411037
पुण्यात 33 गावे विकणे आहेत अशा प्रकारची बॅनरबाजी आणि निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा
Pune, Maharashtra:पुणे महापालिकेतून फुरसुंगी उरळी नगरपरिषद निर्माण झाल्यानंतर नागरिकांनी आंदोलन पुकारले आहे. त्यांनी बॅनरबाजी करून महापालिकेत समाविष्ट 33 गावांचे विक्रीच्या विरोधात आवाज उठवला आहे. नागरिकांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. महापालिकेच्या जास्त करामुळे गाव विकण्याची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
मालेगांव- पंढरपुर बस में बारिश में कांच टूटा, चालक गाड़ी चलाता रहा
Nashik, Maharashtra:मालेगाव पंढरपूर बसमध्ये प्रवाशांच्या जीव धोक्यात... भर पावसात गाडीची काच तुटलेली व्हायपर बंद, तरीही वाहनचालक गाडी चालवतोय... गाडीतील सतर्क प्रवाशांकडून व्हिडिओ व्हायरल... नाशिकच्या मालेगाव बस डेपो मधून मालेगाव पंढरपूर येथे जाणाऱ्या बसची काच तुटलेली, तिचे व्हायपर देखील बंद आहे. आणि त्यात बाहेर जोरात पडणारा पाऊस यामुळे समोर रस्त्यावर काही दिसत नसताना.vehicle चालवत असल्याने गाडीत बसलेल्या प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याने तत्काळ गाडी थांबवून आम्हला गाडी बदलून देण्याची मागणी प्रवासी करत आहे. मात्र बसचे अधिकारी कर्मचारी काही जीवित हानी बघायची वाट बघत आहे. का? असा सवाल आता विचारला जात आहे..0
0
Report
नागपूर के सावनेर में कर्ज से परेशान दो भाइयों ने रेलगाड़ी के सामने आत्महत्या कर दी
Nagpur, Maharashtra:नागपूर / सावनेर रेल्वे अपघात अपडेट.. - नागपूर जिल्ह्यातील सावਨੇरजवळ दोन सख्ख्या भावांची रेल्वेखाली येऊन आत्महत्या केल्याचा घटनेनं एकच खळबळ उडाली आहेय ... - माळेगाव टाऊन रेल्वे रुळावर दोघांचे मृतदेह आढळल्यानंतर पोलिसानी घटनास्थळी पोहचून तपास सुरू केलाय... - मृतांची ओळख निरंजन फिरके (४०) आणि योगेश फिरके (३७) पटली आहे... - बेकरी व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जामुळे कुटुंब आर्थिक संकटात सापडले... कर्जाची परतफेड न झाल्याने घर जप्तीची नोटीस बजावल्याची माहिती समोर आलो... - घर जप्तीच्या भीतीमुळे दोघेही मानसिक तणावात असल्याची माहिती यातूनच दोघांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे... - गुरुवारी सकाळी शेतीत जात असल्याचे सांगून दोघे घराबाहेर पडले होते त्यानंतर धावत्या मालगाडीसमोर उडी घेतल्याचा प्राथमिक अंदाज - सावनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला आहे.. - आकस्मिक मृत्यूची नोंद पोलिसांकडून करण्यात आली - कर्जबाजारीपणा आणि घर जप्तीच्या नोटिशीचा आत्महत्येशी संबंध आहे का? तपास सुरू आहे... - दोन्ही भावांनी पत्नी आणि मुलाला घटनेच्या एक दिवसा आधी माहेरी सोडून दिले होते... त्यानंतर काल त्यांनी टोकाचे पाऊल उचलेलेो..0
0
Report
बारिश से नांदगांव खंडेश्वर में पुल टूटे, 15 गाँव संपर्क से कटे
Amravati, Maharashtra:पावसामुळे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाघोडा गावाजवळील नागरिकांचं मोठं नुकसान; मुसळधार पावसाने पूल गेला वाहून,शेतातील पीक खरडली पावसामुळे नांदगाव खंडेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाऊस एवढा भयंकर होता की शेतीमधील माती वाहून गेली असून शेती पिके खरडून गेली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असल्याचा पाहायला मिळत आहे. तसेच तालुक्यातील वाघोडातील हा पुल वाहून गेल्याने जवळपास पंधरा गावांचा संपर्क तुटला आहे. रात्री अनेक नागरिकांना मंगल कार्यालयामध्ये ठेवण्यात आले असून प्रशासनाकडून अद्यापही आम्हाला कोणतीही मदत मिळाली नाही त्यामुळे प्रशासनाकडून लवकरात लवकर मदत मिळावी अशी आमची मागणी गावकरी करत आहे.0
0
Report
Advertisement
लातूर में तीन दिन से रिमझिम बारिश, खरीफ फसलें फिर मिलीं संजीवनी
Latur, Maharashtra:लातूरमध्ये तीन दिवसांपासून रिमझिम पाऊस... सुकणाऱ्या खरीप पिकांना मिळालं ‘जीवदान’... लातूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसाने खरीप पिकांना मोठा आधार दिलाय... तर जिल्ह्यातील काही भागात दमदार पावसानेही हजेरी लावली आहे... गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्यामुळे सोयाबीनसह खरीप पिकं सुकण्याच्या मार्गावर होती... त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती... मात्र आता तीन दिवसांपासून पडणारा रिमझिम पाऊस पिकांसाठी अक्षरशः संजीवनी ठरतोय.0
0
Report
सोलापुर के शेळगी में ST बस-ट्रक हादसा: चालक और एक महिला यात्री की मौत
