411037
पुण्यात 33 गावे विकणे आहेत अशा प्रकारची बॅनरबाजी आणि निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा
Pune, Maharashtra:पुणे महापालिकेतून फुरसुंगी उरळी नगरपरिषद निर्माण झाल्यानंतर नागरिकांनी आंदोलन पुकारले आहे. त्यांनी बॅनरबाजी करून महापालिकेत समाविष्ट 33 गावांचे विक्रीच्या विरोधात आवाज उठवला आहे. नागरिकांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. महापालिकेच्या जास्त करामुळे गाव विकण्याची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
सोलापूर ग्रामीण पुलिस ने 938 भोंगे हटाए; 581 मंदिर और 357 मस्जिदों से कार्रवाई
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर जिल्ह्यातील विविध धार्मिक स्थळावरील 938 भोंगे हटवले, सोलापूर ग्रामीण पोलिसांची मोठी मोहीम यशस्वी - सोलापूर जिल्ह्यातील विविध धार्मिक स्थळावरील 938 भोंगे काढण्यात सोलापूर ग्रामीण पोलिसांना मोठे यश - जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचा महत्त्वपूर्ण निर्णय - सोलापूर ग्रामीण पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेमध्ये 938 पैकी 581 भोंगे मंदिर तर 357 भोंगे मशीदीवरील काढण्यात यश - समाजातील नागरिक, धर्मस्थळांचे पदाधिकारी, आणि विश्वस्तांचा कायद्याचा आदर राखत सकारात्मक प्रतिसाद0
0
Report
नागपुर में सुबह के हादसे में 70 वर्षीय महिला की मौत, कार चालक फरार
Nagpur, Maharashtra:नागपूरच्या धरमपेठ भागात सुगंध मंगल कार्यालय जवळ आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे.. सुमारे 70 वर्ष वयाची ही महिला मॉर्निंग वॉक वर जात असताना सुगंध मंगल कार्यालय जवळच्या चौकावर अत्यंत तीव्र गतीने आलेल्या एका कार ने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली.. या धडकेमुळे महिला रस्त्यावर दूरवर फेकली गेली.. आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे... या अपघातानंतर कार तीव्र गतीने तिथून निघून गेली.. सध्या पोलीस घटनास्थळी पोहोचले आहे आणि अपघात झालेल्या महिलेचा मृतदेह रुग्णालयात नेण्यात आलंय.. तर फरार झालेल्या कारचा शोध सुरू करण्यात आला आहे....0
0
Report
वाशीम के मेडशी में शाहाबाबू फर्नीचर शॉप में भीषण आग, बड़ी क्षति
Washim, Maharashtra:वाशीम जिले के मेडशी में शाहाबाबू फर्नीचर दुकान में आज सुबह भीषण आग लग गई। आग में दुकान का फर्नीचर सामान सहित पूरा दुकान जलकर खाक हो गया और भारी नुकसान हुआ। आग लगने की सूचना मिलते ही दमकल विभाग ने घटनास्थल पर पहुंचकर दो घंटे के कठिन प्रयासों के बाद आग पर नियंत्रण पाया। प्राथमिक जानकारी के अनुसार शॉर्ट सर्किट से आग लगने का अंदाजा है। मामले की जानकारी मिलने पर राजस्व विभाग के अधिकारी भी मौके पर पहुँच गए हैं। इस आग से क्षेत्र में शोक की लहर है।0
0
Report
Advertisement
छह महीने से अनुदान नहीं मिलने पर गोशाला चालक संकट में, प्रशासन से राहत की मांग
Nashik, Maharashtra:नाशिक ( मालेगाव ) विशाल मोरे शासनाकडून गेल्या सहा महिन्या पासून मनमाड, मालेगावसह नाशिक जिल्ह्यातील गोशाळांना मिळाले नाही अनुदान.. गोशाळा चालक संकटात.. शासनाकडून गेल्या सहा महिन्या पासून नांदगाव, मनमाड, मालेगाव भागासह नाशिक जिल्ह्यातील गोशाळांना अनुदान रक्कम मिळाली नाही त्यामुळे गोशाळा चालक संकटात सापडला आहे शासनकडून महाराष्ट्र गोसेवा आयोगा मार्फत नोंदणीकृत गोशाळां मध्ये देशी गाईंच्या संगोपनासाठी प्रतिदिन प्रतीगोवंश 50 रुपये दिले जाते मात्र सहा महिन्या पासून अनुदान रखडल्यामुळे गोशाळा चालक अडचणीत सापडले असून सध्या चारा साठविण्यासाठी अनुदान रक्कमची गरज असून शासनाने लवकरात लकर अनुदान रक्कम देण्याची मागणी गोशाळा चालकांनी केली आहे बाईट :-बाळासाहेब करवर बाईट :-भैय्यासाहेब देशमुख गोशाळा चालक..0
0
Report
