icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

रायगढ़ में भात की खेती संथ गति से, भारी बारिश से क्षेत्र 2–3% पर

Chendhare, Maharashtra:रायगडात भात लागवड संथगतीने अर्धा जुलै संपला लावणीला वेग नाही ...... आतापर्यंत केवळ २ ते ३ टक्के क्षेत्रावर लागवड अतिवृष्टीमुळे २१०० हेक्टरवरील रोपवाटीकांचे नुकसान ......... अँकर - अनियमीत आणि अनियंत्रित पावसामुळे खरीप हंगामातील भात शेती संकटात सापडली आहे. आधी लांबलेल्या पावसामुळे तर नंतर अतिवृष्टीमुळे भात शेती अडचणीत सापडली आहे. अर्धा जूलै सरला असला तरी रायगड जिल्ह्यात केवळ २ ते ३ टक्के क्षेत्रावर भात लागवड करण्यात आली आहे. पावसाने दडी दिल्याने भात लागवड संथगतीने सुरू आहे. अतिवृष्टीत अनेक ठिकाणी रोपवाटिकांचे पाण्याखाली जाऊन नुकसान झालं. तर आता पावसाने ओढ दिल्याने लावणीसाठी पुरेसे पाणी नाही. अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. मागील वर्षी ७१ हजार हेक्टरवर लागवड झाली होती मात्र यंदा तेवढी देखील होईल की नाही याबाबत शंका व्यक्त होत आहे.
0
0
Report

सूखा झेलते महाराष्ट्र के जत में गांववालों ने गधे का विवाह करवाकर बारिश प्रार्थना

Sangli, Maharashtra:पाऊसासाठी दुष्काळी जतच्या सिद्धनाथ मध्ये चक्क गाढवांचं लग्नसोहळा.. पाऊस पडावा यासाठी सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यातील सिद्धनाथ येथे चक्क गाढवाचं लग्न लावण्यात आले आहे. महाराष्ट्रात सर्वदूर दमदार पावसाची हजेरी राहिली आहे.मात्र अद्यापही दुष्काळी जत तालुक्यामध्ये पाऊसाने समाधानकारक हजेरी लावली नाही.त्यामुळे वरूण राजाला प्रसन्न करण्यासाठी सिद्धनाथ येथील ग्रामस्थांनी गाढवांचं लग्न लावलं,लग्नाच्या विधीनंतर गाढवांची गावातून मिरवणूक देखील करण्यात आली,यामध्ये ग्रामस्थ मोठया संख्येने नाचार सहभागी झाले होते.गाढवाचं लग्न लावल्यावर वरून राजा प्रसन्न होतो, अशी गावात आख्यायिका आहे.दुष्काळी तालुका म्हणून जतची ओळख असून महाराष्ट्रामध्ये सगळीकडे अगदी सांगलीच्या पश्चिम भागात पावसाची दमदार हजेरी झालेली असताना जत तालुक्यामध्ये मात्र सरासरी पेक्षाही कमी पाऊस पडला आहे.
0
0
Report

इंदापुर में संत तुकाराम महाराज पालखी सोहळे का दूसरा अश्वारिंगा शुरू

Rui, Maharashtra:इंदापुरात संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील मानाचे दुसरे अश्वारिंगन सुरू जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा इंदापूर तालुक्यातील नागवेलीच्या वेड्याच्या पानासाठी प्रसिद्ध असलेल्या निमगाव तेथील मुक्कामाटोपून छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या इंद्रेश्वर नगरीत दाखल झाल्यानंतर मानाचे दुसरे आस्वांचे गोल रिंगण पार पडत आहे... नगरखाना प्रदक्षिणा झाल्यानंतर पताका झेंडेकरी धावले तुळशी वृंदावन हंडेकरी महिला धावल्यानंतर आता काही वेळात मानाचे अश्व तीन प्रदक्षिणा पूर्ण करतील
0
0
Report
Advertisement

