रत्नागिरी में राजू शेट्टी का मुख्यमंत्री बंगले के बाहर मोर्चा; कोकण के आंबा-काजू नुकसान के मुआवजे की मांग
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर आज मोर्चा.. अँकर हवामानातील बदलामुळे यंदा कोकणातील आंबा काजू बागायतदार शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे..मात्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.. आंबा बागायतदारांना हेक्टरी पाच लाख रुपये आणि काजू बागायतदारांना तीन लाख रुपये इतकी नुकसान भरपाई दिली जावी या मागणीसाठी आज साडेतीन वाजता गिरगाव चौपाटीवरून मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर मोर्चा नेणारच असल्याचा ठाम निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी माध्यमांशी व्यक्त केला है.. cut ways use in stock futtage raju shetty0
0
Report
यवतमाल में 44–45°C तापमान; सिग्नल पर ग्रीन नेट से लोगों को राहत
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ उष्णतेचा पारा 44 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला असून नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी आणि सिग्नलवर थांबणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने सिग्नल परिसरात ग्रीन नेट लावल्या आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हापासून काहीसा दिलासा मिळत आहे. या उपक्रमाबद्दल नागरिकांमधून सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत.0
0
Report
मोदी के इंधन बचत आह्वान पर अमोल गोगे ने ई-बाइक शुरू कर दी
Akola, Maharashtra:देश के पंतप्रधान नरेंद्र मोदी ने देशवासियों से पेट्रोल, डीजल और मूल्यवान धातुओं की बचत करने का आह्वान किया है। इस आह्वान को सकारात्मक प्रतिक्रिया देते हुए अमोल गोगे ने खुद बदलाव शुरू किया है। अकोला नगर पालिका के उपमहापौर अमोल गोगे अब अपने दैनिक सफर के लिए ‘ई-बाइक’ का इस्तेमाल करने का निर्णय लिया है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के आह्वान के जवाब में मैं आज से ई-बाइक का उपयोग शुरू कर रहा हूँ, यह अमोल गोगे ने कहा। ई-बाइक के उपयोग से पेट्रोल-डीजल की बचत होगी और बढ़ते प्रदूषण पर भी नियंत्रण में मदद मिलेगी, उन्होंने माना। उपमहापौर ने केवल अपनी बात तक सीमित नहीं रखा बल्कि अकोला शहर के नागरिकों को भी पर्यावरण‑अनुकूल वाहनों के उपयोग का आह्वान किया। देश के विकास और पर्यावरण संरक्षण के लिए हर किसी को ईंधन बचत का संकल्प लेना चाहिए, उन्होंने कहा। निर्वाचित प्रतिनिधि ने खुद क्रिया में आदर्श स्थापित कर इस पहल की चारों ओर सराहना हो रही है।0
0
Report
Advertisement
अकोला में संभाजी महाराज जयंती पर भव्य रैली, शिवभक्तों की भारी भीड़
Akola, Maharashtra:धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती अकोला शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने शहरातील शिवाजी पार्क येथून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात निघालेल्या या रॅलीत मोठ्या संख्येने शिवभक्त सहभागी झाले होते. रॅलीमध्ये सांस्कृतिक देखावे, पारंपरिक वेशभूषा तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यपूर्ण जीवनावर आधारित विविध देखावे सादर करण्यात आले. या देखाव्यांनी नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. शहरातील प्रमुख मार्गांवरून रॅली काढण्यात आली असून ठिकठिकाणी नागरिकांनी रॅलीचे स्वागत केले. जयंतीनिमित्त संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते.0
0
Report
नागपुर जा रही बारात की स्कॉर्पियो पलटी, सात बाराती घायल
Bhandara, Maharashtra:चालकाचे नियंत्रण सुटल्याने लग्नाचे वऱ्हाड घेऊन नागपूरकडे जाणारी स्कॉर्पिओ पलटली... सात वऱ्हाडी जखमी.0
