icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
416416
Sarfaraj Musa SanadiSarfaraj Musa SanadiFollow15 Apr 2025, 08:30 am

Sangli- प्रो कबड्डी स्पर्धेत पुण्याचा विजय, बीसी फाउंडेशनची चमक

Sangli, Maharashtra:सांगलीच्या बिसूर येथे खासदार चषक राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धा पार पडल्या. महाराष्ट्रात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीने या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये मुंबई ठाणे पुणे सह राज्यातील 15 संघांनी सहभाग घेतला होता.अत्यंत चुरशीने मॅट पार पडलेल्या अंतिम सामन्यात पुण्याच्या बीसी फाउंडेशनने,पुण्याच्या सतीश बाणेर संघावर विजय मिळवत,दीड लाखांचं पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले.हनुमान व्यायाम मंडळाच्या पन्नास वर्ष पूर्ती निमित्ताने या राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धांचा आयोजन करण्यात आले होते.ग्रामीण भागात कबड्डीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांकडून यवेळी सांगण्यात आले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

OBC आरक्षण खतरे में नहीं: माराठा आंदोलन ने नई मांग से किया इनकार

Nagpur, Maharashtra:बबनराव तायवाडे, अध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी महासंघ आज उन्होंने(माराठा आंदोलकांनी) तारीख जाहीर केली... संपूर्ण पत्रपरिषद मध्ये कोणतीच नवी मागणी केली नाही सरकारने जो मसुदा त्यांना दिला त्यामध्ये OBC समाजाच कोणतं नुकसान नाही.. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार नसल्याच स्पष्ट केले आहे *त्यामुळे आम्ही कोणते आंदोलन करणार नाही*.. OBC च्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याकडे आमचे लक्ष आहे मुंबईत आणि कोकणात गणेशोत्सव फार मोठ्या प्रमाणात होतो.... अशा वेळी भाविक रस्त्यावर असतात अशा वेळी आंदोलक यांच्यामध्ये संघर्ष नको सर्वसामान्य नागरिकांच्या जनजीवनावर परिणाम नको
0
0
Report

