411037
पुण्यात 33 गावे विकणे आहेत अशा प्रकारची बॅनरबाजी आणि निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा
Pune, Maharashtra:पुणे महापालिकेतून फुरसुंगी उरळी नगरपरिषद निर्माण झाल्यानंतर नागरिकांनी आंदोलन पुकारले आहे. त्यांनी बॅनरबाजी करून महापालिकेत समाविष्ट 33 गावांचे विक्रीच्या विरोधात आवाज उठवला आहे. नागरिकांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. महापालिकेच्या जास्त करामुळे गाव विकण्याची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
वाशीम के रिसोड तालुक्यात गैस सिलिंडर विस्फोट: 3 घर जळून खाक, 5 जखमी
Washim, Maharashtra:वाशीमच्या रिसोड तालुक्यातील वाघी खुर्द येथे गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याने तीन घरे जळून खाक झाली. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील पाच जण जखमी झाले असून त्यापैकी दोनांची प्रकृती गंभीर आहे. जखमींमध्ये मायलेकीचा समावेश आहे. शेख फिरोज शेख मेहबूब व त्यांच्या दोन भावांची घरे आगीत जळाली असून सुमारे 3 लाख रुपयांची रोकडही जळाल्याची माहिती आहे. तसेच एक म्हैस भाजली असून शिरपूर पोलीस व अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.0
0
Report
येवल्या विधानसभा में मतदान जारी, महायुती उम्मीदवार की जीत की उम्मीद
Yeola, Maharashtra:सुहास कांडे ऑन येवल्यात मतदान प्रक्रिया आज विधान परिषदेची, येवल्याची मतदान आज पार पडतंय. आमचे उमेदवार आदरणीय नरेंद्रभाऊ भिकाजी दराडे हे आहेत आणि मला आत्मविश्वास आहे, खात्री आहे की आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी उमेदवार दिला तो, आदरणीय देवेंद्रजींनी दिलेला उमेदवार आणि आदरणीय सुमित्रा ताईंनी दिलेला उमेदवार, या सर्वांनी दिलेले उमेदवार नक्कीच निवडून येतील याची मला खात्री आहे. काय झालं, हा त्यांचा बीजेपीचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी शिवसेनेचा असल्यामुळे मला खरं काहीच माहित नाही. आमची थोडी गाडी उशिरा आल्यामुळे आणि आम्हाला उशीर झाल्यामुळे मी थोडं हे होतो, बिझी होतो. परंतु नक्कीच कोणी असो, कुठेही थांबू, परंतु नक्कीच उमेदवार निवडून येईल याची गॅरंटी.0
0
Report
लोकतंत्र की हत्या के आरोप: विपक्ष का मोदी सरकार पर पुलिस दखल के साथ बड़ा हमला
Bhandara, Maharashtra:नाना पटोले राज्य किंवा देश असेल दिवसा ढवळ्या लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदीची सरकार करीत आहेत. नरेश ईश्वकर यांच्या घरावर पोलिस पाठविली त्यांच्या नावाने खोटी तक्रार केली या विषयी चर्चा केली पाहिजे त्यांचा जो मुळ उमेदवार होता कुंभलकर भाजपचा होता मात्र त्यांच्या पक्षाने आपल्या गट नेत्यांनी आपल्याच उमेदवाराचा विश्वासघात केला.सरकारला सत्तेचा माज आला मी ही लढाई उभी केली होती आम्ही विजयाकडे जाणार असा विश्वास आहे. ही निवडूक विपरीत परिस्थिती निवडूक लढवत आहोत आमच्या संख्या बळ कमी होत जे माज उडवून सत्तेत बसले आहेत त्याचे दर्शन याच निमित्ताने होत आहे भंडारा गोंदियाला जंगलराज करण्याचं प्रयत्न म्हणून ह्या निवडणुकीमध्ये असा उमेदवारला दिला राज्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे बेहाल केले महागाई वाढवली या सर्व प्रकारचा विरोध म्हणून जे आता उमेदवार आहेत त्यांच्या घरावर पोलिस पाठवली आतंकवाद आहे म्हणून असे करत आहेत म्हणून याचा विरोध आम्ही नरेश ईश्वकर यांच्या वतीने केला आहे.0
0
Report
Advertisement
घणसोली सेक्टर 30 के सामने सड़क पार करती महिला का भीषण हादसा, घायल
