411037
पुण्यात 33 गावे विकणे आहेत अशा प्रकारची बॅनरबाजी आणि निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा
Pune, Maharashtra:पुणे महापालिकेतून फुरसुंगी उरळी नगरपरिषद निर्माण झाल्यानंतर नागरिकांनी आंदोलन पुकारले आहे. त्यांनी बॅनरबाजी करून महापालिकेत समाविष्ट 33 गावांचे विक्रीच्या विरोधात आवाज उठवला आहे. नागरिकांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. महापालिकेच्या जास्त करामुळे गाव विकण्याची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नागपुर पुलिस ने ऑनलाइन धोखाधड़ी करने वाले गैंग کا पर्दाफाश किया; 209 ATM कार्ड जब्त
Nagpur, Maharashtra:नागपूर पोलिसांनी म्युल अकाउंट गोरखधंदा करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. याप्रकरणी एका महिलेसह तीन आरोपीना पोलिसांनी अटक केलीय. आरोपीकडून 209 ATM कार्ड, 50 सिमकार्ड, 45 धनादेश आणि 45 बँक पासबुक, विविध कंपन्यांचे शिक्के जप्त केलेय. उज्वला राजगिरे, पठाण उर्फ इरफान इकबाल शेख, आयुष रामटेके असे अटकेतील आरोपीची नावे आहेत. आरोपी आमिष दाखवून हे म्युल अकाउंट बनवायचे.. त्यानंतर त्याचा वापर ऑनलाईन फसवणूकची रक्कम या खात्यात जमा करून व नंतर ती दुसऱ्या अकाऊंटला वर्ग करून त्याततून ते पैसे काढून घेत. सायबर गुन्हातील सोर्स लपवण्यासाठी ही म्युल खाती उघडण्यात आली होती.. तसेच सायबर फसवणूकीतून मिळालेला पैसा पांढरा करण्यासाठी वापरण्यात येत असल्याचा पोलिसाना संशय आहे. सायबर पोलिसानी या टोळीचा पर्दाफाश केल्यानंतर याप्रकरणाची व्याप्ती अनेक राज्यात पसरली असल्याची माहिती पुढे येतेय....त्यादृष्टीने त्याची फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकही पोलीस तपासत आहे.0
0
Report
मराठवाडा कुणबी आरक्षण: अर्ज वैधता 77.4%, 0.30% अवैध; जरांगे की चौंकाने वाली प्रतिक्रिया
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:कुणबी जात वैधता पडताळणी संदर्भातील माहिती: मराठवाड्यात शिंदे समिती स्थापन झाल्यापासून 31 जुलै 2026 पर्यंत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमधून 20,143 अर्ज जात पडताळणी समित्यांकडे दाखल झाले. त्यापैकी 15,597 अर्जदारांना कुणबी जात वैधता प्रमाणपत्र देण्यात आले आहे. विशेष म्हणजे केवळ 61 अर्जच अवैध ठरले असून त्याचं प्रमाण अवघं 0.30 टक्के आहे. तर 2,528 अर्ज अद्याप प्रलंबित आहेत. त्यात सर्वाधिक अर्ज आणि सर्वाधिक वैधता प्रमाणपत्रे बीड जिल्ह्यात देण्यात आली आहेत. मराठवाडा : कुणबी जात वैधता पडताळणीसाठी आलेल्या अर्जांपैकी तब्बल 77 टक्क्यांहून अधिक अर्ज वैध ठरले आहेत. अवैध अर्जांचे प्रमाण केवळ 0.30 टक्के असल्याने फेटाळणी अत्यंत कमी आहे. मात्र यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आणि त्या सगळ्यांवर आता जरांगे यांनी पुन्हा भूमिका मांडली आहे. हे प्रमाणपत्र खरे होते मग रद्द का केले जरंगे च्या आंदोलनानंतर हे रद्द झाले असा संभ्रम पसरवण्याचा कट असल्याचा आरोप जरंगे यांनी केलाय. शिंदे चे मंत्री चूक झाली मान्य करताय भाजपनेही मान्य करावे, आमच्या नाराजीचा प्रश्न नाही अशी भूमिका जरांगे यांनी मांडली आहे. तर दरेकर यांनी केलेल्या टिकेकर जरांगे यांनी शिवराळ भाषेत उत्तर दिलाय. यात प्रत्येक जिल्ह्यात अर्ज का फेटाळले याची कारणे पुढे आली आहेत: जात वैधता का फेटाळ्याची कारणे: छत्रपती संभाजीनगर – अर्जावरील दावा आणि सादर केलेले पुरावे ग्राह्य न ठरल्यामुळे जात दावा सिद्ध झाला नाही; जालना – अर्जदाराकडे कुणबी असल्याचा पुरेसा दस्तऐवजी पुरावा नसल्याने तसेच दावा सिद्ध न झाल्याने अर्ज अवैध ठरविण्यात आले; धाराशिव – अर्जदारांनी दावा मागे घेतल्यामुळे/प्रकरण निकाली काढण्यात आले; Hingoli – एकही अर्ज अवैध ठरलेला नाही; नांदेड – कागदपत्रांतील विसंगती आणि कुणबी असल्याचा पुरावा पुरेशा पुरावा नसल्याने अर्ज अवैध ठरले; बीड – केवळ 1 अर्ज अवैध; संबंधित प्रकरणात जात दावा सिद्ध झाला नाही; परभणी – कागदपत्रांच्या आधारे दावा सिद्ध न झाल्याने अर्ज अवैध ठरले. लातूर – एकही अर्ज अवैध ठरलेला नाही. या निष्कर्षांवर आता जरांगे विरोधात आक्रमक प्रतिक्रिया दिसत आहेत. देशाच्या अन्य भागातील मतदार आणि राजकारणात झालेले परिवर्तन या प्रकरणाला वेग देत आहेत. सामान्य नागरिकांना कुणबी जात वैधता प्रमाणपत्र वितरणाची स्थिती स्पष्टपणे समजावून देण्यात आली आहे. अर्जांची संख्या कमी असली तरी अवैध अर्जांचे प्रमाण तुलनेने सर्वाधिक नांदेडमध्ये आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांत वैधता प्रमाणपत्रांची वितरणाचे विश्लेषण जारी आहे.0