विदर्भ में तीन दिनों तक उष्ण लहर, अकोला में तापमान 45°C दर्ज
Akola, Maharashtra:राज्याचा तापमान आता दिवसेंदिवस वाढत असून विदर्भात येत्या तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. काल अकोल्यात तापमानाची नोंद 45 अंश एवढी नोंदवण्यात आली.0
0
Report
पुणे के पुंडलिक नगर में राडा: पुलिसकर्मी ने शिवसेना नेता और परिवार पर चाकू हमला
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:आठवडा भराच्या आत पुन्हा एकदा पुंडलिक नगर भागात रस्त्यावर राडा झाल्याची घटना समोर आली आहे. रात्री अकरा वाजेच्या सुमारास एक पोलिस कर्मचाऱ्याने शिवसेनेचे उपविभाग प्रमुख विकास नरवडे आणि त्यांच्या कुटुंबावर चाकू हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे रात्री शेकडोंचा जमाव रस्त्यावर जमला होता. यात नरवडे यांच्या गालापासून ते माने पर्यंत चाकूचे वार आहेत. त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, यातील आरोपी आणि जखमी असलेले शेजारी वास्तव्यास आहेत. दोघांच्याही तीन मजली इमारती आहे, त्यातून गाडी लावण्यावरून अशा काही किरकोळ कारणावरून त्यांच्यात सातत्याने कुरबुरी सुरू असतात. यातूनच त्यांच्यात रात्री पुन्हा एकदा वाद उफाळला. रात्री एकमेकांना शिवीगाळ सुरू असताना पोलिस कर्मचाऱ्याने आपल्या काही पोलिस मित्रांना घटनास्थळी बोलावून घेतले. त्यातून त्यांना संपवून टाकण्याची भाषा वापरून त्यांच्यावर चाकूने वार केले. यात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या घरातील तिघे जण जखमी झाले असल्याची माहिती आहे.0
0
Report
Advertisement
सोलापूर: बार्शीत कांदा ढाकते वक्त किसान की बिजली गिरने से मौत
Solapur, Maharashtra:बार्शी तालुक्यातील श्रीपत पिंपरी येथे शेतात काम करत असताना शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय. बाळासाहेब तानाजी गरडडे असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गरडडे कुटुं Drog? — (note: ensure no stray text) कृपया पुढील मजकूराची माहिती फक्त मराठीतच समाविष्ट करा: गरडडे कुटुंनं शेतीवर उदरनिर्वाह करत असून सध्या कांदा काढणीचे काम सुरू होते. काही कांदा घराशेजारी तर काही शेतातील आंब्याच्या झाडाखाली ठेवण्यात आला होता. अचानक हवामानात बदल होऊन जोरदार वारा, विजांचा कडकडाट आणि पावसाला सुरुवात झाली. पावसापासून कांदा वाचवण्यासाठी कुटुंबातील सदस्य वेगवेगळ्या ठिकाणी धावले. त्यावेळी बाळासाहेब गरडे हे शेतातील कांदा ताडपत्रीने झाकण्यासाठी आंब्याच्य झाडाखाली गेले. पाऊस थांबल्यानंतर बराच वेळ होऊनही ते परत न आल्याने कुटुंबीयांन शेतात जाऊन पाहणी केली असता जमिनीवर निपचित अवस्थेत आढळले विजेचा जोरदार झटका बसल्याने गंभीररीत्या भाजले गेले होते, त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरलीय.0
0
Report
मध्यरात्रि दबिश: सोनाबॉर्डी रेती घाट पर अवैध उत्खनन, पोकलैंड-तीन वाहन जप्त
Amravati, Maharashtra:धारणीत मध्यरात्रि पर दबिश; रेती तस्करी के खिलाफ उपविभागीय अधिकारी ने बाइक से घेराबंदी, पोकलैंड सहित तीन वाहन जप्त। तापी नदी के सोनाबर्डी रेती घाट पर अवैध उत्खनन के खिलाफ महसूल प्रशासन ने बड़ी कार्रवाही करते हुए तस्करों पर दबिश दी। उपविभागीय अधिकारी आय एएस सिद्धार्थ शुक्ला ने अंधेरे में घाट पर पहुंचकर现场 खाकी की। इस कार्रवाई में एक पोकलैंड मशीन, एक टिपर और एक कैंपर वाहन जप्त किए गए। पिछले कुछ दिनों से सोनाबर्डी रेती घाट पर अवैध वाळू उत्खनन की शिकायतें प्रशासन तक पहुँच रही थीं। वरिष्ठ अधिकारियों के निर्देश पर शुक्ला ने गुप्त रूप से योजना बनाकर कार्रवाई की। दो कर्मचारियों सहित दुचाकी से घाट पर पहुँचकर निरीक्षण किया गया और कार्रवाई पूरी की गई।0
0
Report
मराठवाड्यात अवकाळी पावसाचा इशारा, पुढील दोन दिवस जिल्ह्यात पाऊस संभाव्य
