416416
Sangli- प्रो कबड्डी स्पर्धेत पुण्याचा विजय, बीसी फाउंडेशनची चमक
Sangli, Maharashtra:सांगलीच्या बिसूर येथे खासदार चषक राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धा पार पडल्या. महाराष्ट्रात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीने या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये मुंबई ठाणे पुणे सह राज्यातील 15 संघांनी सहभाग घेतला होता.अत्यंत चुरशीने मॅट पार पडलेल्या अंतिम सामन्यात पुण्याच्या बीसी फाउंडेशनने,पुण्याच्या सतीश बाणेर संघावर विजय मिळवत,दीड लाखांचं पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले.हनुमान व्यायाम मंडळाच्या पन्नास वर्ष पूर्ती निमित्ताने या राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धांचा आयोजन करण्यात आले होते.ग्रामीण भागात कबड्डीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांकडून यवेळी सांगण्यात आले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
कोर्ट में सुनवाई के बाद रमेश म्हात्रे कल्याण-डोंबिवली नगरपालिका महासभा में पहुँचे
Kalyan, Maharashtra:आज अदालत में सुनावनी के दौरान मारकुट्या नगरसेवक रमेश म्हात्रे हाजिर थे; दोषारोप पत्र दाखिल होने के बाद सुनावणी पूरी हुई. अदालत ने 15 सितम्बर की अगली सुनावणी की तारीख दी. इसके बाद अदालत से निकलने के बाद रमेश म्हात्रे कल्याण-डोंबिवली नगरपालिका महासभा में दाखिल हुए. केडीएमसी के सचिवों ने उनका महासभा में स्वागत किया।0
0
Report
हिंगोली में बैंकों की एक-दिवसीय हड़ताल, केंद्र सरकार के विरोध में प्रदर्शन
Hingoli, Maharashtra:अँकर - आज देशभरामध्ये राष्ट्रीयकृत बँकांनी एकदिवसीय संप पुकारत केंद्र सरकार व केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या विरोधात आंदोलन केले आहे, हिंगोली मध्ये बँक कर्मचाऱ्यांनी या संपात सहभागी होत मोर्चा काढला आहे,युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स कडून या संपाची हाक देण्यात आली असून, बँकांतील कामकाजाचा आठवडा पाच दिवसांचा करावा, शासनाने सुरू केलेली पीएलआय योजना मागे घ्यावी, यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे दरम्यान हिंगोली शहरातील गांधी चौक परिसरात केंद्र सरकारच्या विरोधात बँक अधिकारी कर्मचाऱ्यांनी या संपा दरम्यान जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे।0
0
Report
सांगली में मराठा आरक्षण के पक्ष में विरोध प्रदर्शन, जरंगे आंदोलन का समर्थन
Sangli, Maharashtra:मराठा आरक्षण और मनोज जरांगेच्या आंदोलनाला पाठींबा म्हणून सांगलीत देखील आंदोलन करण्यात आला आहे.मराठा स्वराज संघाच्यावतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा बांधवांकडून धरणे आंदोलन करण्यात आले.मनोज जरांगे यांचे अंतरवाली सराटी मध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा आणि सरकारने मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य कराव्यात,या मागणीसाठी आंदोलन करत सरकारने मनोज जरांगे पाटलांचा आंदोलन आणि मागण्या तातडीने सोडवाव्यात अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा यावेळी मराठा समाजाच्यावतीने देण्यात आला.0
0
Report
Advertisement
मारकुट्या नगरसेवक रमेश म्हात्रे कल्याण कोर्ट में हाजिर, सुनवाई 15 सितम्बर से
