411037
पुण्यात 33 गावे विकणे आहेत अशा प्रकारची बॅनरबाजी आणि निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा
Pune, Maharashtra:पुणे महापालिकेतून फुरसुंगी उरळी नगरपरिषद निर्माण झाल्यानंतर नागरिकांनी आंदोलन पुकारले आहे. त्यांनी बॅनरबाजी करून महापालिकेत समाविष्ट 33 गावांचे विक्रीच्या विरोधात आवाज उठवला आहे. नागरिकांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. महापालिकेच्या जास्त करामुळे गाव विकण्याची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
बुलेट छब्या के निधन पर बैलगाड़ी प्रेमियों ने अंत्यसंस्कार में शोक जताया
Sangli, Maharashtra:बैलगाडी शर्यतीतील हिंदकेसरी असलेल्या सांगलीच्या मिरज तालुक्यातील हरिपूर येथील बुलेट छब्या बैलाचे दुर्दैव निधन झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यतीच्या मैदानात बुलेट छब्याचा गेल्या काही वर्षांपासून चांगला दबदबा निर्माण झाला होता. बुलेट छब्याने आपल्या वाऱ्याच्या वेगाने महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सुमारे 65 मैदानी जिंकली आहेत. यात थार गाडी, ट्रॅक्टरसह लाखोंची बक्षिसे जिंकत हरिपूर गावाचे नाव संपूर्ण राज्यात केले होते. त्याच्या अकाली निधनाने बोंद्रे कुटुंबासह बैलगाडी शौकिनावरी शोककळा पसरली आहे. हजारो बैलगाडी प्रेमींच्या उपस्थितीत बुलेट छब्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्काराला पार पडले, यावेळी अनेकांना अश्रू आथव झाले होते.0
0
Report
पद की मर्यादा पर जंग: सुजय विखे ने कोल्हे पर निशाना साधा
Shirdi, Maharashtra:आमदार व्हायचं असतं तर मागच्या दोन महिन्यात झालो असतो.. नवीन पोरांना सांगतो, पदाचा आनंद मर्यादित ठेवा.. तुम्ही ज्या पदाचा आनंद घेताय ती आम्ही सोडून दिलेली पदं आहेत.. आम्हाला सत्कारासाठी पदांची गरज नाही, अशा शब्दात सुजय विखे यांनी नाव न घेता भाजपचेच विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार विवेक यांच्यावर निशाणा साधलाय.. विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर, काही दिवसांपूर्वी विवेक कोल्हे यांनी शिर्डी मतदारसंघात आयोजित सत्काराच्या कार्यक्रमात मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवर जोरदार टीका केली होती.. गणेश सहकारी साखर कारखान्याच्या कर्ज प्रकरणात अडथळे आणू नका, संयमाला मर्यादा असते.. जब भी मै घायल होता हुं, तब मै घातक होता हुं, असं म्हणत कोल्हे यांनी विखे पाटलांना डिवचले होते.. आता सुजय विखे यांनी कोल्हे यांच्यावर पलटवार करत प्रतिउत्तर दिले आहे.. पदाचा आनंद मर्यादित ठेवा, तुम्ही ज्या पदाचा आनंद घेताय, ती आम्ही सोडून दिलेली पदं आहेत.. आम्हाला सत्कारासाठी पदांची गरज नाही.. गावात फिरलं तरी लोक विखे परिवारासाठी हार, गुच्छ घेऊन येतात.. त्यामुळं खूप भारावून जाऊ नका.. पदं यायला जायला वेळ लागत नाही.. पदाचा मान ठेवला पाहिजे, त्याचा माज येता कामा नये.. मिळाल्या पदाचा उपयोग जनतेच्या हितासाठी करा, दुरुपयोग केला तर आम्ही आहोतच.. अशा शब्दात सुजय विखे यांनी नाव न घेता आमदार विवेक कोल्हे यांच्यावर निशाणा साधला आहे.. या वार पलटवारामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात विखे आणि कोल्हे यांच्यातील पक्षांतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे..0
0
Report
अकोला के पातूर नगरपालिका चुनाव में महत्त्वपूर्ण मुकाबला, 69 उम्मीदवार चुनाव मैदान में