0
Report
युवा उबाल पर भाजपा-शिंदे-शाह की रणनीति, संवाद के बीच सियासत गर्म
Kolhapur, Maharashtra:शशिकांत शिंदे, प्रदेशाध्यक्ष शरद पवार राष्ट्रवादी Byte मुद्दे On सरसंघचालक युवा भेट माझ्या माहितीप्रमाणे जेनजीच्या आंदोलनाचं गांभीर्य घेतलेलं दिसतंय. देशाचे पंतप्रधान सुद्धा आता युवकांशी संवाद करतात इतके वर्षे कधी त्यांनी अशा प्रकारचा संवाद केला नव्हता. याचा अर्थ देशातील तरुण हा अस्वस्थ आहे आणि त्यांच्या मनामध्ये विरोधी भावना आहे हे माहिती पडल्यानंतर या तरुणाना परत आपल्याकडे प्रेरित करण्याचा प्रयत्न होतोय. मला वाटतं की युवा वर्ग हा विरोधात जातोय याची कल्पना आल्यामुळे या संदर्भामध्ये आता सगळेजण या युवा वर्गाला आपलंसं करण्याचा प्रयत्न करतात. पण खऱ्या अर्थाने युवा वर्गाला जर प्रेरित करायचं असेल तर जाति धर्माच्या वादामध्ये त्याला न अडकवता भविष्यकाळातल्या असलेल्या त्याच्या अपेक्षा पूर्ण करणं गरजेचं आहे. बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, शिक्षण व्यवस्थेमध्ये झालेला जो काही अन्याय आहे त्याच्या संदर्भामध्ये युवा वर्गामध्ये प्रचंड नाराजी आहे. इतर राष्ट्रामध्ये ज्या प्रकारे युवा वर्गाने क्रांती केली आणि सत्तेला उलटून टाकलं तशा प्रकारची परिस्थिती ही भारतामध्ये होऊ शकते. म्हणून आता त्या युवा वर्गाला आपलंसं करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ऑन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रशांत किशोर भेट याची मला कल्पना नाही आहे. खरं म्हटलं तर तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत मामला आहे. त्यांच्या अंतर्गत विषय आहे. त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत हा विषय असल्यामुळे मी त्यावर भाष्य करणार नाही. ऑन OBC नेते हाके मला वाटतं की हे पेरलं ते आता उगवलं. मताच्या राजकारणासाठी ज्यावेळेला मराठा आणि ओबीसी वाद निर्माण केला. काल मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा सरकार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. ओबीसीचे दाखले रद्द करायला लागले. म्हणजे याचा अर्थ फसवणूक केली. मत मिळतात पण ती मत मिळवण्याच्या संदर्भातली दिलेली आश्वासन आहे ती पूर्तता करण्याची तारेवरची कसरत सध्या भाजपला करावी लागते. मुख्यमंत्रींचं कालचं मी स्टेटमेंट बघितलंलं आहे. ते स्टेटमेंट असं होतं की आम्ही कुठल्याही समितीच्या किंवा कुठल्याही आरक्षणाच्या कोर्टाच्या निर्णयासंदर्भात हस्तक्षेप करत नाही. पॉलिसी मॅटर ठरवताना ज्यावेळेला तुम्ही चुकता त्याचे परिणाम पुढे होतो. त्यामुळे सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे, भाजपची आहे, त्यांच्या महायुतीची आहे. ऑन शिंदे आणि खासदार पंतप्रधानांची भेट ते पंतप्रधानांना भेटत असतील त्यांचे काही विषय असतील. राजकारणामध्ये महायुतीमध्ये सगळे काही आलबेल नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे. मला वाटतं एकमेकाचे खच्चीकरण संदर्भात स्पर्धा निर्माण झालेली आहे. त्या बाबतीमध्ये कदाचित ते नाराज आहेत, त्यामुळे ते पंतप्रधानांना भेटत असतील. सुप्रीम कोर्टामध्ये त्यांची केस सुरू आहे त्यासह इतर गोष्टीसाठी ते पंतप्रधानांना भेटत असतील.0
0
Report
Advertisement
कोल्हापुर के ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृह का 9 अगस्त मुख्यमंत्री के हाथों लोकार्पण
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूरच्या ऐतिहासिक संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे 9 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण केले जाणार आहे. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज संपूर्ण नाट्यगृहाच्या कामाची पाहणी केली. यावेळी नाट्यगृहातील बैठक व्यवस्था, साऊंड सिस्टिम, लाईट व्यवस्था, मेकअप रूम यांसह परिसराची पाहणी केली. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यामध्ये संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या उद्घाटना बरोबरच 3200 कोटी रुपयांच्या पूर नियंत्रण प्रकल्प, रंकाळा परिसर सुशोभीकरण लोकार्पण, सीपीआर हॉस्पिटलचा उद्घाटन, शाहू महाराज यांच्या पुतळ्याचं लोकार्पण या सह जिल्ह्यातील विविध विकास कामांचं उद्घाटन केलं जाणार आहे.0