मराठा आंदोलन: अंतरवालीत से मुंबई तक शांतिपूर्ण मार्ग पर आंदोलन की तैयारी

Jalna, Maharashtra:जालना : जरांगे पाटील बैठक मुद्दे बैठक सुरू समाजाच्या हितासाठी सर्वांनी लक्ष ठेवा मुंबईत जायचं की अंतरवालीतच आंदोलन सुरु ठेवायचं, जरांगे यांचा सवाल मुंबईत आंदोलन करणार, जरांगे यांच्याकडून घोषणा कुणाला खुन्नस देण्यासाठी आपल्याला मुंबईत जायचं नाही. आपल्याला कुणी खुन्नस दिली तर त्याला खुन्नस देऊ नका, मुंबईत जाण्यासाठी मराठ्यांना 3-4 दिवस लागतील ज्याच्या गाडीत बसायला माणसं नाही ते एका दिवसात मुंबईत जाऊ शकतात, लक्ष्मण हाके यांना जरांगे यांचा टोला बिड जिल्ह्यातील पाटोदा येथे पहिला मुक्काम, दुसरा मुक्काम श्रीगोंदा अहमदनगर, तिसरा हडपसर येथे, चौथा मुक्काम खोपोली जी. रायगड, त्यानंतर आझाद मैदानावर पोहचणार, मुंबईत जाताना 4 ठिकाणी मुक्काम करणार मुक्काामाच्या ठिकाणावरील सर्व मराठ्यांनी कामाला लागावे-जरांगे जाण्याचा रूट अंतरवाली, बिड, पाली, मांजरसुबा, लिंबागणेश, पाटोदा, आंदोलना दरम्यान आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी रस्त्यावर या ज्या मराठा बांधवांकडे चारचाकी वाहनं आहे पण ते मुंबईत येऊ शकत नाही त्यांनीं त्या गाडी मुंबईला जाण्यासाठी मराठा आंदोलकांना द्यावी मुंबईत बेमुदत आमरण उपोषण करणार सर्व आंदोलकांनी एकाच रूटने मुंबईला जायचं आहे न्यायदेवता काल आपल्याकडून झाली. सरकारने आपल्यावर अन्याय करत ते न्यायदेवता करत नाही न्यायदेवता गोर-गरिबांच्या बाजूने असल्यामुळे न्यायदेवतेचा आपल्याला सन्मान करायचा आहे. अंतरवालीत निघाल्यापासून मुंबईत शेवटपर्यंत शांततेत आंदोलन करायचं आहे दगडफेक, धिंगाणा, जाळपोळ करायचा नाही न्यायदेवता आपल्या बाजूने झाल्यापासून माझं मन बदललं. न्यायाधीश न्यायदेवता चांगले वागतात. भलेही सरकार चांगलं वागत नसावे. कुणीही शांतता बाळगली नाही तर मी आंदोलन करणार नाही पोलिसांनी अंतरवाली ते मुंबई आम्हाला अडवायचं नाही. शांततेत जाऊन आम्हाला आंदोलन करायचं आहे. आम्हाला अडवून राज्य अस्थिर करू नका. पोलिसांनी अडवल्यास शांततेत पडून राहा देवेंद्र फडणवीस मराठ्यांना अडवू नका आमचा रोष अंगावर घेऊ नका, आम्हाला अडवल्यास मराठा मतदार तुमच्यापासून दूर जाईल काही कलेक्टर सरकारपेक्षा मोठे, असा फासा टाकीन की रडायला माणूस राहणार नाही, जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांना ईशारा कायदेशीर आदेशानुसार आम्ही नियम पाळून आंदोलन करू, आमच्यावर अडवण्याची गरज नाही, आंदोलन मुंबईतच आणि शांततेच होणार आमच्या मागण्यां पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन बंद होणार नाही शपथपत्राच्या आधारावर हैद्राबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र देता येत नाही असें अधिकारी शिबिरात संगतात मग शपथ पत्रानुसार जात प्रमाणपत्र देऊ असा जीआर का काढला? आरक्षण आंदोलन पूर्ण होऊ द्या, जैyekवाडीचं पाणी गावा गावात फिरवण्यासाठी आंदोलन करणार मराठा समाजाची एकी तुटू देऊ नका मराठा समाजाचं हे शेवटचं आंदोलन, सर्वांनी आशीर्वाद देण्यासाठी रस्त्यावर आंहो मराठ्यांची या लढ्यात हार होऊ देऊ नका मराठयांच्या शेवटच्या लढ्यात सहभागी व्हा मराठ्यांचा जगावर दबदबा निर्माण करा मराठ्यांची शेवटची लढाई सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाणार, या लढाईचे साक्षीदार व्हा बिड जिल्हयातील सर्व मराठ्यांनी मुक्कामाच्या ठिकाणी कामाला लागावे मुंबईत मराठा बांधवांनी आपल्या आंदोलनाची तारीख सांगून आंदोलनाला परवानगी मिळवा पैशाची अडचण असेल तर कर्ज काढून मुंबईला येऊ नका आम्ही आंदोलन शांततेत करणार आमचे आंदोलक मुंबईत कुणालाही त्रास देणार नाही आमच्या पोरांना काही झालं तर अवघा महाराष्ट्र 10 मिनिटात बंद होईल. मुंबईत आंदोलकांना धक्का लावल्यास तालुक्याच्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करा यावेळी महिला आंदोलक मुंबईत येणार आहेत. ज्या महिलांना यायचं त्यांनी अमृता ताईंच्या आणि लता ताईंच्या घरी जाऊन हळदी कुंकवाचा कार्यक्रम घ्या हे हळदी कुंकू त्यांना लावताना साहेबांना आरक्षण द्यायला सांगा असा निरोप त्यांना द्या फडणवीस शिंदेंच्या पत्नी घराबाहेर हळदी कुंकवाला आल्या नाही तर हे हिंदूंचे आहे की नाही असा प्रश्न निर्माण होईल-जरांगे महिला आंदोलक शिंदेंच्या लाडक्या बहिणी तर फडणवीस यांच्या लाडक्या दीदी आहेत फडणवीस शिंदे निबार माणसं,त्यांच्याकडे भरपूर माल,त्यांचा माल त्यांनी दुसऱ्याकडे ठेवायला दिलेला आहे मराठ्यांचं वादळ तसूभरही कमी होऊ देऊ नका पश्चिम महाराष्ट्र खान्देश विदर्भातील लोकांनी आमच्या मदतीला यावे वेळप्रसंगी आम्हीही तुमच्या मदतीला येऊ मुंबई मराठा आंदोलनासाठी ताकदीने कामाला लागा मुंबई आंदोलनासाठी आम्हाला आशीर्वाद द्यायला या.