416416
Sangli- प्रो कबड्डी स्पर्धेत पुण्याचा विजय, बीसी फाउंडेशनची चमक
Sangli, Maharashtra:सांगलीच्या बिसूर येथे खासदार चषक राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धा पार पडल्या. महाराष्ट्रात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीने या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये मुंबई ठाणे पुणे सह राज्यातील 15 संघांनी सहभाग घेतला होता.अत्यंत चुरशीने मॅट पार पडलेल्या अंतिम सामन्यात पुण्याच्या बीसी फाउंडेशनने,पुण्याच्या सतीश बाणेर संघावर विजय मिळवत,दीड लाखांचं पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले.हनुमान व्यायाम मंडळाच्या पन्नास वर्ष पूर्ती निमित्ताने या राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धांचा आयोजन करण्यात आले होते.ग्रामीण भागात कबड्डीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांकडून यवेळी सांगण्यात आले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
कल अजनी में दहीहंडी कार्यक्रम में अमृता फडणवीस ने गाने पेश किए
Nagpur, Maharashtra:काल अजनी येथील दहीहंडी कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी गाणे सादर केले... (अच्युतम केशवम राम नारायणाम ......हे गाणे गायले )0
0
Report
शिवराज मोरे मुंबई के लिए रवाना, चिकित्सा के लिए आगे के उपचार शुरू
Nagpur, Maharashtra:युवक कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष शिवराज मोरे राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्ष के विधायक रोहित पवार के साथ मुंबई रवाना हो गए। जख्मी शिवराज मोरे पर आगे के उपचार मुंबई में होंगे। महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस के अध्यक्ष शिवराज मोरे नागपुर में कल शाम के समय हुए प्रदर्शन में घायल हो गए थे। कांग्रेस की संविधान सम्मान यात्रा के दौरान कल पुलिस ने रेशीमबाग क्षेत्र में युवक कांग्रेस का मोर्चा रोक दिया था। उस समय शिवराज मोरे बसते समय भीड़ के साथ पुलिस के साथ धक्काबुक्की में घायल हो गए थे, उनकी गर्दन पर चोट आई थी। इसके बाद उनके साथियों ने कल शाम को शिवराज मोरे को नागपुर के एक निजी अस्पताल में दाखिल कराया था। आज सुबह शिवराज मोरे रोहित पवार के साथ उनकी विमान से मुंबई रवाना हो गए हैं, आगे के उपचार मुंबई में होंगे।0
0
Report
मंचर में पर्यावरणीय गणेश मूर्तियों की प्रदर्शनी व विक्रय केंद्र शुरू
Shirur, Maharashtra:मंचर/पुणे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपती मूर्तींच्या विसर्जनामुळे होणारे जल आणि माती प्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचा वापर करण्याचे आवाहन केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषद गोरक्षा विभागाच्या वतीने मंचरमध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे प्रदर्शन आणि विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राला गणेशभक्तांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.0
0
Report
Advertisement
पुणे के महाळुंगे पडवळ गाँव में दो साल से बैलपोला पर डीजे बंदी
Shirur, Maharashtra:राज्यात डीजेबंदीची चर्चा सुरु आहे. मात्र पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ गावाने यापूर्वीच डीजेमुक्त उत्सवाची वाट धरली आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या श्रावणी बैलपोळ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या गावात गेल्या दोन वर्षांपासून बैलपोळ्याच्या मिरवणूकीत डीजेला बंदी आहे. हुतात्मा बाबू गेनू यांच्या जन्मभूमी असलेल्या या गावाने पारंपरिक पद्धतीने सण साजरा करण्याचा घेतलेला हा निर्णय सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.0