0
Report
ममहायुती के खेल: महाराष्ट्र में सत्ता के मलिदे पर सबकी निगाहें
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर नाना पटोले महायुती वाद केंद्रीय किंवा राज्यातलं सरकार सत्तेतला मलिदा खाण्यासाठी एकत्र आलेली आहेत सत्तेसाठी सगळं सहन करतील महायुतीमध्ये कलह तर आहेत वाद असला तरी सत्तेचा मलिदा खाण्यासाठी आणि महाराष्ट्र लुटण्यासाठी ते एकत्र राहतील ऑन मोहन भागवत चिडिया खेत चुघ गई अशी अवस्था संघाची आणि भाजपची झाली आहे ज्या जेन झी ना देशद्रोही म्हटलं त्यांनाच आता हे देश प्रेमी म्हणत आहेत हे कोणी प्रमाणपत्र देणारे नाहीत जेन झी आता आम्हाला सत्तेतून बाहेर काढेल असं यांना वाटते जेन झी पुन्हा आता आपल्याकडे आता येईल का हा यशस्वी प्रयत्न मोहन भागवत यांनी केला आहे संघाच्या लिमये यांनी या जेन झी ला देशद्रोही म्हटलं होतं त्यांच्यावर भागवत करणार आहेत का? ऑन दिपके कारवाई दिपके आणि त्यांच्या कुटुंंबावर कारवाई केली जाईल हे सूर्यप्रकाशात सत्य आहे जो कोणी भाजप आणि मोदींच्या कार्यपद्धतीवर बोलेल तो देशद्रोही घोषित केला जातो सोनम वांगचुक यांना देशद्रोही म्हणून आत टाकलं तसेच कारवाई दिपकेंच्या बाबतीत केली जाईल या सरकारला आपल्या आणि मोदींच्या विरोधात काही ऐकायची सवय नाही त्याचे परिणाम दिपकेंना भोगावे लागणार आहेत ऑन दिपके मोहीम तरुणाच्या भविष्या आणि आयुष्याची भाजप खेळला आहे त्यामुळे तरुण अस्वस्थ आहे आमचं भविष्य भाजप खराब करत आहे अशी भावना या तरुणांमध्ये आहे त्यामुळे झेन झी विदाऊट फेस समोर आल्याचा पण बघतोय ऑन सुनील तटकरे प्रशांत किशोर बिहारमध्ये आत्ता आमदार झाले आहेत मात्र त्यांचं पहिलं काम एखाद्या पार्टीला प्रमोट करण्याचं आहे त्यांनी राष्ट्रवादी ला काय सल्ला दिला यामध्ये काँग्रेसला त्यात पडायचं कारण आहे असं वाटत नाही ऑन प्रशांत किशोर वरून भाजप नाराज राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचा वापर संपला की त्यांना संपवलं जाईल हे कृत्य भाजपचा पहिल्यापासून आहे गरज संपली की त्यांना संपवा अशीच त्यांची वृत्ती आहे ऑन हाके इशारा महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था उरलेला नाही महाराष्ट्राची संस्कृती भाजप आणि महायुतीच्या सरकारमध्ये संपलेली आहे जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करून काही लोकांना प्रमोट करून राज्याला विकायची व्यवस्था यांनी केली आहे देशातील दोन उद्योगपतींची पोट भरण्यासाठी,त्यांच्याकडे राज्य देण्याचे काम हे सरकार करतय ऑन कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था उरला नाही याचा अर्थ आहे की देवेंद्र फडणवीस सपशेल फेल ठरले आहेत त्यांनी गृहमंत्री पद दुसऱ्याला द्यावे महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती भयानक आहे ऑन प्रमाणपत्र या लोकांनी वेगवळ्या जातीतील लोकांना दुरुस्ती करून आरक्षण देऊ असा आश्वासन दिलं होतं आता केंद्रात आणि राज्यात तुमचं सरकार असताना दोन जातींमध्ये भांडण लावण्याचं काम हे करतय जरांगे पाटील आणि हाके यांच्यामधील वाद भाजपनेस राज्यात लावला आहे या तोंडातून काढायचं त्या तोंडात घालायचं आणि महाराष्ट्राची संस्कृती बिघडवायचं एवढेच काम हे सरकार करते ऑन खड्डे महाराष्ट्र भ्रष्टाचार युक्त झाला आहे कर्नाटकचा सरकार 40% वर गेलं तसंच हे सरकार 60 टक्क्यावर जाणार आहे राज्यात टक्केवारीमुळे कामाचा दर्जा संपला आहे भाजप आणि महायुती मधील भ्रष्टाचाराचा परिणाम आता अख्खा महाराष्ट्र बघतोय ऑन कर्जमाफी हे घोषणाबाज सरकार आहे या कर्जमाफीच्या माध्यमातून उलट कर्ज वसुलीचे काम सरकार करत आहे.. ऑन बाळूमामा घोटाळा जेवढे देवस्थान सरकारने ताब्यात घेतले आहे तिथे तिथे भ्रष्टाचाराच्या बाबी समोर येत आहेत मंदिर ही भाजपसाठी आता आस्थेने लुटण्याची केंद्र झाली आहेत ऑन प्रवीण