Kalyan, Maharashtra:मारकुट्या नगरसेवक रमेश म्हात्रे कल्याण न्यायालयात हजर d दोषारोप पत्र दाखल केल्यानंतर कल्याण न्यायालयात झाला हजर सुनावणी १५ सप्टेंबरपासून सुरू होणार दोन महिन्यापूर्वी डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण करणारा मारकुट्या नगरसेवक रमेश म्हात्रे आणि इतर आरोपी आज कल्याण न्यायालयात हजर झाला. न्यायाधीश एन पी वसाडे यांच्या कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी रमेश म्हात्रे याला कोर्टाने तुम्ही डॉक्टरांना मारहाण केली, नुकसान केलं. शिवाय मारहाण करणाऱ्यांना धमकावलं हे तुम्हाला मान्य आहे का असं विचारलं, मात्र हे मान्य नसल्याचे म्हात्रे यांनी कोर्टात सांगितलं. त्यानंतर मंगळवारी १५ सप्टेंबरची तारीख देण्यात आली,१५ तारखेपासून प्रत्यक्षात सुनावणीला सुरुवात होणार आहे. यात आरोपी आणि साक्षीदारांची जबाब नोंदवले जाणार आहेत. सध्या या प्रकरणातील रमेश म्हात्रेसह इतर चार आरोपी जामिनावर बाहेर असून महिला आरोपी अजूनही न्यायालयीन कोठडीत आहे.दरम्यान ६५ दिवसांमध्ये या प्रकरणाचा तपास करून १८३२ पानांचं दोषारोप पत्र कल्याण सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलं .त्यानंतर आज रमेश म्हात्रे कल्याणच्या न्यायालयात या प्रकरणी हजर झाला .३२ साक्षीदारांची जवाब, सीसीटीव्ही फुटेज, विविध तांत्रिक आणि फॉरेन्सिक पुराव्यांचा समावेश या दोषारोप पत्रामध्ये करण्यात आल्याची माहिती आहे. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर या प्रकरणाची सुनावणी जलद गतीने होऊन लवकर निकाल लागणे अपेक्षित आहे .0
0
Report
मराठा आरक्षण की मांग पर लातूर में रास्ता रोको आंदोलन, ट्रैफिक ठप
Latur, Maharashtra:मराठा आरक्षणाच्या मागणीचा लढा आता रस्त्यावर उतरला आहे… लातूर–जहिराबाद महामार्गावर निटूर येथे मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन सुरू आहे. आंदोलकांनी टायर जळून सरकारचा निषेध केला असून, आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी सुरू आहे… या आंदोलनामुळे महामार्गावरिल वाहतूक ठप्प झाली असून, प्रशासनाचीही धावपळ सुरू झाली आहे.0
0
Report
नासिक के नगरसुल में खेत में 25 फुट गहरा गड्ढा, सुरंग की चर्चा तेज
Nashik, Maharashtra:नासिक के येवला तालुका के नगरसुल इलाके में उस वक्त हड़कंप मच गया, जब कुडके वस्ती पर किसान पतंग कुडके अपने मक्के के खेत में पानी देने के लिए पहुंचे थे। इसी दौरान अचानक खेत में जोरदार आवाज सुनाई दी। आवाज की दिशा में किसान दौड़कर पहुंचे, तो मक्के के खेत में एक बड़ा गड्ढा दिखाई दिया। बतायाि जा रहा है कि यह गड्ढा करीब 4 से 5 फीट चौड़ा और लगभग 25 फीट गहरा है। गड्ढा अचानक बनने से इलाके में तरह-तरह की चर्चाएं शुरू हो गई हैं। वहीं, यहां किसी प्राचीन सुरंग या भूमिगत रास्ते के होने की चर्चाओं ने भी जोर पकड़ लिया है। इस घटना के बाद किसान और आसपास के ग्रामीणों में डर का माहौल है। किसानों ने प्रशासन से इस जगह का तत्काल निरीक्षण कर पंचनामा करने और गड्ढे के अचानक बनने की वास्तविक वजह की जांच करने की मांग की है.0
0
Report
Advertisement
नागपुर में लकड़ी के नंदी पोला: बच्चों के साथ पारंपरिक पोळा उत्सव का शानदार दृश्य
Nagpur, Maharashtra:नागपूर तान्हा पोळा (लाकडी नंदी) बैल पोळ्याच्या पाडव्याला नागपूरसह विदर्भात आज लहान मुलांचा लाकडी नंदीबैलाचा पोळा साजरा होतो ... बालगोपाळ आकर्षित वेशभूषा परिधान करत लाकडी नंदीला सजवतात आयोजकांडून लहान मुलांना खाद्य पदार्थ व आकर्षण भेट वस्तू दिल्या जातात .. पोळा फुटला कि( बालगोपाल नंदी घेऊन) नंदीबैलाला गावात घरो घरी फिरवण्याची परंपरा आहे .. नागपूर जिल्ह्यातील सावंगा(शिवा) या गावात भरलेल्या लहान मुलांच्या नंदीबैल पोळ्याची हि आकर्षक दृश्य आहे. रघुजी राजे भोसले यांच्या काळापासून सु)सुमारे अडीचशे वर्ष जुनी परंपरा आहे.0
0
Report
वाशिम-राजाकीन्ही मार्ग पर धूल-सीमेंट से वाहन चालक परेशान