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:एकीकडे उन्हाचा पारा वाढत असताना दुसरीकडे मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. परभणी, नांदेड, लातूर येथे पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने शुक्रवारी दिला. अरबी समुद्रावरून वाष्पयुक्त वारे येत असल्याने उन्हासोबत पावसाच्या सरी असा अनुभव महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत येऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे.0
0
Report
Advertisement
जालना मर्चेंट्स को-ऑपरेटिव बैंक घोटाले में मुख्य सूत्रधार समेत आरोपी गिरफ्तार
Jalna, Maharashtra:जालना मर्चंट बँक घोटाळा; फिर्यादीच निघाला आरोपी, महाव्यवस्थापक टोकशांना अटक अँकर : जालना मर्चट को-ऑपरेटिव्ह बँकेतील २३ कोटी ३३ लाख रुपयांच्या महाघोटाळ्याला आता नाट्यमय वळण मिळाले आहे. ज्यांनी याप्रकरणी बँकेची बाजू मांडत तक्रार दिली, तेच महाव्यवस्थापक राजेंद्र भीकचंद टोकशा याचा या गुन्ह्यातील कट उघड झाला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी त्यांना अटक केली आहे. न्यायालयाने आरोपी टोकशा याच्यासह मुख्य सूत्रधारांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे वेअर हाऊसच्या नावे १७७ बनावट खातेदार तयार करून बँकेची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवला होता. तपासादरम्यान आर्थिक गुन्हे शाखेने यापूर्वीच या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार रायचंद सखाराम कुरंगळ याच्यासह त्याला मदत करणारे त्याचे साथीदार नीलेश्वर भोसले, रामेश्वर जाधव, ज्ञानेश्वर जाधव आणि सुधाकर ठोंबरे यांना अटक केली होती.या आरोपींच्या चौकशीतून आणि बँकेच्या कागदपत्रांच्या पडताळणीतून महाव्यवस्थापक राजेंद्र टोकशा याचाही या घोटाळ्याच्या कटामध्ये प्रत्यक्ष सहभाग असल्याचे तांत्रिक पुरावे मिळाल्याने पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी टोकशा याच्यासह मुख्य आरोपी रायचंद कुरंगळ आणि नीलेश्वर भोसले यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी मंजूर केली आहे. या चौकशीतून आणखी काही व्यक्तींची नावे समोर येण्याची शक्यता आहे.0
0
Report
शिरूर में भीषण गर्मी और बारिश से प्याज किसान त्रस्त, कीमतें गिरावट
Shirur, Maharashtra:राज्यावर सध्या अस्मानी आणि सुलतानी संकट एकाच वेळी घोंगावतंय. एकीकडे सूर्य आग ओकतोय, तर दुसरीकडे याच तापमानामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आलंय. अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हामुळे कांदा काढणीसाठी मजूर मिळणं कठीण झालंय तर दुसरीकडे वाढती उष्णता आणि अवकाळी पाऊस यामुळे काढणीला आलेला कांदा शेतातच सडू लागलाय, इतकं संकट सोसून जो कांदा हाती येतोय, त्याला कवडीमोल बाजारात भाव मिळतोय. खर्च ही निघत नसल्यानं बळीराजा पूर्णपणे हतबल झालाय.याचाच नुकसान ग्रस्त कांद्याच्या शेतातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी... प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया शिरूर पुणे...0
0
Report
पानी आपूर्ति योजना की गति के लिए आयुक्त बदली: मुंबई में दबाव बढ़ा
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आयुक्तपदावरून बदली करू नका, कारण पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती मिळणे गरजेचे आहे. असा अट्टाहास स्थानिक मंत्री, नेत्यांनी शासनाकडे केला. मात्र, त्यांची बदली मुंबईला झाली, मग त्यानंतर पुन्हा शासन दरबारी नेते, मंत्र्यांनी वजन वापरून दोन आठवड्यांत त्यांची विभागीय आयुक्त पदावर बदली केली. आणि श्रीकांत यांनी पाणी पुरवठा बाबत बैठक सुरू केल्या..0
0
Report
Advertisement
वालूज औद्योगिक क्षेत्र में 4.9 लाख चोरी: CCTV में तीन चोर गिरफ्तार