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील पातूर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज सकाळी मतदान प्रक्रियेला उत्साहात सुरुवात झाली आहे.नगराध्यक्ष पदासाठी पाच उमेदवार रिंगणात असून 20 नगरसेवक पदांच्या जागांसाठी 69 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.तब्बल दहा वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.पातूर शहरातील विविध मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांची गर्दी पाहायला मिळत आहे.एकूण 17,933 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे.मतदान शांततेत व सुरळीत पार पडावे यासाठी प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे.यंदाच्या निवडणुकीत राजकीय समीकरणांनाही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांनी आघाडी करत सत्ता मिळविण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे, त्याचप्रमाणे काँग्रेस आणि उबाठा ने आघाडी तयार केली तर राज्यात मित्र पक्ष असलेले भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे दोन्ही एकमेकांच्या विरोधात ही निवडणूक लढत आहे.त्यामुळे मतांचे विभाजन कोणाच्या पथ्यावर पडणार आणि नगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.0
0
Report
Advertisement
NEET: अब्दुल्ला के लिए नागपुर में परीक्षा केंद्र बदले जाने का आश्वासन
Nagpur, Maharashtra:नीट ची मूळ परीक्षा ज्या विद्यार्थ्याने नागपूरात दिली, त्याला अबुधाबी चा परीक्षा केंद्र कसा देऊ शकता??? असा प्रश्न अब्दुल्लाचे वडील डॉ. मोहम्मद तालीब यांनी विचारला आहे... Zee.मीडिया सोबत exclusive बातचीत करताना डॉक्टर तालीब म्हणाले की त्यांनी काल एडमिट कार्ड डाउनलोड केल्यानंतर अबुधाबी चा परीक्षा केंद्र पाहिल्यानंतर तातडीने एनटीएच्या हेल्पलाइन वर संपर्क केले.. एन टी ए च्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे परीक्षा केंद्र बदलून देण्यासाठी मेलही केले.. एनटीएचे अधिकाऱ्यांनी आज दुपारी चार वाजेपर्यंत परीक्षा केंद्र बदलून नागपूर देण्याचे आश्वासन दिले आहे... त्यामुळे आता एन टी ए ने आपला आश्वासन पाळावे अशी अपेक्षा अब्दुल्लाच्या वडिलांनी व्यक्त केली आहे... धक्कादायक बाब म्हणजे अब्दुल्लाकडे सध्या पासपोर्ट नाही.. त्यामुळे जर एन टी ए ने त्याला परीक्षा केंद्र बदलून दिले नाही, तर त्याला परीक्षेला मुकावं लागेल आणि त्याचा एक वर्ष वाया जाईल... यापूर्वी झालेल्या(पहिली neet परीक्षा) परीक्षेत त्याला नागपुरातील सरस्वती विद्यालय हे केंद्र मिळाले होते प्रकरण काय - * पेपर फुटी चे आरोपानंतर वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठीची नीट ची फेरपरीक्षा उद्या होणार आहे... * त्यासाठी सर्व परीक्षार्थींना NTA कडून प्रवेश पत्र देण्यात आले आहे... * नागपुरात मात्र अब्दुल्ला नावाच्या एका परीक्षार्थीने नागपूर, वर्धा किंवा भंडारा हे पर्याय परीक्षा केंद्रासाठी निवडले असताना त्याला यूएई मधील अबुधाबी परीक्षा केंद्र प्रवेश पत्रावर देण्यात आले आहे... * संबंधित विद्यार्थी आणि त्याच्या पालकांनी या संदर्भात एनटीएच्या हेल्पलाइनवर तक्रार करत परीक्षा केंद्र बदलून देण्याची मागणी केल्याची माहिती आहे... * परीक्षा केंद्र बदलून न मिळाल्यास now अब्दुल्ला परीक्षेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे...0
0
Report