0
Report
चांडोल में अशोककालीन बुद्धमूर्ती के अवशेष मिलने से प्राचीन बौद्ध इतिहास उजागर
Buldhana, Maharashtra:बुलढाणा जिल्ह्यातील ऐतिहासिक चांडोळ गावात सम्राट अशोककालीन बुद्धमूर्तीचे अवशेष आढळल्याची माहिती समोर आली आहे. या अवशेषांमुळे प्राचीन काळात चांडोळ परिसरात बौद्ध भिक्खूंचे वास्तव्य आणि बौद्ध धम्माचा प्रसार असल्याचे संकेत मिळत आहेत. चांडोळ हे प्राचीन अजिंठा-भोगवर्धन व्यापारी मार्गावरील महत्त्वाचे ठिकाण मानले जाते. पैठण, भोकरदन, चांडोळ आणि अजिंठा घाटाला जोडणाऱ्या या मार्गावर व्यापारी तांडे तसेच भिक्खू संघांची ये-जा होत असल्याचे सांगितले जाते. परिसरात जुन्या विटा, दगडी अवशेष आणि मातीची भांडी आढळत असल्याने चांडोळच्या पुरातात्त्विक महत्त्वात आणखी भर पडली आहे. बुद्धमूर्तीच्या अवशेषांची अधिकृत पुरातत्त्वीय तपासणी झाल्यास चांडोळच्या प्राचीन इतिहासाबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर येण्याची शक्यता आहे.0
0
Report
रोहित पवार मामला: पार्थ पवार को प्रेसकॉन्फ्रंस की जरूरत, भाजपा-गृह विभाग रणनीति सामने
Nagpur, Maharashtra:नागपूर: रोहित पवार पर चर्चा चल रही है. कोर्टबद्दल आम्ही काय बोलणार... न्यायप्रविष्ट है. पार्थ पवार यांना एक प्रेस कॉन्फरन्स घेण्यासाठी म्हणावे लागेल. अजितदादा असताना स्वतः मीडियासमोर जाऊन वस्तुस्थिती सांगावी लागते. त्यामुळे पार्थ पवार यांना प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागेल असे मला वाटते. कोर्टाने पोलिसांना विचारले आहे कि गृह विभाग कोणाचा आहे; पार्थ पवारांना भाजपाचे राजकारण कसे चालते हे कळेल. आगामी काळात भाजप काय आणि कसे करेल, मित्र पक्षाच्या नेत्याला कसे अडचणीत आणेल ते समजेल. गृह विभागाचे प्रमुख देवेंद्र फडणवीस आहेत; वित्त मंत्रालय अजितदादांच्या पक्षाकडे होता, परंतु अजित दाद गेलेल्या नंतर देवेंद्र फडणवीस यांनी ते डिपार्टमेंट स्वतःकडे घेतले. या प्रकरणांमध्ये होणार्या वाटाघाटींत वित्त विभाग भाजपकडे कायमस्वरूपी जाणार आहे. येत्या काळात अजितदादांच्या पक्षाला भाजपाकडे राजकारण काय आहे हे कळेल.0
0
Report
Advertisement
मावल में दहीहंडी नियम उल्लंघन पर पुलिस ने कड़ी कार्रवाई
Varsoli, Maharashtra:दहीहंडी उत्सवादरम्यान नियमभंग करणाऱ्यांवर देहूरोड पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. उच्च क्षमतेचे डीजे, डॉल्बी आणि ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी चार सार्वजनिक मंडळांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. युवा शक्ती प्रतिष्ठान एम.बी. कॅम्प, सागर लांधे युथ फाउंडेशन, गजमुख मित्र मंडळ आणि हनुमान स्पोर्ट्स क्लब यांचा यामध्ये समावेश आहे. कार्यक्रमादरम्यान अश्लील हावभाव आणि वर्तन केल्याप्रकरणी टीना मुंबईकर, नर्गिस पुणेकर यांच्यासह पाच ते सहा नृत्यांगनांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दहीहंडीपूर्वी पोलिसांनी मंडळांना डीजे, डॉल्बी, लेझर लाईट्स आणि अश्लील वर्तनाबाबत स्पष्ट सूचना दिल्या होत्या. मात्र नियमांचे उल्लंघन झाल्याने ही कारवाई करण्यात आली. आगामी गणेशोत्सवातही नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देहूरोड पोलिसांनी दिला आहे.0
0
Report
Washim स्कूल में शिक्षक पर लैंगिक शोषण का मामला, गिरफ्तार