मि परत येईल की नाही मला माहिती नाही मि मेलो तरी चालेल मागे हटणार नाही पक्ष,नेता मोठे करू नका, समाज मोठा करा समाज मोठा आहे नेता नाही. समाजाला बाप माना नेता किंवा पक्षाला नाही आधी लेकरं मोठे करा नंतर पक्ष आणि नेत्याला मोठं करा तुमच्या संकट काळात तुमचा नेता कामाला येत नाही सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी रस्त्यावर दिसावे,जो रस्त्यावर दिसणार नाही त्या नेत्याला मराठ्यांनी निवडणुकीत पराभूत करून टाकावे सातारा संस्थान गॅझेट सरकारने आश्वासन देऊनही वर्षभरापासून दिलं नाही.दुसरी संधी मे महिन्यात दिली. म्हणून आम्ही मुंबईत आंदोलनासाठी येत आहोत. तिसरी संधी या उपोषणादरम्यान 15 दिवसांची होती पण सरकारने गॅझेट लागू केले नाही त्यामुळे आम्ही मुंबईत येतोय आजपासून आम्ही मुंबईत येईपर्यंत आमचे प्रश्न मार्गी लावा ही तुमच्यासाठी संधी आम्ही मुंबईत येईपर्यंत देखील सरकारसाठी संधी 12 सप्टेंबर ते आमही मुंबईत येईपर्यंत मार्ग काढा,मग आम्ही मुंबईत येणार नाही.राष्ट्यानेही सरकार येऊ शकत पण मागण्यांपासून हटणार नाही मराठ्यांना अडवल्यास मराठा मतदान भाजपपासून बाजूला जाईल-जरांगे मराठ्यांच्या वाटेला जाल तर अख्ख्या जाती मराठ्यांच्या मदतीला येतील माझ्या आजूबाजूच्या लोकांची फडणवीस यांनी ईडी चौकशी लावली कुणाला तरी हाताशी धरून माझ्या आंदोलनाला पाठिंबा मिळू नये म्हणून माझ्या लोकांना ईडी नोटीस ईडीने अटक केले माझे लोक जेलमध्ये बसायला तयार फडणवीस यांच्याकडे गेलं की जेल नाही,नाही गेलं तर जेल आमच्या लोकांच्या ईडीकडे तक्रारी करणाऱ्यांच्या आणि त्यांच्या पाहुण्यांच्या आमचेही पोरं आता ईडीकडे तक्रारी करणार आहेत.मग पाहू ईडी त्यांची कशी चौकशी करत नाही ऑन बावनकुळे बावनकुळया कोणत्या जिल्ह्यात कामे झाली नाहीत.त्या जिल्ह्यात दारु कशी आहे हे आता आम्ही बघू,भुजबळ म्हणतो कलेक्टर नर्व्हस झाल्या हे भुजबळ यांना आणि बावणकुलेंना कसं माहीत.? बावणकुळ्या, तू कलेक्टरला आमच्या अंगावर घालू नको बावणकुळेला सांगा,कलेक्टरला आमच्या अंगावर घालू नको,कलेक्टरला सांगतो तुमची इज्जत केली बावणकुळेच ऐकून गरिबांच्या अन्नात विष कालवण्याचं काम करू नका.जातीयवाद करू नका तुम्हाला जड जाईल.तुमचा सन्मान होईल असंच वागा,जनता ही नेते आणि अधिकाऱ्यांना बोलतच असतात कलेक्टर लिंगभेद, वर्णभेद करू नका.आम्ही देऊ शकत नाही हे सांगणे कलेक्टरचे काम नाही ते मुख्यमंत्र्यांचे काम आहे.मराठ्यांना सगळं दिलं हे सांगण्याच काम तुमचं नाही.मराठा समाजात इज्जत राहील असं वागा कायदा सुव्यवस्था अबाधित राहील असं वागा,आमच्यावर ताशेरे ओढाल तर तुमचा पुढचा काळ अवघड जाईल आंदोलन तारीख रॅली तारीख आणि रूट 14 तारखेला गणपती बसवा 15 सप्टेंबरहुन अंतरवालीतून मुंबईकडे निघणार 15 सप्टेंबर मुक्काम पाटोदा 16 सप्टेंबर श्रीगोदा 17 सप्टेंबर हडपसर 18 सप्टेंबर खोपोली 19 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता आझाद मैदानात उपोषण सुरू करणार 15 सप्टेंबर मुक्काम पाटोदा 16 सप्टेंबर श्रीगोदा 17 सप्टेंबर हडपसर 18 सप्टेंबर खोपोली 19 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता आझाद मैदानात उपोषण सुरू करणार 15 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता अंतर वालीतून मुंबईच्या दिशेने निघणार-जरांगे जरांगे सध्या सुरू असलेले उपोषण सोडणार नाही,उपोषण करतच मुंबईला जाणार,सध्या सुरु असलेले उपोषण थांबवले जाणार नाही मराठा बांधवांनी आवश्यक साहित्य सोबत घ्यावे,औषध गोळ्याही सोबत ठेवा आंदोलकांच्या आरोग्यासाठी मुक्काम ठिकाणी डॉक्टरांचे कॅम्प लावा मराठा बांधवांनी फक्त सेवा करा,जेवण द्या,वर्गणी कुणालाही देऊ नका मुंबई जाण्याचा रूट 15 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता अंतरवालीतून निघणार मुक्काम बीडमध्ये पाटोदा येथे होणार 16 सप्टेंबरला मुक्काम श्रीगोंदा,अहिल्यानगर येथे होईल 17 सप्टेंबर पुणे जिल्ह्यातील हडपसर येथे मुक्काम 18 सप्टेंबरला रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे मुक्काम होईल 19 सप्टेंबर ला आझाद मैदान मुंबई येथे सकाळी 10 वाजता आमरण उपोषण सुरू
0
0
Report