0
Report
अंबरनाथ में शिवसेना-भाजपा की युति लगभग तय, नाराजी भी सामने
Ambernath, Maharashtra:अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? मात्र राजकीय सस्पेन्स कायम भाजप म्हणतं 90% तर शिवसेना म्हणते 100% युती युतीची घोषणा झाली पण पेढे भाजपने स्वीकारले नाहीत सेना-भाजप युतीवर नगरसेवक नाराज असल्याची चर्चा अंबरनाथ शहरात गेल्या काही दिवसांपासून रंगलेल्या शिवसेना-भाजप युतीच्या चर्चांना आता महत्त्वपूर्ण वळण मिळालं आहे. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली असून युतीची घोषणा करण्यात आली आहे. मात्र भाजपकडून “९० टक्के युती” तर शिवसेनेकडून “१०० टक्के युती” झाल्याचा दावा करण्यात आल्याने राजकीय संभ्रम कायम आहे. या पत्रकार परिषदेत दोन्ही पक्षांतील नाराजीही स्पष्टपणे दिसून आली.शिवसेनेचे काही नगरसेवक पत्रकार परिषद अर्धवट सोडून बाहेर पडल्याचं पाहायला मिळालं. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी प्रतिक्रिया देताना “युती ९० टक्के झाली असून उर्वरित १० टक्क्यांवर चर्चा सुरू आहे,” असं सांगितलं.दुसरीकडे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी मात्र “युती शंभर टक्के निश्चित झाली आहे,” असा दावा केला.दरम्यान, पत्रकार परिषदेत शिवसेनेकडून आणण्यात आलेले पेढे भाजपच्या नेत्यांनी स्वीकारले नसल्याने राजकीय चर्चांना आणखी उधाण आलं आहे.0
0
Report
Advertisement
सोलापुर के पिंपळखुटे में ज़मीन विवाद पर हमला, छह घायल
Pandharpur, Maharashtra:solapur जिल्ह्यातील माढा तालुक्यातील पिंपळखुटे गावामध्ये शेत जमिनीच्या वहिवाटीच्या वादातून आणि शेत रस्त्याच्या वादातून जबर मारहाण झाल्याची घटना घडली आहे या मारहाणीत कोयता लोखंडी पाईप लोखंडी साखळी काठीने महिला पुरुषांना मारहाण करण्यात आलेली आहे यामाराहाणीमध्ये सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत कुर्डूवाडी पोलिसात कुर्डू गावातील दहा जणांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे0
0
Report
संगमेश्वर में इतिहास बन गया, पुलिस ने संभाजी महाराज की स्मारक पर सम्मान दिया
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. ऐतिहासिक कसबा संगमेवरमध्ये घुमला शिवशंभूंचा जयघोष!.. स्मारकाजवळ पोलीस दलाने दिली प्रथमच शासकीय मानवंदना.. अँकर रत्नागिरीच्या संगमेश्वर कसब्यात आज स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी जनसागर उसळला होता.. याचं मुख्य आकर्षण ठरलं ते म्हणजे पोलीस दलाने दिलेली मानवंदना.. महाराजांच्या स्मारकाजवळ पोलीस प्रशासनाच्या वतीने प्रथमच अशा प्रकारे शासकीय मानवंदना देण्यात आली.. अत्यंत शिस्तबद्ध संचलन आणि सलामी देऊन पोलीस दलाने शंभूराजांना मानाचा मुजरा केला. या ऐतिहासिक क्षणामुळे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात उत्साहाचं वातावरण आहे..0
0
Report
मुंबई के घाटकोपर के पान शॉप पर बुलडोजर कार्रवाई, अवैध ड्रग्स बिक्री के आरोप
Mumbai, Maharashtra:मुंबईच्या घाटकोपरमध्ये अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या पान शॅाप वर “बुलडोझर कारवाई”.. घाटकोपर पूर्व येथील टिळक रोडवरील त्रिवेदी पान शॉप या पान शॅاپ मधून चोरीछुपे अमली पदार्थांची विक्री होत असल्याच्या अनेक तक्रारी स्थानिक भाजप आमदार पराग शाह यांना प्राप्त झाल्या होत्या. या गंभीर प्रकरणाची दखল घेत आमदार पराग शाह आणि स्थानिक नगरसेविका राखी जाधव , नगरसेवक धर्मेश गिरी यांनी पंतनगर पोलीस ठाणे आणि मुंबई महानगरपालिका ‘एन’ विभाग कार्यालय यांच्या संयुक्त सहकार्याने पान शॅап वर बुलडोजर कारवाई करत पान शाॉप जमिनधोस्त केले.0
0
Report
Advertisement
