416416
Sangli- प्रो कबड्डी स्पर्धेत पुण्याचा विजय, बीसी फाउंडेशनची चमक
Sangli, Maharashtra:सांगलीच्या बिसूर येथे खासदार चषक राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धा पार पडल्या. महाराष्ट्रात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीने या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये मुंबई ठाणे पुणे सह राज्यातील 15 संघांनी सहभाग घेतला होता.अत्यंत चुरशीने मॅट पार पडलेल्या अंतिम सामन्यात पुण्याच्या बीसी फाउंडेशनने,पुण्याच्या सतीश बाणेर संघावर विजय मिळवत,दीड लाखांचं पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले.हनुमान व्यायाम मंडळाच्या पन्नास वर्ष पूर्ती निमित्ताने या राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धांचा आयोजन करण्यात आले होते.ग्रामीण भागात कबड्डीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांकडून यवेळी सांगण्यात आले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नाशिक की सड़कों पर खड्डे, कुंभ कार्यों से आवागमन प्रभावित
Nashik, Maharashtra:नाशिक ब्रेकिंग... - नाशिकमधल्या रस्त्यांच्या विरोधात राज्याचे मंत्री आणि सत्तेतील नगरसेवक एकवटले पालिका प्रशासना विरोधात ... - नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमुळे खोदलेल्या रस्त्यांची चाळण... - मंत्री नरहरी झिरवाळांचा घराचा रस्ता खड्डेमय, मंत्री झिरवळ नाशिक मनपा प्रशासनाला पाठवणार पत्र... - महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेना नगरसेवकांचा पालिका प्रशासना विरोधात शिवसेना स्टाईल आंदोलनाचा इशारा... - पंचवटीतील मखमलाबाद रोडवर दररोज घडतात अपघात... - नाशिक शहरातील खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांचा प्रशासनाच्या विरोधात आक्रोश...0
0
Report
अकोला दुर्घटना: मोहसीन शेख की मौत, आरोपी के खिलाफ कड़ी कार्रवाई की मांग
Akola, Maharashtra:शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे अकोला जिल्हाप्रमुख मोहसीन शेख यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर आरोपीवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. कुटुंबीयांनी या प्रकरणात शिवसेना एकनाथ शिंदेचे माजी जिल्हाध्यक्ष मंगेश काळे यांच्यावर गंभीर आरोप करत तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. अकोला शहरात झालेल्या अपघातात शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाप्रमुख मोहसीन शेख यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. या घटनेनंतर अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून, त्यामध्ये मोहसीन शेख हे दुचाकीवरून जात असताना मागून आलेल्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याचे स्पष्ट दिसत आहे. मृत्यूनंतर मोहसीन शेख यांचा मृतदेह खदान पोलीस ठाण्यात आणण्यात आला होता. यावेळी कुटुंबीयांनी शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष मंगेश काळे हेच संबंधित चारचाकी वाहन चालवत होते आणि त्यांनीच हा अपघात घडवून आणल्याचा आरोप केला आहे. तसेच आरोपीला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.0
0
Report
उजनी डैम में पानी 108 टीएमसी तक पहुंचा: 100% क्षमता तक पहुंचने के लिए अभी 8 टीएमसी बचे
Rui, Maharashtra:48 तासात उजनी धरणात 10 टीएमसीहून अधिक पाणीसाठा वाढला. दौंड बंधाऱ्यामधून भीमा नदी पात्रात 55 हजार क्युसेकने पाण्याचा प्रवाह. उजनी धरणात सध्या 108 टीएमसीहून अधिक पाणीसाठा. उजनी धरण शंभर टक्के भरण्यासाठी केवळ आठ टीएमसी पाण्याची गरज. उजनी धरणावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. उजनी धरण पाणलोट क्षेत्राच्या धरण साखळीतील धरणांमधून पाण्याचा विसर्ग होतोय, शिवाय पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाट माथ्यावर पाऊस देखील झाला यामुळे उजनी धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे. दौंड बंधाऱ्यामधून भीमा नदी पात्रात सध्या 55 हजार 319 क्युसेकने पाण्याचा येवा येतोय, परिणामी गेल्या 48 तासात उजनी धरणात 10 पूर्णांक 7 टीएमसी इतका पाणीसाठा वाढला आहे. 