सांगली के उमदी की कुएँ से पेट्रोल जैसा पानी निकलने से हलचल मच गई

Sangli, Maharashtra:दुष्काळी तालुक्यात जिथे पाण्यासाठी वणवण सुरू आहे, तिथे चक्क पेट्रोलची खाण लागली आहे, सांगलीच्या दुष्काळी उमदी येथे विहिरीतून पाण्यात चक्क पेट्रोलचा झरा लागला असून उमदीच्या विहिरीतून पेट्रोलसदृश पाणी बाहेर येऊ लागले आहे. विहिरीच्या पाण्यातून पेट्रोल सदृश्य वास येत होता, मात्र आता या विहिरीतून पेट्रोल सदृश पदार्थ बाहेर पडू लागला. शेताला पाणी सोडण्यासाठी मोटर चालवताना पाईप मधून पेट्रोल सदृश पदार्थ बाहेर पडला. ग्रामस्थांच्या मते विहिरीच्या पाण्यात पेट्रोलसदृश पाणी येऊ लागल्याने परिसरात खळबळ उडाली आहे; प्रशासन तपास चालू असून विहिरीच्या समोरच एक पेट्रोल पंप असल्याचे निदर्शनास आल्याने लिकेजचा शक्यता तपासली जात आहे.
0
0
Report
Advertisement

गोकुळ दूध संघ चुनाव: राष्ट्रवादी बड़ा भाई बनकर सत्ता पाया क्या?