बारामती में शरद पवार के दौरे पर भारी भीड़, किसान कर्जमाफी के लिए दबाव

Rui, Maharashtra:बारामती : शरद पवार बाईट पॉइंटर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे आज बारामती दौऱ्यावरती होते यावेळी शरद पवारांना भेटण्यासाठी गोविंद बाग या निवासस्थानी नागरिकांनी गर्दी केली होती.यावेळी शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला... शरद पवार ऑन सोनम वांगचूक या पाच सहा दिवसांत अटक करतील अशी आम्हाला वाटतं होतं,आणि तास झाल.. त्यांची मागणी काय होती ? मंत्र्यांचा राजीनामा ? या संबध चळवळीत त्यांची जबाबदारी काळजीपूर्वक हाताळली नाही... वांगचुक यांनी मागणी केली पण केंद्र सरकार बघ्याची भूमिका घेत होते, शेवटी त्यांची मागणी एवढंच प्रश्न नव्हतं,त्यामध्ये इतर विषय देखील होते... बाकीचे राजकिय पक्ष सुद्धा त्यांच्यासोबत उभे राहिले.. काँग्रेसच्या वतीने आणि राष्ट्रवादीच्या वतीने प्रतिनिधी गेले...इतर पक्षाचे लोक गेले... त्यामुळे ही सामूहिक मागणी करत होते,ही मागणी आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे हे लक्षात आल्यानंतर वांगचुक यांना सरकारने अटक केली... त्याप्रमाणे पहाटे त्यांना अटक केली... त्यांनी अटक जरी केली तरी हे आंदोलन चालू राहणार... मागणी रास्त होती,सरकारने त्यांना नोटीस दिली होती... हे आंदोलन दिल्लीमध्ये असताना देखील सरकारमधील लोक त्यांना भेटायला सुद्धा येत नाहीत... याचा अर्थ याचा अर्थ केंद्र सरकार पूर्णपणे बेजबाबदारपणे वागतेय असा आहे.. आणि हे इथे थांबणार नाही, उद्या 14 तारखेला पार्लमेंट होईल, याविषयी पार्लमेंट मध्ये बोलला जाईल... ऑन शेतकरी कर्जमाफी ठीक आहे तारीख घेतली.. राज्य सरकारने ज्या तारखा दिल्या होत्या त्या तारखा पाळायला हव्या होत्या... जोपर्यंत सरकार नवीन तारीख सरकारने नवीन तारीख दिली आहे तोपर्यंत आम्ही थांबू... शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण हे आम्हाला जास्त महत्त्वाचा आहे.. हे जर केलं तर याबाबत आमची तक्रार नाही.. नाही केलं तर राज्यभर आंदोलन सुरू केलं जाईल..
0
0
Report

रामदास कदम ने सुनील तटकरे पर आरोपों के सख्त जवाब की चेतावनी दी

Ratnagiri, Maharashtra:रामदास कदम (शिवसेना नेते) खासदार सुनील तटकरे हे ऐहसानफरामोश माणूस आहेत. माझ्या घराला गटार म्हणता, मग दहा वर्षे या गटारात कशाला येत होतात? तेव्हा माझे घर गंगा झाले का? – रामदास कदम यांचा सवाल. तुझ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी पाठीला जखम असतानाही मी वणवण भटकलो. गटार काय असते, हे सुनील तटकरे यांना दाखवून देणार. – रामदास कदम यांचा इशारा. दापोली विधानसभा मतदार संघात माझ्या मुलाविरोधात त्यांनी गद्दारी केली. सुनील तटकरे नालायक माणूस... गद्दारीचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. सुनील तटकरे यांना त्यांच्या कर्माची फळे भोगावी लागतील. हा विश्वासघातकी माणूस... गटार काय असते, हे भविष्यात दाखवून देऊ. On उद्धव ठाकरे : उद्धव ठाकरेंचे रामरक्षा आंदोलन म्हणजे ते चांगले काम करत आहेत. राम मंदिरातील दानचोरी प्रकरणावर सर्वांनी आवाज उठवायला हवा. भाजपनेही यावर आवाज उठवला आहे. On मंडणगड पाणी योजना : मंडणगड पाणी योजना मंजूर करण्यात सुनील तटकरे यांचे कोणतेही योगदान नाही. गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांनीही ही योजना मंजूर करून आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत. दुसऱ्याच्या बापाला स्वतःचा बाप म्हणून पेढे वाटू नका. रामदास कदम यांचा तटकरे यांना सल्ला
0
0
Report
Advertisement
Advertisement