खरीप सीजन से पहले सोयाबीन दाम 700 रुपये गिर गए, किसान चिंतित
Washim, Maharashtra:वाशीम: सोयाबीन बाजार में हलचल: खरीप हंगामाच्या तोंडावर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दरघसरणीचा फटका बसला आहे. बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर गेल्या काही दिवसांत प्रतिक्विंटल तब्बल 700 रुपयांनी घसरून 7,500 रुपयांवरून 6,800 रुपयांवर आले आहेत. दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांनी विक्रीला ब्रेक दिल्याने बाजारातील आवकही कमी झाली आहे. काल रिसोड और कारंजा बाजार समित्यांमध्ये मिळून केवळ 1,317 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. दर वाढण्याच्या अपेक्षेने शेतकरी माल विक्री टाळत असले तरी खरीप हंगामासाठी बियाणे,खते व इतर खर्चासाठी निधीची गरज असल्याने त्यांच्या आर्थिक नियोजनावर परिणाम होत आहे.0
0
Report
पुणे-नाशिक हाईवे पर पिक-अप ड्राइवर का खतरनाक स्टंट वायरल, लाइसेंस रद्द की मांग
Barav, Maharashtra:सोशल मीडिया पर वायरल हुए एक वीडियो के अनुसार Pune-Nashik हाईवे के कुरकुंडी घाट पर एक पिक-अप ड्राइवर ने सिर्फ़ रिल्स बनवाने के लिए खतरनाक स्टंट दिखाए। पुणे से नाशिक की दिशा में आ रहे ड्राइवर ने ऊँचाई से संकेत मिलते ही रास्ते के बीच वाले बिंदु पर रफ्तार घटाई और नागमोडी़ तरीके से गाड़ी चला कर अन्य वाहनों को जोखिम में डालना शुरू कर दिया। इस घटनाक्रम में अन्य गाड़ियाँ जोखिम में पड़ीं, लेकिन लोग सचेत रहे और बड़ा हादसा टला। वीडियो इंस्टाग्राम पर 'पिकअप लवर' के नाम से अपलोड हुआ तथा तब से 1 लाख 38 हजार से अधिक लोगों ने देखा। नागरिकों की मांग है कि ऐसे ड्राइवरों के खिलाफ कड़ी कार्रवाई हो, उनका लाइसेंस निरस्त किया जाए और পুলিশের साथ RT0 भी संयुक्त कदम उठाए ताकि ऐसी विकृतियाँ रोकी जा सकें।0
0
Report
Advertisement
शिंदे की शिवसेना के बैनर पर संजय दिना पाटील स्वागत, पार्टी प्रवेश लगभग तय
Mumbai, Maharashtra:संजय दिना पाटील यांच्या समर्थनार्थ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मार्गावर बॅनरबाजी करण्यात आलेली आहे या बॅनर मध्ये संजय दिना पाटील यांचे हार्दिक स्वागत करण्यात आले आहे बॅनरवर एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे यांचे फोटो देखील आहेत त्यावरून संजय दिना पाटील यांचा पक्षप्रवेश हा जवळपास निश्चित झाल्याचे दिसून येत आहे0
0
Report
रायगढ़ के किसानों पर गर्मी का संकट: धान रोपाई और पुनः बुवाई की मांग
Chendhare, Maharashtra:पाणीटंचाईमुळे रायगढ़ जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहेत. मृग नक्षत्र संपत आले तरी पावसाचा पत्ता नसल्याने भात पिकाच्या मोठ्या नुकसानाची भीती बनली आहे. दक्षिण रायगढ़मधील शेतकरी पंपाद्वारे पाणी देऊन भाताची रोपे जगवण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतातील रोपे सध्या टिकून असली तरी तीव्र उन्हामुळे त्यांची अपेक्षित वाढ होत नसल्याचे चित्र आहे. पावसाअभावी केवळ शेतीच नव्हे तर जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न उभरला आहे. पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढत असून उत्पादनाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. निसर्गाची साथ मिळत नसली तरी शेतकरी शेती वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. दुबार पेरणीसाठी आर्थिक मदत तसेच जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.0