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीतील राजकीय समीकरणांवरूनही दावे-प्रतिदावे सुरू झालेत. केंद्रात आणि राज्यात भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत आहेत. पण दुसरीकडे गोकुळच्या राजकारणात राष्ट्रवादीच मोठा भाऊ असल्याचं विधान मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलय. मुश्रीफ यांच्या या विधानामुळे गोकुळच्या सत्तेच्या राजकारणात महायुतीतील जागावाटपाचा फॉर्म्युला काय असणार, याची चर्चा सुरू झाली आहे. कोल्हापूरच्या राजकारणात गोकुळ दूध संघाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गोकुळची सत्ता म्हणजे जिल्ह्याच्या राजकारणावर पकड. त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीत प्रत्येक पक्षाकडून आपलं राजकीय वजन दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे…गोकुची निवडणूक जाहीर होताच प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी पायाला भिंगरी लावून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. या निवडणुकीत महायुती विरुद्ध आमदार सतेज पाटील यांची समविचार आघाडी अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे. महायुतीमध्ये भाजप, शिवसेना, जनसुराज्य आणि राष्ट्रवादी हे चार प्रमुख घटक पक्ष आहेत. मात्र, गोकुळच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच मोठा भाऊ असल्याचं दावा मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलाय. राजकीय विश्लेषक गुरुबाळ माळी म्हणाले की राज्यात महायुती सरकारमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, तर केंद्रातही भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार आहे. अशा परिस्थितीत गोकुळमध्ये राष्ट्रवादी पक्ष मोठ्या भाऊच्या भूमिकेत असल्याचं हसन मुश्रीफ यांचे विधान गोकुळाच्या निवडणुकीत जागा वाटपात कोण वरचढ ठरणार हे अधोरेखित करतं... गोकुळच्या निवडणुकीत जागावाटपाचा प्रश्न महायुतीसमोर महत्त्वाचा ठरणार आहे. राष्ट्रवादीकडे गेल्या 5 वर्षाच्या काळातील गोकुळच्या राजकारणाचा अनुभव आणि मजबूत संस्थात्मक नेटवर्क आहे, तर भाजपकडूनही गोकुळच्या सत्तेत आपला वाटा वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न होण्याची शक्यता आहे. पण भाजप नेत्या आणि गोकुळच्या संचालिका Shau.mika Mahadik ने मात्र जागा वाटपाचा फॉर्मुला वरिष्ठ नेते बसून ठरवतील असं सांगत त्यावर अधिक भाष्य करणं टाळलं.
0
0
Report