Navi Mumbai, Maharashtra:घणसोली सेक्टर 30 स्थित महाकालेश्वर अपार्टमेंट के सामने सड़क पार करते समय एक महिला का भीषण हादसा हुआ। हादसे में महिला गंभीर रूप से घायल हो गई। तेज रफ्तार मालवाहक जीप ने महिला को जोरदार टक्कर मारी। टक्कर की तीव्रता इतनी थी कि महिला हवा में उछलकर सड़क पर गिर पड़ी—यह CCTV फुटेज में साफ दिख रहा है। दुर्घटना के बाद क्षेत्र में हलचल मच गई। घायल महिला को उपचार के लिए अस्पताल में भर्ती कराया गया है।0
0
Report
परभणी-हिंगोली सीट: दोपहर 2 बजे तक 75% मतदान, कलमनुरी केंद्र में 100%, तहसील केंद्र में सिर्फ 54%
Parbhani, Maharashtra:परभणी हिंगोली विधानपरिषदेत निवडणुसाठी 2 वाजेपर्यंत 75 टक्के मतदान कळमनुरी मतदान केंद्रावरील 100 टक्के मतदान पूर्ण. परभणी तहसील कार्यालयावर असलेल्या मतदान केंद्रावर सगळ्यात कमी 54 टक्के मतदान. मतदान करण्यासाठी साठी 1 तास शिल्लक...0
0
Report
Satara पैकेज मामले में महायुती उम्मीदवार को समर्थन, फडणवीस से चर्चा के बाद
Satara, Maharashtra:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आम्ही महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. आमच्या पक्षाकडून सांगितलेली कामे व्हावीत आणि मान सन्मान राखला जावा अशी आमच्या सदस्यांनी मागणी होती ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली असल्याचे देखील राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे खा.नितीन पाटील यांनी सांगितले आहे.0
0
Report
Advertisement
शिर्डी में सांसद भाऊसाहेब वाकचौरे के निवास पर सुरक्षा बढ़ी, सीसीटीवी वैन तैनात
Shirdi, Maharashtra:शिर्डीतील निवासस्थानी जनसंपर्क कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त वाढला. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता. ठाकरे गटाच्या शिवसैनिकांच्या इशार्यानंतर वाकचौरे यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्तात वाढ. वाकचौरे यांच्या निवासस्थानी सीसीटीव्ही मोबाईल सर्विलन्स पोलीस व्हॅन 24 तास असणार तैनात. सर्व खासदारांना वाय प्लस सुरक्षा मंजूर. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून खबरदारी. वाकचौरे यांच्या निवासस्थानी गनधारी पोलिस तैनात.0
0
Report
शिंदे गुट के नेता आशीष जयस्वाल ने बागी शिवसेना सांसदों पर कड़ा रिएक्शन दिया
Chandrapur, Maharashtra:उबाठा शिवसेनेच्या फुटीर खासदारांवर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याच्या अर्थ राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांची प्रतिक्रिया. उबाठा शिवसेनेच्या फुटीर खासदारांच्या मुद्द्यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याच्या अर्थ राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या सहा खासदारांनी वेगळा गट स्थापन केलेला आहे त्यामुळे आता कितीही प्रक्रिया केली तरी ते काही रिवर्स होऊ शकत नाही, मला वाटतं की यावर आत्मचिंतन केलं पाहिजे की का अशा प्रकारे वारंवार परिस्थिती उद्भवत आहे.0
0
Report
चंद्रपुर GST भवन का लोकार्पण: तीनों जिलों को मिले आधुनिक सुविधाएं
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर शहरात चंद्रपूर -गडचिरोली- वर्धा या 3 जिल्ह्यांच्या जीएसटी भवन मुख्यालयाचे आज लोकार्पण करण्यात आले. राज्याचे अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्यासह पालकमंत्री डॉ. अशोक उईके, जिल्ह्यातील खासदार, आमदार आणि मान्यवरांची कार्यक्रमाला उपस्थिती होती. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या अर्थमंत्री पदाच्या काळात या जीएसटी भवनाला मंजुरी मिळाली होती. 22 कोटींचे अंदाजपत्रक असलेली ही इमारत मात्र कामे प्रलंबित असल्याने 30 कोटींवर पोचली होती. त्यामुळे इमारतीचे लोकार्पण रखडले होते. सर्व आधुनिक सुविधा असलेल्या या इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी ऍड आशीष जयस्वाल यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग सर्व पायाभूत सुविधांसह इमारत कशी उभारू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे चंद्रपूरचे जीएसटी भवन असल्याचे कौतुक केले. या तीन मजल्य इमारतीतुन राज्यातील जनतेला सर्वोत्तम सेवा प्रदान केली जाईल असा विश्वास जयस्वाल यांनी व्यक्त केला.0