24 जुलै रोजी सकाळी सहा वाजता उजनी धरणात 96 पूर्णांक 7 टीएमसीइतका पाणी साठा होता तर आज दुपारी 12 वाजता उजनी धरणात 108 पूर्णांक 56 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. उजनी धरण सध्या 83 पूर्णांक 82 टक्के क्षमतेने भरलं आहे. एकूण गेल्या 48 तासात उजनी धरणात 10 टीएमसी हून अधिक पाणीसाठा वाढला आहे. आता उजनी धरण 100 टक्के क्षमतेने भरण्यासाठी आठ टीएमसी पाण्याची आवश्यकता है.0
0
Report
Advertisement
मेळघाट आश्रम में 70 आदिवासी विद्यार्थियों को विषबाधा, मंत्री और अधिकारियों पर हो सकती है कार्रवाई
Amravati, Maharashtra:अमरावती के मेळघाट में 70 आदिवासी विद्यार्थियों को विषबाधा की घटना घटी है, टीटंबा स्थित शासकीय आदिवासी आश्रम शाळे में रात के खाने के बाद विषबाधा की पुष्टि हुई है. धारणी उपजिल्हा रुग्णालय में उपचार चल रहे हैं और सभी विद्यार्थियों की हालत स्थिर बताई जा रही है. मेळघाट दौरे पर आए महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे के लौटने के क्षणों में यह घटना उजागर हुई है. इसके बाद भारी हंगामा मचा हुआ है. इस धक्कादायक घटना के बारे में खासदार बळवंत वानखडे ने आश्रम शाळे की झाडाझडती करके विद्यार्थियों के उपचार की स्थिति की जानकारी ली और शाळा प्रशासन के रवैये पर सवाल उठाए. उन्होंने ठोस कार्रवाई की मांग की और कहा कि शिक्षण संस्थाओं में विद्यार्थियों को ठीकठाक भोजन और अधिकार मिले, इसके लिए आवश्यक कदम उठाने होंगे. अदिती तटकरे ने कहा कि मेळघाट के टिटवा आश्रम शाळे में फूड पॉइजनिंग की घटना सामने आई है; उन्होंने डॉक्टरों से बातचीत की है और सभी विद्यार्थियों की हालत स्थिर बताई. केंद्रीय किचन से क्या बना भोजन लाया गया था, इसकी भी जांच के निर्देश दिए गए हैं. उन्होंने आदिवासी मंत्री के साथ इस मामले पर आगे की चर्चा की बात भी कही है. बारिश के मौसम के साथ मेळघाट में ऐसी घटनाओं के पुनरुत्पादन पर सरकार ने कठोर कार्रवाई की मांग की है और सभी संबंधित अधिकारियों पर कड़ी निगरानी और जवाबदेही की बात कही है.0
0
Report
इंदापुर: किसानों के लिए कर्जमाफी का पहला कदम, कृषि मंत्री भरणे का ऐलान
Rui, Maharashtra:इंदापूर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, बायट आरोग्य शिबिर... ऑन् आरोग्य शिबिराचा फायदा या तालुक्यातील गोरगरीब जनतेला होईल.. ऑन् कर्जमाफी.. कर्जमाफी संदर्भात पहिली स्टेप झाली आहे, तीन ते चार स्टेप होतील, पहिल्या स्टेपला पुणे जिल्ह्याला साधारण साडेपाचशे कोटी रुपये रक्कम मिळाली आहे. तीन स्टेप मध्ये ही कर्जमाफी होणार आहे साधारण तीन स्टेप मध्ये 40 हजार कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांना मिळतील. कृषिमंत्र्यांची नवी डेडलाईन... आज पहिली स्टेप झाली आहे, साधारण पुढच्या महिन्यापर्यंत शेवट पर्यंत सर्व होईल. ऑन प्रधान राजीनामा तो वरिष्ठांचा निर्णय आहे, केंद्राच्या निर्णयाबद्दल आपण काय सांगू शकतो मोदी साहेबांना जे वाटलं त्याप्रमाणे केलं असेल ऑन देवेंद्र फडणवीस दिल्ली वारी. याबाबतीत मी तुमच्याकडूनच ऐकतोय मी माहिती घेतल्यानंतर बोलेल.....0
0
Report
नाशिक में गोदावरी नदी के किनारे पानवेली फैलने से बाढ़ का खतरा बढ़ा