यवतमाळ के आकाश पलण में बेरिंग फँसने से महिला के बाल खिंचे, खोपड़ी घायल

Yavatmal, Maharashtra:Anchor : जत्रेत, मीना बाजार किंवा अम्युझमेंट पार्कमध्ये गेल्यावर आकाश पाळण्यात बसत असाल तर खबरदार, आकाश पाळणा किंवा कोणत्याही वेगवान चक्राकार फिरणाऱ्या पाळण्यांमध्ये 'बेरिंग' आणि 'गिअर्स' उघडे असतात. जेव्हा कोणी महिला मुलगी लांब केस मोकळे ठेवून झुल्यात बसते, तेव्हा हवेच्या वेगामुळे केस त्या फिरत्या भागांमध्ये अडकण्याचा मोठा धोका असतो. केस फिरत्या बेरिंगमध्ये अडकल्यास केस मुळासकट ओढले जातात, ज्यामुळे डोक्याची त्वचा सोलून निघण्याची अत्यंत वेदनादायक आणि भयानक दुर्घटना घडू शकते. VO 1 : यवतमाळच्या फुलसावंगी येथे आकाश पाळण्यात बसलेल्या महिलेचे केस पाळण्याच्या बेअरिंग मध्ये अडक्ल्याने तिच्या केसांसह डोक्याची चामडी निघाली. यात महिला गंभीर जखमी झाली आहे. बाली टाळीकोटे असे जखमी महिलाेचे नाव असून, ती पुणेश्वर मंदिर येथील यात्रेत गेली होती. तेथील आकाश पाळण्यात बसून ही महिला झोका घेत असताना तिचे केस पाळण्याच्या बेअरीिंगमध्ये अडकले, त्यामुळे तिचे केस डोक्याच्या चामडीसह ओढल्या गेले. या अपघातानंतर पाळणा थांबविण्यात आला, महिलेला उपचारासाठी पुसद येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. VO 2 : महिला आणि मुलींनी पाळण्यात बसण्यापूर्वी आपले केस व्यवस्थित आणि घट्ट बांधून घ्यावेत, केस मोकळे ठेवणे किंवा हवेत उडतील असे सोडणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. ओढणी, साडीचा पदर, स्कार्फ पाळण्याच्या बेरिंगमध्ये अडकणार नाहीत याची काळजी घ्या. पाळणा चालू असताना किंवा संथ गतीने फिरत असतानाही कधीही उतरण्याचा किंवा चढण्याचा प्रयत्न करू नका. आनंद घेण्यासाठी गेलेल्या ठिकाणी एका छोट्याशा निष्काळजीपणामुळे आयुष्यभराचे नुकसान होऊ शकते, त्यामुळे अशा ठिकाणी नेहमी सतर्क राहणे गरजेचे आहे.
0
0
Report

उमदी के कुएं में पानी के साथ पेट्रोल-जैसा पदार्थ, ग्रामीणों में हड़कंप

Sangli, Maharashtra:स्लग - विहिरीच्या पाण्यात चक्क पेट्रोल !.पाण्याला उग्र पेट्रोलसदृश्य वास.. काडीपेटी ओढताच भडका ! अँकर - सांगलीच्या जत तालुक्यातील उमदी येथे एका शेतकऱ्याच्या विहिरीतून पाण्याबरोबर चक्क पेट्रोलसदृश्य द्रव बाहेर येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. उमदी येथील दुंडाप्पा माळी यांच्या विहिरीच्या पाण्यात गेल्या वर्षभरापासून पेट्रोलसदृश्य वास येत असल्याचे सांगण्यात येत होत,मात्र काल सायंकाळी पाण्यावर पेट्रोलसदृश्य पदार्थचे तवंग स्पष्टपणे दिसून येत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. विहिरीतील पाणी शेतात सोडण्यात आले असता, पेट्रोलचा वास आणि तवंग मोठ्या प्रमाणात येऊ लागल्याने या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी काडीपेटी ओढल्यावर आग लागल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.ज्या ठिकाणापर्यंत पाणी गेले होते, त्या भागातही आग लागल्याचे सांगण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाकडून देखील घटनास्थळी धाव घेत नेमका हा प्रकार कशामुळे घडत असल्याचं तपासण्यात येत आहे. विहिरीच्या समोरच्या बाजूलाच एक पेट्रोल पंप पासून त्या ठिकाणाहून गळती होऊन विहिरीत पेट्रोल येत आहे,का याचा देखील शोध घेण्यात येत आहे.मात्र पाण्यासोबत पेट्रोल सदृश्य पदार्थ येऊ लागल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
0
0
Report
Advertisement