0
Report
आंबेगाव में सूखा: किसान व जनावर पानी के लिए टैंकर पर निर्भर
Shirur, Maharashtra:उत्तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यावर यंदा दुष्काळाचं भीषण संकट ओढवलंय! मान्सून काळातच अनेक गावांमधील विहिरी, बोअरवेल आणि जलस्रोत कोरडे ठाक पडल्यानं शेतकरी आणि ग्रामस्थांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहेत. शेती कोमेजली आहे, तर पशुधनाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर बनत चाललाय. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेलीय की, शेतकऱ्यांना आता पिकांसाठी आणि जनावरांसाठी टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावं लागतंय. शासनाने तातडीने आंबेगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करून मदत करावी, अशी आर्त हाक आता इथला शेतकरी देऊ लागलाय. आंबेगाव तालुक्यात सध्या पाण्यासाठी तीव्र भटकंती सुरू आहे. पिकांना पाणी नसल्याने खरीप हंगाम धोक्यात आलाय, तर दुसरीकडे चारा छावण्यांची मागणी जोर धरू लागली आहे. आर्थिक संकटात सापडलेला इथला बळीराजा आता शासनाच्या मदतीकडे डोळे लावून बसला आहे. Byte: अशोक आदक (दुष्काळग्रस्त शेतकरी) Byte: शिल्पा आदक / राजाराम आदक0
0
Report
Advertisement
वाशिम में जल संकट गहरा, 70 से अधिक जल परियोजनाएं सूखी
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गडद होत असून अनेक जलस्रोत तळ गाठण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या अडाण, एकबुर्जी आणि सोनल या तीन मध्यम प्रकल्पांपैकी वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात केवळ 11.50 टक्के, तर सोनल प्रकल्पात 6.50 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील 160 लघु प्रकल्पांपैकी तब्बल 70 प्रकल्प पूर्णतः कोरडे पडले असून 30 हून अधिक प्रकल्प कोरडे पडण्याच्या उंबरठ्यावर आहेत. येत्या काही दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास वाशिमकरांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.0
0
Report
लातूर में युवक पर बर्बरतापूर्ण हमला: पानी मांगने पर बदसुलूकी, मामला दर्ज
Latur, Maharashtra:लातूर जिले के निलंगा तहसील के अम्बुलगा बुद्रुक में मानवीयता को कलंकित करने वाली सनसनीखेज घटना सामने आई है। पुराने विवाद के कारण एक युवक पर जीवघेणा हमला कर उसे बेरहमी से मारा गया। इतना ही नहीं, उसका जबरदस्ती अर्धवट टक्कल कर दिया गया और पानी मांगने पर उसके चेहरे पर लघुशंका कर डालने के आरोप भी लगाए गए। इस अमानवीय घटना से इलाके में आक्रोश फैल गया है; औराद शहाजानी पुलिस ने मामला दर्ज किया है।0
0
Report
कराड में बिबटों का दहशत, रात में बाइक चालक घायल
Satara, Maharashtra:कराड, सातारा - कराड तालुक्यात बिबट्याचा वावर मानवी वस्तीत वाढला असून रात्री एका बिबट्याने कराड- ढेबेवाडी मार्गावरील विंग फाटा येथे दुचाकीवर झडप घेतली. यामध्ये दुचाकीस्वार खाली पडून जखमी झाला आहे. दरम्यान बिबट्या सुध्दा जखमी झाला असून काही वेळात त्याने घटनास्थळावरून पळ काढला आहे. दुसरीकडे कराड तालुक्यातीलच तासवडे एमआयडीसीत पुन्हा एकदा बिबट्याचा वावर आढळून आला असून बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. गेल्या चार महिन्यांत एमआयडीसीत बिबट्या शिरण्याची ही तिसरी घटना असल्याने उद्योजक आणि कामगार वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर खटाव तालुक्यातही बिबट्याची दहशत पहायला मिळत आहे. जयराम स्वामींच्या वडगावमध्ये वडजाई मंदिर परिसरात दूध गाडी चालकाला रस्त्याकडेला बिबट्या दिसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.0