Washim, Maharashtra:वाशिम ते राजाकीन्ही जाणाऱ्या मार्गाचे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूना डस्ट तसेच सिमेंट पसरली असून या मार्गावर ये जा करणाऱ्या वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर पसरलेल्या डस्टमुळे या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले असल्याने संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन रस्त्याच्या कामाला गती देऊन काही ठिकाणी झालेल्या रस्त्याची सफाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनमधून होत आहे.0
0
Report
डोंबिवली अस्पताल पर हमले के आरोप: नगरसेवक रमेश म्हात्रे कल्याण कोर्ट में पेश होंगे
Kalyan, Maharashtra:مارकुट्या नगरसेवक रमेश म्हात्रे कल्याण न्यायालयात होणार हजर दोषारोप पत्र दाखल केल्यानंतर कल्याण न्यायालयात होणार हजर दोन महिन्यापूर्वी डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण करणारा मारकुट्या नगरसेवक रमेश म्हात्रे आज कल्याण न्यायालयात हजर होणार आहे. ६५ दिवसांमध्ये या प्रकरणाचा तपास करून १८३२ पानांचं दोषारोप पत्र कल्याण सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलं .त्यानंतर आज रमेश म्हात्रे कल्याणच्या न्यायालयात या प्रकरणी हजर होणार आहे .३२ साक्षीदारांची जवाब, सीसीटीव्ही फुटेज, विविध तांत्रिक आणि फॉरेन्सिक पुराव्यांचा समावेश या दोषारोप पत्रामध्ये करण्यात आल्याची माहिती आहे. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर या प्रकरणाची सुनावणी जलद गतीने होऊन लवकर निकाल लागणे अपेक्षित आहे ।शिवाय दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर आज पहिली सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे या सुनावणीत काय होतं ते पाहणं महत्त्वाचं आहे.0
0
Report
Advertisement
वाशिम में 45 दिन बारिश नहीं होने से सोयाबीन की फसल बर्बाद, किसान भड़के
Washim, Maharashtra:वाशिम:\n\nअँकर:वाशिम जिल्ह्यात पावसाने मागील 45 दिवसापासून दडी मारल्याने खरीप पिकं संकटात आली आहेत.पावसाअभावी सोयाबीनचं पीक करपून गेल्याने उत्पादनाची आशा मावळली आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्याने चक्क सोयाबीनच्या शेतात जनावरं सोडली.कारंजा तालुक्यातील खानापूर येथील शेतकरी संदीप परमेश्वर कडू यांनी हा निर्णय घेतला.हजारो रुपये खर्च करून उभं केलेलं पीक पावसाअभावी वाया जात असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे.पिकांचं तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत आणि पीक विम्याचा लाभ द्यावा, तसंच वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.0
0
Report
ओबीसी समाज के लिए स्वतंत्र मंत्रालय की मांग; आगरी-कोळी-कराडी-भंडारी मोर्चा
Navi Mumbai, Maharashtra:ओबीसींच्या वतीने आगरी, कोळी, कराडी और भंडारी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालयाची मागणी करण्यासाठी कोकण भवनावर मोर्चा काडण्यात आलाय. कोकण विभागीय आयुक्तांची भेट घेत यावेळी समाजाच्या समस्या सांगण्यात आल्या असून या समस्यांची जलद गतीने सोडवणूक करण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय असावे अशी आग्रही मागणी ओबीसी नेत्यांमार्फत करण्यात आलेय. यासोबतच समाजाचे नेते दि बा पाटील यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी देखिल मागणी यावेळी करण्यात आलेय.0
0
Report
गडचांदूर नगरपरिषद ने पानी की किल्लत के लिए ९१ लाख निधि रोका