गणेशोत्सव से पहले फूलों के दाम तेज़ी से बढ़े, मार्केट में भीड़ बढ़ी

Kalyan, Maharashtra:गणेशउत्सवाच्या तोंडावर फुलांचे भाव वाढले.. फुलमार्केट मध्ये फुल घेण्यासाठी व्यापाऱ्यांची गर्दी.. गणेशोत्सवात विविध फुलांना मोठी मागणी असते. गणेशोत्सवामध्ये निमित्त मुंबईच्या दादर फुलमार्केट नंतर ठाण्यातील कल्याण फुलमार्केट मध्ये गर्दी पहायला मिळत आहे. गणेश उत्सव दोन दिवसांवर आल्याने फुलांचे दरात वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वी झेंडू, शेवती, गुलाब, काकडा चे भाव कोसळले होते. मात्र गणेश उत्सवाला अवघे दोन दिवस राहिल्याने फुलांची मागणी वाढलीय. झेंडू 60 ते 70 रुपये शेवती 150, गुलाब 300 रुपये भाव वाढले आहेत तर उद्या आणखी भाव वाढण्याची शक्यता असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितले. यांचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी. कल्याण
0
0
Report

बारिश न होने से सोयाबीन सूखा, किसान स्मशान में राख, प्रदर्शन, मदद की मांग

Washim, Maharashtra:वाशिम: घोटा गावात पावसाअभावी सुकलेल्या सोयाबीन पिकाची शेतकऱ्यांनी चक्क स्मशानभूमीत होळी केली आहे. तालुक्यात गेल्या ४० दिवसांपासून पाऊस नसल्याने खरिपाची पिकं पूर्णतः सुकून गेली असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी सुकलेलं सोयाबीन स्मशानभूमीत जमा करून सरकारचा निषेध केला. तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मदत लवकर जाहीर न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सरकारला दिला आहे.
0
0
Report
Advertisement

भरणे ने कहा: इंदापूर में हर्षवर्धन पाटील के साथ पुणे जिला बैंक चुनाव में फायदा होगा

Rui, Maharashtra:आता हर्षवर्धन पाटील सोबत आहेत जिल्हा बँकेच्या निवडणुकीत फायदा होईल : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केलं मत. भरणेवাডीस निवासस्थानी पार पडली सोसायटीच्या प्रतिनिधींची बैठक. पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या भरणेवाडीतील निवासस्थानी सहकारी सोसायट्यांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. या बैठकीत मार्गदर्शन करताना पूर्वी आपण वेगळं होतो परंतु आता माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि आपण सगळे एकत्र आहोत त्यामुळे पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत याचा मोठा फायदा होईल असं राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर मध्ये म्हटलं आहे. बँकेत काम करताना संचालक आप्पासाहेब जगदाळे आणि आपण स्वतः कधीही राजकारण केलं नाही,कधीही कोणाची अडवणूक केली नाही. सर्वांना न्याय देण्याची भूमिका आम्ही दोघांनीही घेतली असंही मंत्री भरणे यांनी म्हटलं आहे. साऊंड बाईट _कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
0
0
Report

लातूर में किसान आंदोलन: सूखा राष्ट्रीय आपदा घोषित कर हेक्टेयर 1 लाख मुआवजे की मांग

Latur, Maharashtra:लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील तिवटग्याळ पाटी येथे शेतकरी संघटनेचे रास्तारोको आंदोलन... कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी एक लाखांची नुकसानभरपाई देण्याची मागणी... पावसाअभावी लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झालीय... या पार्श्वभूमीवर कोरडा दुष्काळ ही राष्ट्रीय आपत्ती जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने आज लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील तिवटग्याळ पाटी येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले... जवळपास तासभर हे आंदोलन चालले... कोरडा दुष्काळ ही राष्ट्रीय आपत्ती जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी, पीकविमा योजनेतून वगळलेल्या नुकसानीच्या बाबींचा पुन्हा समावेश करावा, पीक कापणी प्रयोग गावनिहाय घ्यावे, अश्या मागण्या यावेळी शेतकरी संघटनेने केल्या
0
0
Report
Advertisement