Nashik, Maharashtra:रामकुंड परिसरातील सगळे छोटे मोठे मंदिर पानवेल्याच्या विळख्यात... अँकर गेल्या चार दिवसांपासून नाशिक शहरासह परिसरात पाऊस सुरू होता.यामुळे गोदावरी नदी पाणी पातळीत वाढ झाली होती... गंगापूर धरणातून तब्बल १९००० किंवा पाण्याचा विसर्ग हा गोदावरी नदी पात्रात करण्यात आलेला होता यामुळे गोदावरी नदीला पूर आला होता....त्यात परिसरात असलेल्या पानवेलिया थेट वाहत गोदा घाट परिसरामध्ये आल्यात... रामकुंड परिसरात असलेले छोटे मोठे मंदिर या पानवेलने वेढलेले आहे... गोदावरी नदीपात्रात पानवेली गोदावरी नदी पात्रातून काढावे अशी विनंती देखील करण्यात आली होती...मात्र महापालिकेने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे या पानविले मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या...दोन दिवसांपूर्वी आलेल्या पुरामुळे हा संपूर्ण पानवेली गोदा घाट परिसरात अडकून पडले आहेत... या संदर्भात गोदा घाट परिसरातून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी...0
0
Report
Advertisement
गोरेगांव के 20 हजार लाभार्थी अब घर-घर आधार-कार्ड पाएंगे, शिंदे का नया कदम
Mumbai, Maharashtra:मुंबई | गोरेगाव ज्या पद्धतीने नागरिक नाही विद्यार्थी सुद्धा शिवसेना जनतेच्या दारी शामिल झाले आहेत 20 हजार लाभार्थी याच दाखल्याच वितरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या होणार आहे नागरिक विद्यार्थी यांच्या गरजा त्या शिवसेनेनी ओळखल्या आहेत गरजा थेट पोचवण्यासाठी हा उपक्रम घेतला आहे हा उपक्रम इथे नाही थांबणार दर 3 महिन्यांनी हा उपक्रम होणर आधार कार्ड ,पण कार्ड ,उत्पन्नाचा दाखल या दाखल्यासाठी तहसीलदार ऑफीस कडे जाव लागत ते आता घरपोच करून देणार आहोत जनतेला हेच पाहिजे त्यांचा वेळ वाचावा आणि शासनाच्या दारी फेरफटका मारू नये शिंदे यांच्या नेतृत्वात उपक्रम हाती घेतला आहे रविंद्र वायकर उत्तम काम करत आहेत भविष्यात ड लिमिटेशन झालं पक्षाने संधी दिली तर नकीच दिल्लीत जायला आवडेल ब्रेक सिद्धेश कदम यांचं खासदारकी बाबत मोठ विधान सिद्धेश कदम यांनी खासदारकी बाबत व्यक्त केली इच्छा गोरेगाव नेस्को कार्यक्रमात माध्यमांन सोबत संवाद साधताना व्यक्त केली इच्छा भविष्यात डीलिमिटेशन झालं पक्षाने संधी दिल्ली तर दिल्लीत जायला आवडेल रविंद्र वायकर उत्तम काम करत आहेत0
0
Report
गणेशोत्सव से पहले चिपळूण पुल खुलने की उम्मीद धूमिल, अप्रोच रोड देरी में
Ratnagiri, Maharashtra:चिपळूण/ रत्नागिरी चिपळूण उड्डाण पुलाचे गर्डर बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात; मात्र ॲप्रोच रोडमुळे गणेशोत्सवाची डेडलाईन हुकणार मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण शहरातील वशिष्ठ नदीवरील आणि शहरातून जाणाऱ्या उड्डाण पुलाच्या बहादूर शेख नाका येथील अखेरचा ४0 मीटर लांबीचा गर्डर चढविण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी हा पूल गणेशोत्सवापूर्वी वाहतुकीसाठी खुला करण्याचे संकेत दिले होते. मात्र पुलाचे मुख्य काम पुढील पंधरा दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता असली, तरी ॲप्रोच रोडचे काम अद्याप रखडले असल्याने गणेशोत्सवापूर्वी पूल सुरू होण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. सध्याची परिस्थिती पाहता या पुलावरून डिसेंबरपर्यंत वाहतूक सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.0
0
Report
सोलापुर में दो दिन में तापमान 4.1 डिग्री बढ़ा, दबाव घटने से बारिश की संभावना
Solapur, Maharashtra:सोलापूर - सोलापूरचा तापमानात दोन दिवसात 4.1 अंशांनी वाढ, हवेचा दाब कमी झाल्याने पावसाची शक्यता0
0
Report
Advertisement
गोदावरी में बाढ़ घटने के बाद पानी कम होना शुरू, रामकुण्ड मंदिर अभी पानी में
Nashik, Maharashtra:नाशिक - - गोदावरी नदीला आलेला पूर ओसरायला सुरुवात - गोदावरी नदी पात्रातील पाण्याची पातळी कमी होण्यास झाली सुरवात - मात्र रामकुंड आणि रामकुंड परिसरातील मंदिरे अद्यापही पाण्यात - दैनंदिन पूजा विधि सह नदीकाठ परिसरातील व्यवसायावर पूरपरिस्थितीमुळे परिणाम - तर पुराचे मापदंड समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत आले पाणी - धरणातूनही पाण्याचा निसर्ग करण्यात आला आहे कमी या संदर्भात रामकुंड परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी...0