Chandrapur, Maharashtra:पाण्याचं दुर्भिक्ष्य बघता गडचांदूर नगरपरिषदेने बांधकामासाठी आलेला ९१ लाखांचा निधी वळविला पाणी टंचाई कामांसाठी, पाणी नियोजन करत साठा पिण्यासाठी राखीव ठेवण्याची मागणी. सप्टेंबरचा पहिला आठवडा संपत आला असतानाही चंद्रपूर जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ५०.३ टक्के पावसाची नोंद झाली असून त्या थेट परिणाम जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांच्या पाणीपातळीत झाला आहे. गडचांदूर शहरालगतच्या अंमलनाला धरणातील पाणीपातळी कमी होत असल्याचे चित्र आहे. या धरणातून सुमारे ५० हजार लोकसंख्या असलेल्या गडचांदूर शहराला आणि आजूबाजूच्या २४ गावांना देखील पाणीपुरवठा केला जातो. याशिवाय अंबुजा आणि अल्ट्राटेक सारखे सिमेंट उद्योग आणि रब्बी हंगामातील शेतीसाठीही याच धरणाच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागते. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी गडचांदूर नगरपरिषदेने निधी राखून ठेवलाय. नगरपालिका इमारतीसाठी आलेला ९१ लाख रुपयांचा निधी या कामासाठी वळविण्यात आला. धरणाचे पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याची मागणी देखील प्रशासनाकडे करण्यात आली आहे.0
0
Report
Advertisement
अहिल्यानगर में सूखे से जूझते किसान, पांच एकड़ उडीद पर रोटाव्हिटर चलाने को मजबूर
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात पाच एकर उडीद पिकावर रोटाव्हिटर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने अहिल्यानगरच्या दक्षिण भागात दुष्काळाची छाया गडद होत चालली आहे. पावसाअभावी शेतातील उभी पिकं अक्षरशः जळून चालली असून, शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. सोयाबीन पेरणीनंतर चांगला पाऊस झालाच नाही त्यामुळे दैत्य नांदूर येथील शेतकऱ्याने आपल्या तब्बल पाच एकर उडीद पिकावर रोटाव्हिटर फिरवला आहे. एकीकडे पिकं जळून जात असताना दुसरीकडे जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे दक्षिण अहिल्यानगरमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, सरकारने तातडीने पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.0
0
Report
रत्नागिरी के मंडणगड में 5 करोड़ का आधुनिक बसस्टैंड; यात्रियों की समस्या दूर होगी
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. मंडणगडमध्ये ५ कोटींच्या निधीतून उभारणार अद्ययावत बसस्थानक इमारत; गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न.. रत्नागिरीच्या मंडणगड तालुक्यातील प्रवाशांची प्रदीर्घ काळाची गैरसोय दूर करण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात ५ कोटी रुपये खर्चाच्या अत्याधुनिक बसस्थानक इमारतीचे भूमिपूजन आणि तात्पुरत्या प्रवासी शेडचे लोकार्पण गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते पार पडले.. या कामामुळे स्वच्छतागृहांच्या प्रश्न सुटण्यासोबतच परिसराचे सुशोभीकरण होईल, असा विश्वास व्यक्त करतानाच,महिला बचत गटांसाठी स्वतंत्र मॉल उभारणे, नव्या बसेस उपलब्ध करून देणे आणि भविष्यातील ई-बसेससाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याचे निर्देश त्यांनी दिले; तसेच शहरातील घराघरांमध्ये २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले..0
0
Report
नागपुर में अवैध नायलॉन मांज बिक्री पर दबिश: 7.45 लाख का सामान जब्त
Nagpur, Maharashtra:नागपूर • नागपुरात प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध विक्री करणा-यांवर पोलिसांकडून कारवाई त • यशोधरानगर परिसरात विक्रीच्या उद्देशाने नायलॉन मांजाची वाहतूक करणाऱ्या मोहम्मद शाहिद मोहम्मद सईद अन्सारी याला ताब्यात घेतले. • आरोपीकडून मोनो काईट नायलॉन मांजाच्या १८० रिल्स जप्त. • जप्त मांजाची किंमत ५ लाख ४० हजार रुपये. • ई-रिक्षा, सुझुकी मोपेड आणि मोबाईलसह एकूण ७ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त. • सामाजिक सुरक्षा पथक आणि मादक पदार्थविरोधी पथकाची संयुक्त कारवाई. • फैजान अन्सारी हा आरोपी फरार. • यशोधरानगर पोलिस ठाण्यात पर्यावरण संरक्षण अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल. • अवैध विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून छापेमारी सुरू.0
0
Report
Advertisement