0
Report
Advertisement
ऑपरेशन टायगर के बाद भास्कर जाधव के बयान से राजनीतिक हलचल तेज
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. 'ऑपरेशन टायगर'नंतर भास्कर जाधवांचे थेट बाण! दोन सूचक स्टेटसमुळे राजकीय वर्तुळात खळबळ.. अँकर 'ऑपरेशन टायगर'नंतर आता राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलाय. पण याच दरम्यान, शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या एका सोशल मीडिया स्टेटसने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय.अत्यंत सूचक आणि मोजक्या शब्दांत भास्कर जाधवांनी अप्रत्यक्षपणे मोठा निशाणा साधलाय.. जाधवांनी आपल्या पहिल्या स्टेटसमध्ये लिहिलंय— म्हणजेच,केलेल्या चांगल्या कामाची कोणी पावती देत नाही,पण एखादी चूक झाली की मात्र तिचा हिशोब ठेवला जातो,अशी खंत त्यांनी व्यक्त केलीये.. हजारो अच्छायोकी कोई रसीद नही होती.. पर गलती का पुरा हिसाब रखा जाता है.. म्हणजेच, केलेल्या चांगल्या कामाची कोणी पावती देत नाही,पण एखादी चूक झाली की मात्र तिचा हिशोब ठेवला जातो, अशी खंत त्यांनी व्यक्त केलीये.. एवढ्यावरच न थांबता,त्यांनी दुसरं स्टेटस टाकत शिक्षण व्यवस्थेच्या बहाण्याने थेट यंत्रणेलाच टोला लगावलाय..जाधव लिहितात— "तयार मुलं हवीच, मग शिक्षक कशाला.." 'ऑपरेशन टायगर'च्या पार्श्वभूमीवर भास्कर जाधवांनी टाकलेले हे स्टेटस नक्की कोणासाठी आहेत? पक्षश्रेष्ठींवरचा हा नाराजीचा सूर आहे की विरोधकांना दिलेला सूचक इशारा? जाधवांच्या या 'पॉवरफुल' स्टेटसचे नेमके राजकीय अर्थ काय निघतात, याकडे आता सर्वांचे डोळे लागलेत..0
0
Report
अंबरनाथ में वृद्ध महिला की सोनसाखळी खींची गई; चोर पकड़ाया—सीसीटीवी में कैद
Ambernath, Maharashtra:अंबरनाथमध्ये वृद्ध महिलेची सोनसाखळी खेचली! कानसई परिसरातील घटना सीसीटीव्हीत कैद चोरट्याला नागरिकांनी पकडून दिलं पोलिसांच्या ताब्यात अंबरनाथमध्ये एका वृद्ध महिलेची सोनसाखळी खेचल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी सोनसाखळी चोरून पळणाऱ्या चोरट्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. अंबरनाथच्या कानसई परिसरातील जुन्या चौधरी हॉस्पिटल समोर बुधवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या परिसरात राहणाऱ्या वृद्ध महिला त्यांच्या पतीसोबत इमारतीच्या कट्ट्यावर बसल्या होत्या. यावेळी सोनसाखळी चोर तिथे आला आणि बराच वेळ त्यांच्या आजूबाजूला फिरत राहिला. वृद्ध महिला सात वाजताच्या सुमारास पतीसोबत स्कूटरवर घरी जाण्यासाठी निघाल्या असता या चोरट्याने मागून येऊन त्यांच्या सोनसाखळी ओढली आणि पळून गेला. मात्र यावेळी महिलेने आणि त्यांच्या पतीने चोरट्याचा पाठलाग करत आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिकांनी या चोरट्याला पकडलं आणि पोलिसांना पाचारण करत त्यांच्या ताब्यात दिलं. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत चोरट्याला अटक केली आहे. या घटनेनंतर वृद्धांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पोलिसांनी या भागात गस्त वाढवण्याची मागणी केली जातेय.0
0
Report
नीता ठाकरे के दावे: डॉक्टर राजीव पोतदार को अधिक वोट मिलने की संभावना
Nagpur, Maharashtra:महापालिकेतील भाजपाच्या संख्याबळापेक्षा जास्त मतदान भाजप उमेदवार डॉ राजीव पोतदार यांना होईल असा दावा भाजप महापौर आणि भाजप नेते नीता ठाकरे यांनी केलाय... विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी मतदानानंतर त्या झी24तासशी बोलत होत्या0