0
Report
नासिक में बारिश का असर घटा, डैम विसर्जन कम; पुल खुला
Niphad, Maharashtra:नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कमी... नांदूर मधमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्जात कपात.. धरणात होतोय 49 हजार 66क्युसेक पाण्याचा विसर्ग... गोदावरी नदीचा पूर काही अंशी ओसरला... निफाड - सिन्नर महामार्गावरील पुल वाहतुकीसाठी खुला... तब्बल तीन दिवस बंद होता पुल... पूल बंद असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला होता.. निफाड व सिन्नर तालुक्यातील नागरिकांना दिलासा..0
0
Report
ठाकरे बंधुओं की विजय तिरंगा रैली को देशभर से समर्थन मिला
Yeola, Maharashtra:मुंबईत ठाकरे बंधूंनी तिरंगा खांद्यावर घेत काढलेल्या विजय तिरंगा रॅलीला आता राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे. या रॅलीला पाठिंबा दर्शवण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील येवल्यात शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाक्यांची आतषबाजी केली. या रॅलीला पाठिंबा देण्यासाठी नाशिकच्या येवला शहरात शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाके फोडून जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत ठाकरे बंधूंच्या भूमिकेचे स्वागत केले. धर्मेंद्र झाकी आणि नरेंद्र झाकी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते या जल्लोषात सहभागी झाले होते. येवल्यातील या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ठाकरे बंधूंयांच्या विजय तिरंगा रॅलीला ग्रामीण भागातूनही मोठा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.0
0
Report
Advertisement
कण्हेर डैम 93% भरे, वेण्णा नदी में 3600 क्यूसेक विसर्ग से सतर्कता बढ़ी
Satara, Maharashtra:सातारा -सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी घाटमाथ्यावर मात्र पावसाचा जोर कायम आहे. यामुळे धरणांमध्ये झपाट्याने पाणीसाठा वाढत आहे. कण्हेर धरण 93 टक्के भरले असून धरणाचे दोन दरवाजे उघडून त्यांतून 3 हजार क्युसेक वेण्णा नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. तर पायथा वीजगृहातून 600 क्युसेक विसर्ग सुरू असून असा एकूण 3600 क्युसेक पाण्याचा विसर्ग वेण्णा नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील मान खटाव,या भागात मात्र अद्याप पावसाने दडी मारल्याचे चित्र आहे.याचाच कण्हेर धरणावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी0
0
Report
रत्नागिरी में 95% धान की रोपाई पूरी, इस साल उत्पादन की उम्मीद तेज
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी रत्नागिरीत भातलावणी अंतिम टप्प्यात; ९५ टक्के लागवड पूर्ण कोकणातील प्रमुख पीक असलेल्या भात शेतीसाठी यंदाच्या हंगामात सुरुवातीला पावसाने ओढ दिल्याने भातलावणीची कामे काहीशी रखडली होती. मात्र जुलैच्या उत्तरार्धात झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांनी लावणीला वेग दिला आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ९५ टक्के भातलावणी पूर्ण झाली असून उर्वरित लागवडही अंतिम टप्प्यात आहे. पावसाने साथ दिल्याने यंदा चांगल्या उत्पादनाची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.0
0
Report
वारक़रों की सुरक्षित वापसी के लिए 5500 रुपये योजना, 13000 कर्मचारी जुटे
Pandharpur, Maharashtra:जातो माघारी पंढरीनाथा तुझे दर्शन झाले आता असे म्हणत आज वारकऱ्यांनी पंढरी नगरीचा निरोप घेतला. आषाढी वारीसाठी आलेल्या वारकऱ्यांना सुरक्षित प्रवास करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळ कडून पाच हजार पाचशे रुपये करण्यात आली आहे. 13000 कर्मचारी यासाठी राबवत आहेत वारकऱ्यांना सुरक्षित आपल्या गावी सोडण्याची जबाबदारी राज्य परिवहन महामंडळाने घेतली आहे.0
0
Report
Advertisement