मुंबई वनराई पुलिस ने मध्यरात्रि रेशन चावल से भरा ट्रक पकड़ा, रैकेट की जांच

Mumbai, Maharashtra:मुंबईतील वनराई पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री मोठी कारवाई करण्यात आली आहे. रेशनिंगच्या धान्याने भरलेला एक ट्रक सापळा रचून पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या आधी मांड्य पोलिस ठाण्यात असा ट्रक पकडून गुणा दाखल करण्यात आळ या कारवाईमुळे रेशन धान्याच्या कलाबाजाराचा संशय व्यक्त केला जात असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. वनराई पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मध्यरात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास सापळा रचून रेशन धान्याने भरलेला ट्रक अडवला. ट्रकची तपासणी केल्यानंतर तो ताब्यात घेण्यात आला असून चालकाची चौकशी सुरू आहे. हा ट्रक नेमका कुठून आला, कोणाच्या मालकीचा आहे आणि रेशनचे धान्य कुठे नेले जात होते, याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणामागे रेशन धान्याच्या काळाबाजाराचे रॅकेट आहेका, याचाही शोध घेतला जात आहे. ट्रकमधील धान्याची कागदपत्रे, परवानग्या आणि संबंधित व्यक्तींची माहिती पडताळण्याचे काम सुरू असून, तपासानंतर या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
0
0
Report

नातेपुते में खाद्य विभाग का छापा: 1384 लीटर ड्रिंकिंग वॉटर-मैंगो जूस जप्त

Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते, माळशिरस येथे अन्न व औषध प्रशासनाची कारवाई: ५३ हजारांचा पॅकेज्ड वॉटर व ज्यूस साठा जप्त, व्यवसाय बंदचे आदेश,१३८४ लिटर संशयास्पद साठा; लेवल दोष व नियमांचे उल्लंघन मे. सत्यवेल अॅग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड या आस्थापनेवर अचानक छापा टाकून ५३ हजार रुपये किंमतीचा १३८४ लिटर पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर व मँगो ज्यूसचा साठा जप्त केला. तसेच तपासणीवेळी आढळून आलेल्या त्रुटींची पूर्तता होईपर्यंत आस्थापनेस तत्काळ व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर व मँगो ज्यूस या अन्नपदार्थांचे ०२ नमुने घेण्यात आले. उर्वरित पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरचे ५८४ लिटर व मँगो ज्यूसचे ८०० लिटर, असे एकूण १३८४ लिटर, किंमत रु. ५३,०००/- चा साठा जप्त करण्यात आला. सदर साठ्यावर लेवल दोष, कमी दर्जा असल्याचा संशय व अन्न सुरक्षा व मानदे कायद्याचे नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आले。
0
0
Report
Advertisement

दिल्ली में राजीनामे मांग पर सोनम वांगचुक की हिरासत, सरकार पर दबाव बढ़ा

Ahilyanagar, Maharashtra:दिल्ली में केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान के राजीनामे की मांग के दौरान सामाजिक कार्यकर्ता सोनम वांगचुक को दिल्ली पुलिस ने हिरासत में लेकर अस्पताल दाखिल कराया गया है। इस मामले पर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ने प्रतिक्रिया दी है। सोनम वांगचुक पिछले बीस दिनों से उपवास कर रही थीं; उन्हें उपवासस्थल से हिरासत में लेकर अस्पताल में भर्ती कराया गया। हालांकि, इस कारवाई का सरकार से कोई संबंध नहीं है, यह जलसंपदा मंत्री ने स्पष्ट किया। उच्च न्यायालय के निर्देशानुसार ही यह कार्रवाई हुई है, और न्यायालय ने सोनम वांगचुक के वैद्यकीय परीक्षण का रिपोर्ट अदालत में प्रस्तुत करने के निर्देश दिए हैं — क्या इससे न्यायालय के निर्देश या मंशा पर शक होता है, यह सवाल उन्होंने उठाया। अहिल्यानगर जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेतील कथित भ्रष्टाचार आणि निकृष्ट कामांबाबत राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये अनेक अधिकारींचा देखील निर्माण झाला आहे. जलजीवन मिशन योजनेत तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्या असून, अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे झाल्याने नागरिकांनी आक्षेप नोंदवले आहेत. सरकारने केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध केला असून योजनेतील त्रुटी दूर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हर घर जल स्वप्न निश्चितपणे पूर्ण होईल, असे विखे पाटील यांनी व्यक्त केले. मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेमध्ये काही BELO यांनी काम करण्यास नकार दिल्याच्या चर्चेवर त्यांनी प्रतिक्रिया दिली. SIआर अंतर्गत मतदारांचे मॅपिंग सुरू असून ते पूर्ण झाल्यानंतरच मतदारांची योग्य ओळख निश्चित होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारकडे किंवा प्रशासनाकडे कोणत्याही प्रकारची तक्रार आलेली नाही असे त्यांनी स्पष्ट केले. अहिल्यानगर जिल्ह्यात ८० टक्क्यांहून अधिक पेरण्या पूर्ण झाल्या आहेत; परंतु पावसामुळे दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. तरीही चांगला पाऊस पडेल, अशी आशा असून दुबार पेरणीची वेळ आल्यास सरकार पूर्णपणे तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
0
0
Report