मनोज जरांगे के मुंबई प्रस्थान पर गिरफ्तारी की मांग तेज, पुलिस कार्रवाई के संकेत

Pandharpur, Maharashtra:मनोज जरांगे यांच्या मुंबई कडे जाण्याची घोषणा करताच, प्रा लक्ष्मण हाके आक्रमक यांना आज उद्या जरांगे यांना अटक करावी त्यांना कायद्याचा बडगा दाखवा आजच पोलिसांनी उचलावे, प्रा लक्ष्मण हाके यांची मागणी आता शासन काय करते आम्ही पाहत आहे. आमचा मोर्चा थांबवण्याची विनंती केली आम्ही त्यांना प्रतिसाद दिला. आता जरांगे यांच्या बाबत रेड कार्पेट टाकत की काय करते बघावे लागेल. सरकला वेठीस धरण्याचा प्रयत्न आहे. गणेश उत्सव टायमिंग साधतात. मुंबईला जाणे म्हणजे सरकला वेठीस धरणे आहे. त्यांनी आता दिल्लीत जावे कारण मुंबई मध्य त्यांचं कोणी ऐकणार नाही. पंडित नावाच्या व्यक्तीला लगेच अटक होते. मग मनोज जरांगे यांची भाषा कशी आहे कारवाई का होत नाही. अमृता ताई त्यांना गोड भाषेत समजावून सांगतील अशी अपेक्षा आहे. मनोज दादा आरक्षण सामाजिक मागासच आहे अस त्यांनी सांगाव एवढे दिवस उपोषण करूनही जरांगे ठीक आहे. सलाईन घेत होते की अजून काही त्यातून घेत होते.
0
0
Report

सातारा स्टेशन पर सामान रखने की सुविधा नहीं, अमेरिकी पर्यटक का अनोखा विरोध

Satara, Maharashtra:सातारा : सातारा रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी सामान कक्ष (क्लॉक रूम) उपलब्ध नसल्याने संतप्त झालेल्या अमेरिके पर्यटक टोनी बाबावाला यांनी अनोखे आंदोलन केले. डोक्यावर कपड्यांची बॅग ठेवत त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. पर्यटनासाठी साताऱ्यात आलेल्या टोनी यांना अतिरिक्त सामान सुरक्षित ठेवण्यासाठी सुविधा नसल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी स्थानकातील प्रवाशांशी संवाद साधून सुविधांच्या अभावाबत माहिती घेतली आणि त्याचे चित्रीकरण समाजमाध्यमांवर प्रसारित केले. परदेशी पर्यटकाला सामान ठेवण्यासाठी साधी सुविधाही उपलब्ध नसल्याने सातारा रेल्वे स्थानकातील मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रेल्वे प्रशासनाचे म्हणणे : सातारा रेल्वे स्थानक ब्रिटिशकालीन असून सामान कक्षासाठी वरिष्ठ प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. स्थानकाचा ‘अमृत भारत योजने’त समावेश झाला असून, नव्या स्थानकात सामान कक्षाची सुविधा उपलब्ध करून दिलीJ जाईल, अशी माहिती स्टेशन मास्तर गणपत चव्हाण यांनी दिली.त्याच बरोबर या परदेशी टोनी पर्यटकाने साताऱ्याचा अनेक पर्यटनस्थळा भेट देऊन या स्थळांचे कौतुक केले आहे.
0
0
Report

वाशिम में बारिश से गणेश मूर्तियों का बाजार प्रभावित, छोटी मूर्तियां प्रचलन में

Washim, Maharashtra:वाशिममध्ये गणेशोत्सवाच्या काळात पावसाच्या पृष्ठभूमीचा परिणाम आता गणेश मूर्तीनां बाजारावर दिसून येत आहे. वाशिमच्या शेलूबाजारसह जिल्ह्यातील नदी-नाले आणि जलस्रोतांमध्ये पुरेसा पाणीसाठा नसल्याने मोठ्या मूर्त्यांच्या विसर्जनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे भक्तांकडून मोठ्या मूर्त्यांऐवजी लहान मूर्त्यांना पसंती दिली जात आहे. याचा फटका मोठ्या मूर्तिकारांना बसला असून, अनेक महिने मेहनत घेऊन तयार केलेल्या मूर्तींची विक्री कशी होणार, याची चिंता त्यांना लागली आहे. प्रशासनाने कृत्रिम विसर्जन कुंड आणि पर्यायी पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top