0
Report
Advertisement
संजय राऊत पर सादाभाऊ खोत का हमला: शिवसेना को लेकर उकसाने वाले आरोप
Sangli, Maharashtra:संजय राऊत शिवसेना जिवंत ठेवतील असं वाटत नाही. राख करून फुंकून टाकणार - आमदार सदाभाऊ खोत. संजय राऊत हे शिवसेना जिवंत ठेवतील, असं वाटत नाही. त्यांच्या हयातीमध्ये शिवसेना फुकून, राख सुद्धा फुकुन ठेवतील, असं वाटतंय, अशी घणाघाती टीका आमदार सदाभाऊ खोत यांनी संजय राऊतांवर केली आहे. जे गेले ते विकाऊ होते, का ? त्यांना तुम्ही बाजारातले जनावर समजता, का ? तसेच मातोश्रीच्या बाहेर अनेक आमदार प्रदक्षिणा घालायचे, तुम्ही गोशा लावून घरात झोपणार, आणि सामान्य माणसाला रस्त्यावर लढायला लावणार आणि तुम्ही सत्तेचा गाजर हातात घेणार, त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य कार्यकर्ता शहाणा झाला आहे, असा टोला देखील आमदार सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार फुटल्यानंतर संजय राऊतां कडून करण्यात आलेल्या पंधरा कोटीच्या आरोपांवरून सदाभाऊ खोत यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे, ते सांगली मध्ये बोलत होते.0
0
Report
रामदास कदम के बयान से शिवसेना में घमासान: संजय राऊत के खिलाफ बढ़ती बयानबाजी
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. रामदास कदम pointer.. महाराष्ट्र राज्य हे कायद्याने चालतं.. आतापर्यंत संजय राऊत यांच्या वरती किती केसेस आहेत किती लोकांचे हातपाय तोडले किती लोकांचे मर्डर केले.. कोणीही काहीही बोलतोय.. शिवसेना आम्ही वाढवली आतापर्यंत आम्ही किती केसेस घेतल्यात.. ही भाषा कोणालाही शोभते का काल राऊत यांनी शिवीगाळ केली महाराष्ट्र त्यांना आज थुंकतोय.. एक सुशिक्षित माणूस सामनाचा संपादक आणि शिवराळ भाषा आणि तेही खासदारांना.. हे करण्यापेक्षा ते का गेले याचं तुम्ही आत्मचिंतन करायला हेवं होतं.. *संजय राऊत तुमच्यामुळेच ही उद्धव ठाकरेंवरती वेळ आली* तुमच्या पायाखालची वाळू आता घसरलेली आहे.. कायदा आणि संविधानापेक्षा कोणीही मोठा नाही.. कुठून गेलेल्या खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर तुमच्या निर्णयाची किंवा निर्णयाचा प्रश्न येतच कुठे.. *उद्धवजी शिवसेना मराठी माणसाची होती तुमच्या आणि आदित्य ठाकरे यांची एकट्याची नव्हती* तुम्ही त्यांच्यावर हुकूमशाही चालवली त्याचे हे परिणाम आहेत.. तुम्ही काय बघताय तुम्ही कसे बोलताय तुमची आता कुवत आहे का.. (संजय राऊत) अशी वायफळ भाषा तुम्ही बोलू नका हे बिहार नाही.. *ही लोकशाही आहे इथे कायद्याचा धाक आहे अशी बडबड पुन्हा केली तर पुन्हा आत मध्ये जाऊन बसाल..संजय राऊत यांना रामदास कदम यांचा सल्ला..*0
0
Report
राजेश क्षीरसागर ने मंत्रिपद न मिलने पर नाराजगी जताई
Kolhapur, Maharashtra:शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी मंत्रिपद न मिळाल्याबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. 2024 च्या निवडणुकीनंतर मंत्रिपदाची अपेक्षा होती, मात्र पक्षासाठी सातत्याने संघर्ष करूनही आपल्याला डावलण्यात आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेला कोल्हापुरातून सर्वप्रथम पाठिंबा दिल्याचे सांगत, पक्ष वाढीसाठी आपण मोठे कष्ट घेतल्याचा दावा त्यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दोषारोप नसल्याचे स्पष्ट करत, अडीच वर्षांनंतर मंत्रिपद देण्याचे आश्वासन मिळाले असून त्याची अपेक्षा कायम असल्याचे क्षीरसागर म्हणाले. तसेच नवीन येणाऱ्यांपेक्षा जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी आपण आग्रही असल्याचे त्यांनी सांगितले。0
0
Report
Advertisement