मुंबई में बारिश शुरू, अंधेरी वेस्ट मिल्लत नगर में पेड़ गिरा; रास्ता बंद

Mumbai, Maharashtra:मुंबईत पावसाची सुरुवात; अंधेरी पश्चिमेतील मिल्लत नगरमध्ये मोठे झाड कोसळले मुंबईत पावसाची सुरुवात होताच अंधेरी पश्चिम येथील मिल्लत नगरमधील दीप टॉवर इमारतीच्या आवारात एक मोठे झाड कोसळले. या घटनेमुळे इमारतीच्या परिसरातील रस्ता पूर्णपणे बंद झाला. झाड कोसळल्यानंतर नागरिकांच्या ये-जा करण्यास अडथळा निर्माण झाला आणि काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याची माहिती नाही. घटनेची माहिती मिळताच संबंधित विभागाचे कर्मचारी आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून झाड हटविण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले.
0
0
Report

डोंबिवली डॉक्टरों के हमले के विरोध में 24 घंटे राज्यस्तरीय बंद का आह्वान

Kalyan, Maharashtra:डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण ; येत्या सोमवारी आयएमएने पुकारला राज्यस्तरीय बंद कल्याणातील डॉक्टरांच्या सर्व संघटना पूर्णपणे सहभागी होणार डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात झालेल्या डॉक्टर मारहाणप्रकरणी महाराष्ट्र आयएमएने आक्रमक भूमिका घेत येत्या सोमवारी २४ तासांच्या राज्यस्तरीय बंदची हाक दिली आहे. महाराष्ट्र आयएमएच्या या बंदमध्ये कल्याण डोंबिवलीतील डॉक्टरांच्या सर्व संघटना पूर्णपणे सहभागी होणार असल्याची माहिती इंडियन मेडीकल असोसिएशन कल्याणचे अध्यक्ष डॉ राजेश राघव राजू यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच यानंतरही शासनाकडून कोणतीही कडक कायदेशीर कारवाई न झाल्यास पुढील महिन्यापासून बेमुदत बंदचा इशाराही डॉक्टरांच्या संघटनेकडून यावेळी देण्यात आला आहे. डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात ६ जुलै रोजी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या समर्थकांकडून डॉक्टरांना मारहाण करण्याची घटना घडली होती. ज्याचे कल्याण डोंबिवलीसह संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले. तर प्रशासनाकडून या घटनेनंतर संबंधितांविरुद्ध झालेली कायदेशीर कारवाई असमाधानकारक असल्याचे सांगत महाराष्ट्र इंडियन मेडीकल असोसिएशनतर्फे येत्या सोमवारी 20 जुलै 2026 रोजी बंदची हाक दिली आहे. तसेच डॉक्टरांवरील हल्ल्याबाबत शासनाने तयार केलेला कायदा अधिक कडक करणे, डॉक्टरांना काम करण्यासाठी सुरक्षित वातावरण तयार करणे, रुग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोणताही त्रास न होण्यासाठी एस ओ पी तयार करणे, भविष्यातील अशा घटना टाळण्यासाठी शासनाकडून एक समुपदेशन समिती तयार करणे आदी आमच्या मागण्या असल्याचे डॉ. राजेश राघव राजू यांनी यावेळी दिली. या पत्रकार परिषदेला निमा संघटनेचे शाम पोटदुखे, आयुर्वेद व्यासपीठचे वैद्य अभिजीत ठाकूर, कल्याण होमिओपॅथिक डॉक्टर संघटनेचे डॉ. राहुल काळे, केंपस्वा सुभाष कदम, इंडियन डेंटल असोसिएशनचे डॉ. किरण टोकेकर, आय एम ए कल्याणचे डॉ. हिमांशु ठक्कर हेदेखील उपस्थित होते. दरम्यान या 24 तासांच्या बंदमध्ये राज्यातील आपत्कालीन सुविधा सुरू राहतील मात्र सर्व डॉक्टर आपली ओपीडी बंद राहणार असल्याचेही यावेळी डॉक्टर संघटनांकडून स्पष्ट करण्यात आले. तर यानंतरही कडक कायदेशीर कारवाई न झाल्यास पुढील महिन्याच्या 9 ऑगस्टपासून बेमुदत बंद करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top