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक वसाहतीतील डी सेक्टरमध्ये धक्कादायक चोरीची घटना समोर आली आहे. ऑटोमेंट इंडस्ट्रीज कोटिंग कंपनीत पहाटे साडेतीनच्या सुमारास तीन चोरट्यांनी शिरत सुरक्षारक्षकाचे हातपाय बांधून मारहाण केली. कंपाऊंडवरून आत प्रवेश करून तब्बल ४ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल या चोरट्यांनी लंपास केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही संपूर्ण घटना कैद झाली असून चोरटे दुचाकीवर आल्याचे दिसून येत आहे. चोरट्यांनी कॉपर साहित्य, टर्मिनल आणि इतर महागडे साहित्य चोरून नेले. या घटनेमुळे वाळूज औद्योगिक परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उद्योजकांनी पोलिसांची भेट घेऊन गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. दरम्यान, एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे.0
0
Report
शिरपूर दौरे पर मुख्यमंत्री फडणवीस का 1200-बेड अस्पताल का भव्य उद्घाटन
Dhule, Maharashtra:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज शिरपूर दौऱ्यावर येताहेत. ते विविध विकासकामांचा भव्य शुभारंभकरणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्याच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यानिमित्त प्रशासकीय यंत्रणा आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने शिरपुरात स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एका अत्यंत भव्य आणि महत्त्वाकांक्षी आरोग्य प्रकल्पाचे लोकार्पण होत आहे. खर्दे बुद्रुक येथे 'एसव्हीकेएम' संस्थेने उभारलेल्या तब्बल १२०० खाटांच्या अत्याधुनिक 'तपनभाई मुकेशभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटलचे मुख्यमंत्री उद्घाटन करतील. या रुग्णालयामुळे उत्तर महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात सीमेवरील आदिवासी आणि गोरगरीब जनतेला आता मोठ्या उपचारांसाठी इतरत्र भटकावे लागणार नाही. सर्वांना समान उपचार आणि दुर्बल घटकांना 'कॅशलेस' सुविधा हे या रुग्णालयाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ, गिरीश महाजन, पालकमंत्री जयकुमार रावल आणि आमदार अमरिशभाई पटेल यांच्यासह अनेक दिग्गज मंत्री, آجि-माजी लोकप्रतिनिधी आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागले आहे.0
0
Report
मराठी भाषा अनिवार्य: रिक्षाचालक यूपी-बिहार लौटने को मजबूर
Dhule, Maharashtra:MARATHI bhasha ki majboori ne parpranti riksha charak ki palayan shuru kar diya hai, jiske chalte unke parivaar ke sath kai rikshaa chalak apne mulya desh Uttar Pradesh-Bihar ki or nikal rahe hain. Mumbai-Agra rajmarg par aisi riksha chalakon ki sankhya badh gayi hai. 1 May se riksha parwan ke liye Marathi bhasha ana zaroori banane ki ghoshna ke baad parpranti riksha chalak apne dhabe-dhankat mein pad gaye hain. Is zabardasti ke chalte Mumbai, Naalasopara aur upnagra ka angik riksha chalak apne asli rajya ki or laut rahe hain. Sabhi rikshaa chalak apne parivar aur ghar ki saari maal saman ke sath khud ki riksha se he hazaron kilometres ka safar kar rahe hain. Yatra ke dauran unhone bajnradiyon ke sath bakery ki cheezein aur pani saath le rakha hai. Achanak liye gaye is nirnay se license cancel hone ki chinta in chalakon ko satata rahi hai. Kai logon ne riksha aur license ke liye karj liya hai, isliye rozgar chhinne par jeene ki mushkil samne hai. 'Humein sarkar thoda samay de, kam se kam kuch mahine Marathi sikhane ke liye, turant license cancel na kiye jayein', aisi aart haak riksha chalakon ne di hai.0
0
Report
Advertisement