दरेकर जरागे स्टेटमेंट आंदोलन करणाऱ्यांना भडकवण्यासाठी भाजपने काही लोक नेमली आहेत गम ते जरांगे पाटलांचा आंदोलन असेल किंवा हकेंचा आंदोलनसेम यामध्ये पेट्रोल टाकण्याचे काम काही लोक करतात या माध्यमातून भाजपला राज्य पेटवत ठेवायचं आहे एकनाथ शिंदे भेट शिंदे आपलं दुःख आणि त्रास सांगण्यासाठी अमित शहाना भेटण्यासाठी जातात उच्च न्यायालयात चिन्हाचा प्रश्न आहे त्यावरही चर्चा करण्यासाठी ते गेले असतील ऑन प्रमाणपत्र अवैध तुम्हाला जात प्रमाणपत्र मिळत मात्र ते वॅलेट करताना काही पुरावे द्यावे लागतात मराठा समाजाला फसवू नका वास्तविकता सांगा असं मी विधानसभेत देखील बोललो होतो गरीब मराठा समाजातील लोकांना न्याय देण्याची भूमिका या सरकारने घ्यावी..0
0
Report
नागपूर बस सेवा ने दैनिक यात्री रिकॉर्ड बनाया, डिजिटल टिकट से कैशलेस यात्रा बढ़ी
Nagpur, Maharashtra:नागपूर शहर बससेवेतील बससेवा पुरवणारी आपली बससेवेच्या यशात आणखीन एक टप्पा ओलांडला आहे. एका दिवसात 2 लाख 12 हजार 663 प्रवाशांनी दैनंदिन प्रवासाचा नवा टप्पा पूर्ण केला आहे. महत्त्वाचं म्हणजे यातील बहुतांश प्रवाशांनी डिजिटल तिकीट प्रणालीचा वापर करत कॅशलेस प्रवासाला पसंती दर्शवली आहे. त्यामुळे नागपूरकरांचा वाढता विश्वास व सातत्यपूर्ण पाठिंबामुळे आपली बस अधिक स्मार्ट वेगवान आणि तंत्रज्ञान आधारित प्रवासाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे0
0
Report
Advertisement
सांगली सड़क हादसे में नागपुर की डॉ खुशी पवन मुंधड़ा की मौत
Nagpur, Maharashtra:नागपुर • नागपूरच्या युवा डॉक्टरचा सांगलीत रस्ते अपघातात मृत्यू. • मृत डॉक्टरचे नाव डॉ. खुशी पवन मुंधडा (रा. शिवाजीनगर, नागपूर) असून त्या एमएसचे शिक्षण घेत होती. • एमबीबीएसनंतर त्यांनी सांगलीतील भारती विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. • रुग्णालयातील काम आटोपून दुचाकीने निवासस्थानी परतत असताना भरधाव कारने चुकीच्या बाजूने येत त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. • अपघातात खुशी गंभीर जखमी झाल्या. स्थानिकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. • शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला असून, आज नागपुरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.0
0
Report
मराठवाडा में कुणबी जात वैधता प्रमाणपत्र: बीड में सबसे अधिक वैध
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथील पत्रकार परिषदेत जात पडताळणी समित्यांकडून कुणबी जात वैधता प्रमाणपत्रांचे अर्ज फेटाळले जात असल्याचा आरोप केला... मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळं असल्याचे दिसतंय, शिंदे समिती स्थापन झाल्यापासून ते 31 जुलै 2026 पर्यंत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमधून 20 हजार 143 अर्ज जात पडताळणी समित्यांकडे दाखল झाले. त्यापैकी 15 हजार 597 अर्जदारांना कुणबी जात वैधता प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे केवळ 61 अर्जच अवैध ठरले असून त्याचं प्रमाण अवघं . 30 टक्के आहे. तर 2 हजार 528 अर्ज अद्याप प्रलंबित आहेत. सर्वाधिक अर्ज आणि सर्वाधिक वैधता प्रमाणपत्रे बीड जिल्ह्यात देण्यात आली आहेत. तर अर्जांची संख्या कमी असली तरी नांदेडमध्ये अवैध अर्जांचे प्रमाण तुलनेने अधिक असल्याचं या आकडेवारीतून दिसतं. Hoffman: बहुतेक अर्जदारांना जात वैधता प्रमाणपत्र मिळालं असून फेटाळणीचं प्रमाण अत्यल्प आहे.0
0
Report
मुख्यमंत्री फडणवीस का कोल्हापुर दौरा: पुलिस आवास, अस्पताल सेवाओं और नाटकगृह का लोकार्पण
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर शहरातील विविध विकास कामांचं उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी दिनांक नऊ ऑगस्ट रोजी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासोबतच पालकमंत्री प्रकाश आबिटकर, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यासह खासदार आमदार उपस्थित राहणार आहेत. सांगली जिल्ह्यातील कार्यक्रम आटोपल्यानंतर मुख्यमंत्री कोल्हापुरात दाखल होणार आहेत। कोल्हापूर दौऱ्यात मध्ये नेमक्या कोण कोणत्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे त्यावर एक नजर