Washim, Maharashtra:Washim तालुक स्थित जिला परिषद स्कूल में विद्यार्थिनीयों के साथ छेडछाड का धक्का मारने वाला मामला सामने आया है। माता-पिता की शिकायत के बाद पुलिस ने संबंधित शिक्षक को हिरासत में लिया। इन-कैमरा जांच में शिक्षक द्वारा लैंगिक स्वरूप का प्रकोप और अनुचित स्पर्श का निष्कर्ष सामने आया है। कुछ विद्यार्थिनीयों ने बताया कि यह घटना तीसरी कक्षा से शुरू हो चुकी थी। इस मामले में शिक्षक दिलीप बोरकर के खिलाफ पॉक्सो अधिनियम के तहत मामला दर्ज कर रात में गिरफ्तार कर लिया गया है। अधिक बिंदुओं की जांच ग्रामीण पुलिस थाने के थानेदार श्रीदेवी पाटील कर रहे हैं।0
0
Report
जालना के आंदोलनों पर गरम राजनीतिक ड्रामा, सरकार से स्पष्ट जवाब की मांग
Jalna, Maharashtra:ऑन आंदोलकांवर गुन्हे दाखल होतायत समाजाला हे सहन कराव लागेल.आपलं आपल्याला मिळत नाही.सरकार जाणून बुजून हे करणार आहे. ऑन कॅम्प आंदोलनापुरतं राबवले की आणखी काही उद्देश आहे.किंवा मिळालेले जात प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी हे शिबीर काही जनांच्या सल्ल्याने ठेवले ते बघू ऑन अमृता फडणवीस ताईंनी सांगितलं.भाऊबीजेच्या वेळी जेवायला जाऊ.सध्या आंदोलन सुरू आहे.बहिणीने तेवढा तरी बारकाईने बघावं.आज मि लढाईच्या मैदानात आहे.मायेची भावना ताईंनी आमच्या बाजूने ठेवावी.भाऊबीजेवेळी साडी चोळी घेऊन जातो.सध्या जेवण्याची वेळ नाही.शिकारीच्या वेळेला जेवण्याची वेळ नाही.आज भाऊ संकटात आहे.ताईंके भाऊबीजेच्या वेळी साडी चोळी घेऊन जाणार ऑन शिष्टमंडळ 3 वर्षात मि कुणाचीही वाट बघितली नाही.मि माझ्या जीवावर आंदोलन करतो यायचं तर या.मुंबईत आम्ही जाणारच.12 तारखेला जाहीर करणार.सरकारला मार्गदर्शकाच मार्गदर्शन गरजेचं आहे की तोडगा चांगला आहे.हे त्यांना कळेल.मि कर्तव्य मि पार पडत आहे.मि लढायचं ठरवलं आहे.त्यांच्याजवळचे 2-3 जण चांगले आहे.यांच्या सल्लागाराचे नाव आम्हाला माहीत झाले आहेत. ऑन पोळा पोळ्याच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा ऑन भाषा आधी चांगली भाषा वापरत होतो.3 वर्ष शिंदेंना चांगला बोललो.हे जातीच्या नाही पक्षाच्या बाजूने बोलत आहे शिरसाठ यांच्यामुळे एकनाथ शिंदें आणि माझे संबंध खराब झाले.जशी व्यक्ती तशी प्रवृत्ती त्यामुळे तसे शब्द वापरावे लागतात.सरकारला नाही तुम्हाला शिव्या दिल्या.मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी चूक केली त्यामुळे बोलणार.मि पक्षाच्या नाही जातीच्या बाजूने बोलणार ऑन बबन तायवाडे कुणाला म्हणाला तो.? काय तुम्ही नेते,50 टक्क्यांच्या वर गेले 2 टक्के यावर बोला.आपल्याला कसं मिळालं तेही बघावं.तोही कुणबीच आहे त्याला लाज वाटली पाहिजे 50 टक्क्यांच्या वर गेलं त्यावर बोल म्हणावं.1994 ला दिलेलं बबोगस आरक्षण त्यावर पण बोल म्हणावं.0
0
Report
Advertisement
सातारा के छात्रों ने डॉल्बी मुक्त गणेश उत्सव लिए मानव श्रृंखला बनाकर संदेश दिया
Satara, Maharashtra:सातारा - गणेश उत्सव काही दिवसांपूर्वी येऊन ठेपला असताना लाऊडस्पीकर (डीजे/डॉल्बी) मुक्त गणेशोत्सवासाठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी आज साताऱ्यात मानवी साखळी करून रॅली काढून डॉल्बी मुक्ती साठी संदेश दिला. सातारा शहरातील राजवाडा ते कमानी हौद अशी ही मानवी साखळी करण्यात आली होती. डॉल्बी मुळे घरातील वृद्ध लोकांना त्रास होतो त्यामुळे डॉल्बी नको असे फलक घेऊन हे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते या विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी...0
0
Report