0
Report
Advertisement
सोलापूर में राजकारण पर राजेंद्र राऊत का धैर्यशील मोहिते पाटील पर जोरदार प्रहार
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - राज्यातील राजकारण केलेल्या माणसांकडे जिल्ह्यात फिरायला एक माणूस शिल्लक नाही, मा. आ. राजेंद्र राऊतांचा खा. धैर्यशील मोहिते पाटलांवर जोरदार प्रहार - विधान परिषद निवडणुकांची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरूच - खा. धैर्यशील मोहिते पाटील यांनी आमचाच उमेदवार निवडून येणार असा ठाम विश्वास व्यक्त केल्यानंतर माजी आ.राजेंद्र राऊतांची जोरदार टीका - राज्याचे राजकारण केलेल्या माणसांकडे जिल्ह्यात फिरायला एक माणूस शिल्लक नसल्याचे सांगत मा. राजेंद्र राऊतांचा जोरदार प्रहार - सोळा मतांनी आम्ही सुरुवात केली होती 16 मतांनीच आमचा विजय होईल असा आत्मविश्वास खा.धैर्यशील मोहिते पाटलांनी केला होता व्यक्त - अशा पद्धतीचा चुकीचा कॉन्फिडन्स ठेवल्यामुळे मोहिते पाटलांची दुर्दैवी अवस्था झाल्याचा राजेंद्र राऊतांचा दावा बाईट - धैर्यशील मोहिते पाटील ( खासदार, राष्ट्रवादी SP ) बाईट - राजेंद्र राऊत ( विधानपरिषद उमेदवार तथा माजी आमदार )0
0
Report
पुणे में गावठी दारू से 22 मौत, पुलिस विरोधी अभियान तेज कर दिया
Yeola, Maharashtra:पुणे जिल्ह्यात गावठी दारू पिऊन 22 जणांचा मृत्यू झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या पोलीस प्रशासनाने राज्यभरात हातभट्टी द्वारे बनवल्या जाणाऱ्या गावठी दारू विरोधात मोहीम उघडली आहे दरम्यान येवला तालुका पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या द्वारे राजापूर ममदापूर वन्यजीव संवर्धन क्षेत्रालगत आज्ञास्थळी मारलेल्या छाप्यामध्ये गावठी दारू बनवण्याचा अड्डा पोलिसांनी उध्वस्त केला आहे येथील सर्व साहित्य पोलिसांनी घटनास्थळी नष्ट केला असून आरोपींचा सध्या शोध घेतला जात आहे0
0
Report
अमरावती में मानसून देर से आने से किसान चिंतित, बुवाई प्रभावित
Amravati, Maharashtra:अमरावती जिल्ह्यात पावसाची दांडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला असून जिल्ह्यातील पेरण्या खोडबल्याचं पाहायला मिळत आहे. आतापर्यंत केवळ १८०० हेक्टरच शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्या असून यावर्षी ६ लाख ५० हजार هेक्टर वर पेरणीचे क्षेत्र अपेक्षित अडीच लाख हेक्टरवर सोयाबीन पिक अडीच लाख हेक्टर कपाशीच क्षेत्र असणार तर एक लाख वीस हजार तुरीचा नियोजन असल्याचा अंदाज आहे. अद्याप मान्सूनचा पाऊस आला नसल्यामुळे पेरण्या थांबल्या असून मान्सूनचा पाऊस येत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असे आव्हान जिल्हा कृषी अधीक्षक राहुल सातपुते यांनी केले आहे. २४ ते २५ जून नंतर महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होईल असा कृषी विभागाचा अंदाज असून ७० ते १०० मिलिमीटर पाऊस पडेपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असेही आव्हान कृषी विभागामार्फत करण्यात आल्या दरम्यान पाऊस लांबल्याने मोठ्या प्रमाणात उकाळा वाढला असून नागरिक उखाड्याने हैराण झाल्याचा पाहायला मिळत आहे.0
0
Report
Advertisement