टाकूया। दुपारी अडीच वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलीस कर्मचाऱ्यांच्या अपार्टमेंटचे उद्घाटन केले जाणार आहे दुपारी 2 वाजून 45 मिनिटांनी मुख्यमंत्री छत्रपती प्रमिला राजे शासकीय रुग्णालयाच्या नव्या सेवांचे लोकार्पण करणार आहेत। दुपारी साडेतीन वाजता संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे। दुपारी चार वाजता कोल्हापुरातील प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर त्यांची जाहीर सभा होईल। त्यानंतर मुख्यमंत्री कागल शहराकडे रवाना होतील, त्या ठिकाणी राजर्षी छत्रपती शाहू महाराज पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल, त्यानंतर मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होईल。0
0
Report
Advertisement
नाशिक में एमआईएम पार्षद मतीन पटेल गिरफ्तार; ताब्यात लेकर मामले की जांच तेज
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:नाशिक पोलिसांच्या पथकाने छत्रपती संभाजी नगरात एमआयएम नगरसेवक मतीन पटेल याला गुरुवारी सायंकाळी ताब्यात घेतले आहे. टीसीएस कंपनीतील धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान हिला नारेगाव येथे आश्रय दिल्या प्रकरणी त्याच्यावर नाशिक जिल्ह्यातील देवळाली कॅम्प पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीस वारंवार गैरहजर राहिल्याने त्याचे वॉरंट जारी करण्यात आले होते. त्यानुसार देवळाली कॅम्प पोलिस आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले आहे. त्याला नाशिक ला नेण्यात आले आहे.0
0
Report
भास्कर जाधव बोले: विपक्षी का सम्मान, समाज की संस्कृति का भाग
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी पाचगणी येथे झालेल्या गुहागर मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शन शिबिरात आमदार भास्कर जाधव यांचं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन मैं इकडे यावं असं कोणीतरी मूर्खासारखं बोलतो काही लोक म्हणतात साहेब तुम्ही त्याला उत्तर नाही दिलंत पण आज 43 वर्षांचा माझा अनुभव आहे, समाजात माझ्याबद्दल आदर आहे की नाही मला कोण ऑफर देतो, यावर मी रिऍक्ट व्हायचं माझी लेवल काही ठरलेली आहे की नाही - भास्कर जाधव राजन साळवी नेहमी म्हणायचे मी एकमेव कट्टर, निष्ठावान.. शेवटी गेलाच त्यामुळे कशाला आणि कोणाकरता उत्तरं द्यायची दुश्मनाचा दुश्मन माझ्या मतदारसंघात आला तरी मी सत्कार करतो, हा माझ्या संस्कार आणि संस्कृतीचा भाग आहे राजकारणात कोणाच्या ललाटी काय लिहिलंय काय सांगता येत नाही - 2004 साली मला शिवसेना सोडावी लागली, तेव्हा मी शिवसेना सोडेन असं कोणाला वाटलं असेल, पण सोडावी लागली त्यामुळे त्या गोष्टीवर भाष्य करण्यापेक्षा आम्ही तुम्हाला घेऊन लढतोय त्यामुळे तुम्ही चिंता करू नका सोशल मीडियाचा वापर करा, प्रामाणिकपणाचा वापर करा - कार्यकर्त्यांना मार्गदर्शन0
0
Report
कोल्हापुर: किसानों के लिए 40 हजार करोड़ कर्जमाफी, 56 लाख से अधिक लाभ
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर दत्तात्रय भरणे ऑन शेतकरी कर्ज कर्जमाफी राज्य सरकारच्या वतीने पहिल्या टप्प्यात छोट्या शेतकरी आणि दुसऱ्या टप्प्यात मोठ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची यादी जाहीर केलेली आहे केवायसी चे काम युद्ध पातळीवर सुरू आहे आतापर्यंत बारा लाख केवायसी पूर्ण झालेले आहेत इथे दोन दिवसात केवायसी चे काम पूर्ण होईल पुढील दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम यायला सुरुवात होईल लवकरच होईल शेतकऱ्यांच्या अडचणी वेळी राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी दिलेली आहे 56 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ होणार राज्य सरकार 40 हजार कोटी रुपये इतकी रक्कम शेतकऱ्यांना कर्जमाफी पोटी देणार आहे कोणतीही निवडणूक डोळ्यासमोर नसताना देखील शेतकऱ्यांच्या अडचणीत राज्य सरकार उभा आहे या कर्जमाफीमध्ये सर्वांचे समाधान होऊ शकत नाही दत्तात्रय भरणे ऑन कर्जमाफी तांत्रिक मुद्दे कर्जमाफीच्या शेतकऱ्यांची अडचण होणार नाही जिल्हा मध्यवर्ती बँकेत मध्ये सुद्धा याची अडचण जाणवणार नाही केवळ अडचण ही राष्ट्रीयकृत बँकांमध्येच आहे शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम कमी आली तरी घाबरून जायचं नाही कारण वरची रक्कम ही बँका माफ करणार आहेत कर्जमाफी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांना नील चा दाखला मिळणार आहे ना थकबाकीचा दाखला मिळणार आहे दत्तात्रय भरणे ऑन कर्जमाफी शेतकरी आत्महत्या कर्जमाफीच्या अजून तीन याद्या लागणे बाकी आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी संयम बाळगावा शेतकरी अडचणीत आहे शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात सरकार मदत करत आहे तरी तिसऱ्या चौथ्या यादी त आपलं नाव येईल शेतकऱ्यांनी आत्महत्येचा विचार करू नये आपल्या कुटुंबीयांचा विचार करावा दत्तात्रय भरणे ऑन अकोला समाधान पत्र सोयाबीन संदर्भात कृषी विभागाकडे जेव्हा तक्रारी आल्या त्याची पडताळणी केली काही कंपन्यांच्या बियाण्यांमध्ये अडचणी आल्या आहेत अशा कंपन्यांवर एफ आय आर दाखल केलेला आहेत त्यांना आम्ही सोडणार नाही सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहणार दुबार बियाणे त्यांना कसे मिळतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार पण जर समाधान पत्र कोण घेत असेल तर हे चुकीचं आहे अशा कंपन्यांवर आम्ही कारवाई करणार दत्तात्रय भरणे ऑन कृषी निविष्ठा घोटाळा धाराशिव प्रकरण धाराशिवप्रकरणी चौकशी केलेली आहे कालच कृषी अधिकारी आणि त्यांच्या सहाय्यकांना निलंबित केलेला आहे दत्तात्रय भरणे ऑन खत दर वाढ पूर्वी लिंकिंगचं प्रकरण जास्त होतं युरिया सोबत इतर खत जास्त दिली जात होती जो अनुदानित होते विकतो तिथं त्याला विनाअनुदानित खतं ठेवता येणार नाहीत असा जीआर काढलेला आहे या जीआर मुळे लिंकिंगच प्रमाण कमी झालेलं आहे जर कोणी लिंकिंग करत असेल तर ताबडतोब त्या खत विक्रेत्यावर कारवाई करू दत्तात्रय भरणे ऑन आयटीआय भरणारे शेतकरी ही कर्जमाफी गरीब शेतकऱ्यांसाठी आहे मोठ्या शेतकऱ्यांसाठी नाही आयटीआय भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफी नाही अशा शेतकऱ्यांसंदर्भात निर्णय घेण्यासाठी उद्या बैठक होणार आहे दत्तात्रय भरणे ऑन प्रोत्साहन अनुदान शेतकरी नियमित वेळेवर कर्जफेड करतात तू जो अडचणीत आलेला शेतकरी आहे त्याला आपण मदत करत आहोत नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या मताशी आम्ही सहमत आहोत मात्र सर्वांचाच विचार करून याबाबतीत काही निर्णय घ्यावे लागतात सुरुवातीला जे शेतकरी अडचणीत आहेत त्यांना आपण मदत करूयात आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ही मदत करणार वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आम्ही सहकार्य करत असतो दत्तात्रय भरणे ऑन मराठवाडा विदर्भ पेरणी पाऊस मराठवाडा आणि विदर्भात पाऊस कमी पडलेला आहे मात्र जो पाऊस पडला तो पेरणी योग्य पडलेला आहे पावसाची प्रतीक्षा सर्वांनाच आहे लवकरच पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे आज अखेर राज्यात 90% पेरणी पूर्ण झालेली आहे पेरणी मध्ये नाशिक विभागात जास्त आघाडी घेतलेली आहे 95 टक्के पेरणी झालेली आहे सर्वात कमी पेरणी ही ठाणे विभागात 66% झालेली आहे आठवड ्यात विभागामध्ये 91% पेरणी झालेली आहे विदर्भ विभागामध्ये 87% पेरणी झालेली आहे आता पाऊस वेळेत पडावा हीच अपेक्षा कर्जमाफी हा अंतिम उपाय नाही शेतात उत्पादन कसं वाढेल आणि बाजारपेठ कसे मिळेल हा शासनाचा प्रयत्न आहे त्यामुळे पुढे कर्जमाफी करण्याची वेळ येऊच नये यासाठी आम्ही प्रयत्न करतो त्यामुळे शेतकऱ्याला जे सहकार्य लागेल ते आम्ही करतो दत्तात्रय भरणे ऑन अमोल मिटकरी ट्विट राष्ट्रवादीची मागणी आहे की हे खातं सुनेत्रा वहिनींना मिळावं राष्ट्रवादीला मिळावा लवकरात लवकर यावर तोडगा काढू त्यामुळे अर्थ खात मिळावा अशी आमची पक्षाची मागणी आहे दत्तात्रय भरणे ऑन गुंगी गुडिया या राज्यात महिलांना योग्य सन्मान दिलेल्या वक्तव्य करतात त्यांचा मी निषेध करतो याबाबतीत वक्तव्य करणं अत्यंत चुकीचा आहे आज बाबतीत वरिष्ठांनी त्यांना समज दिली पाहिजे0
0
Report
Advertisement
बोरीवली में जन्मदिन समारोह के दौरान हवा में गोलीबारी का वीडियो वायरल, पुलिस जांच शुरू