गणेशोत्सव के लिए 365 बसें मुंबई भेजी जाएंगी: एसटी की बड़ी तैयारी
Yeola, Maharashtra:आगामी गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा याकरता राज्य परिवहन महामंडळ सज्ज झाले असून राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागातून एकूण 365 गाड्या या मुंबई येथे पाठवण्याचे नियोजन करण्यात आले आहे .सर्वप्रथम येवला आगारातून 24 गाड्या या मुंबई व कोकणासाठी रवाना झाल्या आहे पुढील सात दिवसात एसटी महामंडळाला लाखो रुपयांचा नफा कोकणातील चाकरमान्यांच्या सेवेतून मिळणार असल्याची माहिती येवला आगार प्रमुख किरण धनवटे यांनी दिली आहे0
0
Report
नवरात्र दांडिया: मुस्लिम प्रवेश पर नितेश राणे के बयान पर बवाल
Ahilyanagar, Maharashtra:नवरात्र उत्सवाच्या दांडिया कार्यक्रमात मुस्लिमांना प्रवेश नाकारण्याबाबत नितेश राणे यांनी एक वक्तव्य केलं होतं...याबाबत अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी प्रतिक्रिया दिली आहे... एखाद्या हिंदू सणांमध्ये मुस्लिमांना प्रवेश नाकारणे हा त्यांचा अधिकार आहे... मात्र एकीकडे गरीब मुस्लिमांना प्रवेश नाकारायचा, त्यांच्याकडून आधार कार्डची मागणी करायची आणि दुसरीकडे शाहरुख खान, सलमान खान यांच्यासारख्या श्रीमंत मुस्लिमांना स्टेजवर आमंत्रित करायचा, हे बरोबर नाही... भारत हा गंगा जमुना परंपरा सांगणारा देश आहे असे देखील प्यारे खान म्हणाले.0
0
Report
Advertisement
भिलवाड़ी में किसानों ने महावितरण के बिजली वितरण के विरोध में चिपाड मोर्चा निकाला
Sangli, Maharashtra:स्लग - अनियमित वीजपुरवठ्या विरोधात भिलवडीत शेतकऱ्यांचा ‘चिपाड मोर्चा’ अँकर - सांगलीच्या पलूस तालुक्यातील भिलवडी येथे वीज वितरण कंपनीच्या विरोधात शेतकऱ्यांकडून चिपाड मोर्चा काढण्यात आला.महावितरणच्या अनियमित आणि अपुऱ्या वीजपुरवठ्याच्या निषेधार्थ भिलवडी आणि परिसरातील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत ‘चिपाड मोर्चा’ काढला. अनियमित वीजपुरवठा यामुळे शेतीला पाणी उपसा करणं अवघड बनल्याने शेती वाळून चिपाड बनत असल्याने,हातात चिपाड घेऊन शेतकऱ्यांनी महावितरणच्या कारभाराचा निषेध करत हा मोर्चा काढला.ज्यामध्ये भिलवडीसह आसपासचे शेकडो शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते.0
0
Report
कटेपूर्णा नदी 40 साल में पहली बार सूखी, पोळा के समय जल संकट गहराया
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी काटेपूर्णा नदी यंदा पोळा सणाच्या काळातच कोरडी पडली आहे.मागील ४० वर्षांत प्रथमच नदीपात्रात पाण्याचा थेंबही नसल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे.पावसाळ्या च्या उत्तरार्धातही नदी कोरडी असल्याने परिसरातील जलस्रोतांनीही तळ गाठला असून, शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.पोळ्यापूर्वी बैलांना नदीत आंघोळ घालण्याची परंपरा यंदा पाण्याअभावी खंडित झाली आहे.काटेपूर्णा नदीवर शेतीसोबतच जंगलातील वन्यजीवांचेही अस्तित्व अवलंबून असल्याने आगामी काळात पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर होण्याची भीती आहे.0
0
Report
सोलापुर के मंत्री जयकुमार गोरे ने 80s लुक में फोटो साझा किया
Pandharpur, Maharashtra:स्वतःच्या फिटनेस बद्दल कायम जागरूक असणाऱ्या सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनाही आपला 80's लूक मधील फोटो सोशल मिडियावर ठेवण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी शेअर केलेल्या फोटोत पांढर शर्ट घातला आहे. एक त्याकाळात असणारी पोझ मध्ये उभे आहेत असे दिसतात.0
0
Report
Advertisement