Mumbai, Maharashtra:बोरीवली येथील वाढदिवस साजरा करण्याच्या नावाखाली भर रस्त्यात बंदुकीतून कथित हवेत गोळीबार केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आकाश गुप्ता नावाच्या व्यक्तीचे नाव सोशल मीडियावर चर्चेत असून, त्याच्यावर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सार्वजनिक ठिकाणी हवेत गोळीबार झाल्याचा दावा केला जात आहे. जर हा दावा खरा ठरला, तर सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे शस्त्राचा वापर करणे हा कायद्याचा गंभीर भंग मानला जातो. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा आहे. या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. “अशा प्रकारची संस्कृती महाराष्ट्रात खपवून घेतली जाणार नाही,” अशी भूमिका अनेकांनी व्यक्त केली असून, महाराष्ट्र पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणीही होत आहे. मात्र, या व्हायरल व्हिडिओतील दावे आणि घटनेची सत्यता अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेली नाही. संबंधित व्यक्तीकडे शस्त्राचा वैध परवाना होता का, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या संपूर्ण प्रकरणात पोलीस काय भूमिका घेतात, व्हिडिओची सत्यता तपासात काय निष्पन्न होते आणि पुढे कोणती कायदेशीर कारवाई केली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.0
0
Report
उदय सामंत: सुप्रीम कोर्ट में विरोधी भाषा नहीं चलेगी; वकील ही दलील देंगे
Kolhapur, Maharashtra:शिवसेना पक्ष और चिन्हा संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोक ज्या पद्धतीने बाजू मांडत आहेत, त्यापेक्षा सत्यता असलेली बाजू आमचे वकील मंडळी कोर्टात मांडतील; त्यामुळे या संदर्भात अधिक बोलणे उचित नाही असे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. आम्ही जे केलं आहे उसकी कागदपत्रं आमच्या वकीलांनी दाखल केली आहेत, आम्हाला योग्य तो न्याय मिळेल अशी खात्री आम्हा सर्वांना वाटते. पण सर्वोच्च न्यायालय याचिका संदर्भात सुनावणी सुरू असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोक ज्या पद्धतीने बोलतात तसे बोलून चालणार नाही असे देखील उद्या सामंत म्हणालेत. कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली आहे.0
0
Report
ओबीसी प्रमाणपत्र निरस्त: नागपुर से मराठवाड़ा तक सत्ता-उलटफेर का माहौल
Nagpur, Maharashtra:नागपूर विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते. (On प्रमाणपत्र रद्द झाले.. जरांगे ) - ओबीसी हे संविधानिक आरक्षण आहे....लोकसंख्येच्या 52 टक्के लोकसंख्या होती 27 टक्के आरक्षण देण्यात आले.... त्यामध्ये आता जबरदस्तीने सरसकट द्या असं म्हणत शासन प्रशासन झुकत आहे... आणि त्यांच्या इच्छापूर्ती होत आहे...पण कायद्याच्या चौकटीत बसेल तर ते ओबीसी ठरतील. कायद्यात आणि बसत नसेल प्रमाणपत्र देऊ नये... व्हॅलिडीटी काढताना 1950 च्या पूर्वीचा पुरावा दिला... पाहिजे कुटुंबाची वंशावळ पाहिजे हे दिलेले जबरदस्तीचे प्रमाणपत्र आहे. त्यामुळे नियमात बसत नसल्याने ते व्हॅलिडीटी होत नाही. पर्यायाने कास्ट सर्टिफिकेटच्या आधारावर अनेकांनी निवडणूक लढली... जिंकून आलेत... सरकारचे पैसे गेले... आज त्या स्थानिक स्वराज संस्थेत जागा रिक्त कराव्या लागतील. नागपूर जिल्हा परिषदेत पुन्हा निवडणूक घ्यावी लागलो.. तेच मराठवाड्यात प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे मराठवाड्यात सुद्धा होणार आहे - *जरांगे पाटील समाजासाठी लढत आहे... त्यावर आक्षेप नाही... जात प्रमाणपत्र रद्द होत असेल तर नियमबाह्य काम सरकारने झुकून कोणाच्या दाबावात करावे हे सरकारने ठरवावे, कायदा आणि ससविधांपेक्षा कोणीही मोठ नाही, फडणवीस सरकारने कायद्याचा चौकटीत राहून प्रपत्र द्यावे...* (On माळशेज जमीन अधिग्रह विरोध) - *अदानी जिथे बोट ठेवले तिथं जागा मिळेल.... अदानी बोले मोदी चाले...महाराष्ट्र सरकार चाले, हजार पोलीस लावून जमिनी बळकावतील, जमीन भारताची आणि वीज पाकिस्तानला देत आहे..आपले वीज संच बंद पडून अडाणी कडून विकत घेत आहे...मोदी अदानी मैत्री टिकवण्यासाठी करावे लागते हे दिसून येते.. शेतकरी उध्वस्त करण्याचा धंदा सुरू आहे. आम्ही त्या ठिकाण जाऊ शेतकरी सोबत उभं राहू.... खूप जमिनी पडीक आहे, वन विभागाची लाखो हेक्टर जामीन दिली, वन विभागाच्या जागेचा वापर करा, वीज उत्पादन, गोड तेल, विमानतळ, पोर्ट, ग्रेनस, सिमेंट, डेटा सेंटर, रियल इस्टेट यात सर्वात पुढे आहे, 7 ते 8 लाख कोटी जमीन कवडीमोल भावात अदानीच्या घशात घातल्या आहे...कर्जमुक्त देश झाला असतात ..."सेवेकरी अदानीचा असा कारभार सुरू आहे.. * (On कंत्राटदार, आदिवासी शाळा) - आदिवासी आश्रम शाळेतील कंत्राटदार पैसे थकीत आहे..980 आश्रम शाळा 600 कोटी देत नसल्यानं आश्रम शाळेत अन्न मिळत नाही आहे.. 13 हजार कोटी कंत्राटदाराला देणे आहे, इतर ठेकेदार 58 हजार कोटी आहे, आता पत ओलांडण्याची राहिली आहे... पत गळ्यापर्यंत गेली... तोंडात जायची बाकी आहे, गांधी परिवार दोष देऊन मोकळे होईल.. (On मोहन भागवत gen झी) - जेन झी संदर्भात मोहन भागवत यांच्याकडे काय विचार आहे, देशभक्तीचे डोस देऊन संघाचा शाखेत या म्हणून सांगतील.., पुन्हा सत्येत येण्यासाठी सरसंघचालक यांचे प्रयत्न आहे.. युवा नेत्यांचा पोराना बोलावून खोटे देशभक्तीचे डोस पाजले जाईल, ही नाविन उपज आहे, (On गुंगी गुडीया ट्विट वाद) - *गुंगी गुडीया शिवी आहे का? यांची गोची झाली आहे... अजित पवार सारखा नेता जातो... साधा FIR होत नाही.. सत्तेसाठी लाचार असणारे नेते, ... कोणी ब्र काढत नाही... आणि गुंगी गुडिया बोलल्या म्हणून काय करत आहे.* - *त्यांनी अधिक बोलून प्रभावीपणे काम करावे...नाहीतर या पदावर राहणार नाही असे सांगावे... विमान अपघाताची संपूर्ण चौकशी होत नाही तो प्रयन्त पदावर राहणार नाही असे सुनेत्रा पवार यांनी सांगावे... एवढं बोला तरी...राजीनामा नका देऊ, काँग्रेस राजीनामा मागणार नाही.. पण त्यांनी बोलावे..* - बलात्काराची मिरवणूक काढता त्यांनी आम्हाला महिलांच्या संदर्भात सांगावा - माणीपुर मध्ये ना गृहमंत्री गेले, ना पंतप्रधान गेले ते आम्हाला महिलांच्या संरक्षणाची गोष्टी सांगतील का रोज बलात्कार आणि अत्याचाराचे गुन्हे घडत आहे,.. - माजी खासदार ब्रिज भूषण आणि दोषमुक्त होतो..... त्याला यावरून यांची नियत काय आहे? - *राष्ट्रवादीला सांगतोय गुंगी गुडिया म्हटल्यावर ज्या ताकदीने इंदिरा गांधी आयरन लेडी म्हणून देशात नाहीतर जगात प्रसिद्ध झाल्या तसं कर्तुत्व आणि सुनेत्रा ताईनी दाखवावं यासाठी त्यात थोडासा प्रयत्न होता...* (On मंडलं यात्रा.. OBC दुसरा टप्पा ) - देशातील ओबीसींना मूर्ख बनवण्याचा पहिला टप्पा पार पडला, जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू होताना त्यात ओबीसीच्या कॉलम असावा यासाठी सरकारला ही मागणी घेऊन यात्रा काढत आहे, मोदी सरकारने दिलेल्या शब्द पाळावा अशी मागणी असणार आहे.. (On धनगेकर - भाजप सत्तेत लाडकी बहिणीमुळे आहे) - *भाजपचे जे दिवस फुलले हे महाविकास आघाडीचे सरकार गेल्यामुळे... एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली नसती तर भाजपने सरकार स्थापन केलं नसतं.... आज भाजपचे आमदार 40- 50 च्या पलीकडे राहिले नसते.... धनगेकर सत्य बोलत आहे...त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी तिजोरी खाली करून महाराष्ट्रातील जनतेला वाटले....लाडकी बहीण योजना असे मुख्यमंत्री प्रशिक्षण युवा योजना असेल तिथे यात्रा काढली जो येईल.... त्याला मुक्त हस्ताने तिजोरी रिकामी कोणी केली...त्यामुळे भाजपचे चांगले दिवस आले, महाराष्ट्रात सत्ता गेली नसती आज जनता पक्षात नसते धनगेकरचा म्हणण्याला आधार आहे...* (On ओबीसी नेते आरोप) - त्यांना कोणाला म्हणायचे माहित नाही.... जय ओबीसी मधून सरकारच्या वर्षी बिल्डिंग बांधणारे आहे... सरकारचे धन घेऊन जायचे....ओबीसी म्हणत असतील तर त्यांना आम्हाला शुभेच्छा आहे....आम्ही सरकारचं लागून चालणं चालन करण्यासाठी ओबीसीचे मेळावे देशात कुठे होत असेल तर मी जाणार नाही... (On ब्रह्मपुरी इथेनॉल वास त्रास दायक ) - तो गावाच्या जवळ प्लांट आहे. दूषित पाण्यासंदर्भात पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोललो आहे...त्या ठिकाणी तिथे पाठवला आहे...लोकांना त्रास होत आहे घाण वास येत आहे.. बिमाऱ्याचे प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे...नाल्यात पाणी न सोडता शुद्धीकरण करावे, माझ्या मतदारसंघातील प्रश्न जो कोणी करत असेल त्यावर कारवाई करण्यासाठी अधिकारी यांच्याशी बोललो आहे..0
0
Report
Advertisement