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर शहरातील शेळगी परिसरात एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात सोलापूर शहरातील शेळगी परिसरात एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात अपघातात एसटी चालक आणि एक प्रवासी महिलेचा जागीच मृत्यू तर जवळपास 10 प्रवासी जखमी सोलापुरातील शेळगी परिसरात पहाटे 5 च्या सुमारासची घटना या घटनेत एसटी चालक दादाराव भालचंद्र बनसोडे (वय ४३), आणि नागुबाई राम रेवगे या दोघांचा मृत्यू झालाय पुण्यातल्या कुरकुंभहून धाराशिव जिल्ह्यातील उमरग्याला हि बस जातं होती, पहाटे 4.30 वाजताच्या सुमारास बस सोलापूर एसटी स्टॅन्डवर पोहोचली सोलापुरातून उमरग्याच्या दिशेने बस निघालेली असताना सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गवरील शेळegi जवळ हा भीषण अपघात झाला0
0
Report
खेड में पानीपुरवठा योजना काम का फज्जा, पाइप सड़क पर पड़े; जांच की मांग
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. खेडमध्ये पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा फज्जा; काम पूर्ण होण्यापूर्वीच पाईपांचा चुराडा,चौकशीची मागणी.. अँकर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेचे काम वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.. नळ योजनेतून पाणी सुरू होण्याआधीच रस्त्यावर टाकलेल्या पाईपांवरून वाहनांची ये-जा सुरू झाल्याने पाईपांचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाला आहे.. काम नगरपालिकेकडे हस्तांतरित झाले नसल्याचे सांगत लोकप्रतिनिधी हात वर करत असले,तरी सार्वजनिक निधीचा अपव्यय आणि वाढत्या अपघाताच्या धोक्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.. प्रशासनाने या निकृष्ट कामाची तात्काळ चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी,अशी जोरदार मागणी आता खेडवासीयांकडून केली जाते..0
0
Report
Advertisement
राजुरा के मोखड़ नदी की भीषण बाढ़ में फंसे सात लोग DDRF ने सुरक्षित निकलवाए
Amravati, Maharashtra:मुखेड नदी की पुर में अ डकलोली सात जणांची DDRF पथकाकडून सुखरूप सुटका; राजुरा येथील घटना अमरावती जिल्ह्यातील राजुरा येथील मोखड नदीला आलेल्या भीषण पुरात अडकलेल्या सात जणांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डी.डी.आर.एफ. (DDRF) शोध व बचाव पथकाने धाडसी कारवाई करत सुखरूप बाहेर काढले. गुरुवारी रात्री साडेआठच्या sुमारास सात जण पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळताच जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या आदेशानुसार शोध व बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मुसळधार पाऊस, अंधार, पुराच्या प्रवाहात वाहून आलेली मोठी झाडे, लाकडे आणि विषारी साप अशा जीवघेण्या अडथळ्यांवर मात करत गोताखोरांनी रबर बोटीच्या सहाय्याने अवघ्या ३० मिनिटांत चार महिला, दोन पुरुष आणि दोन वर्षांच्या एका बालकासह एकूण सात जणांची जीवंत सुटका केली. त्यानंतर सर्वांना पुढील कार्यवाहीसाठी तहसील प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आले. या धाडसी मोहिमेदरम्यान पोलीस आणि महसूल प्रशासनाचेही मोलाचे सहकार्य लाभले असून, घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. बचाव मोहिमेतील पथकाच्या शौर्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.0
0
Report
गडचिरोली में बाढ़ से कुंभी के तीन नागरिक सुरक्षित बचाए गए, सुविधाओं की व्यवस्था की गई
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली तालुक्यातील मौजा कुंभी येथील तिघा नागरिकांना जिल्हा प्रशासनाने तातडीने पुरातून काढले बाहेर, नोकरीसाठी, परीक्षेसाठी व उपचारासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध अँकर:-- अतिवृष्टीमुळे संपर्क तुटलेल्या गडचिरोली तालुक्यातील मौजा कुंभी येथील तिघा नागरिकांना जिल्हा प्रशासनाने तातडीने बचावकार्य राबवून सुरक्षित बाहेर काढत आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या. कुंभी येथील श्री. समीर विजय गेडाम (वय 25) यांची राजस्थान येथे बँक मॅनेजर म्हणून नियुक्ती झाली असून, रुजू होण्यासाठी त्यांना तातडीने प्रवास करणे आवश्यक होते. तसेच कु. तुलसी नवबोध गेडाम (वय 21) यांची नागपूर येथे परीक्षा असल्याने त्यांनाही गावाबाहेर काढणे गरजेचे होते. याशिवाय श्री. दिलीप पितांबर गेडाम (वय 50) यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना पुढील वैद्यकीय उपचारासाठी बाहेर काढण्याची आवश्यकता होती. मदत मागितल्यावर जिल्हा प्रशासनाने तात्काळ SDRF पथक आणि जिल्हा पोलिसांचे बचाव पथक बोट व आवश्यक साहित्यांसह घटनास्थळी रवाना केले. समन्वयाने बचाव मोहीम राबवून तिन्ही नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर संबंधितांना त्यांच्या आवश्यकतेनुसार पुढील प्रवास व वैद्यकीय उपचारासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.0
0
Report
आकोला जिले के तेल्हारा में भारी बारिश से नाले बाढ़, पानी घरो में प्रवेश
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्याच्या तेल्हारा तालुक्यात सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे माळेगाव बाजार येथील नाल्याला पूर आला असून, नाल्याचे पाणी गावात शिरल्याने अनेक भाग जलमय झाले आहेत. रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असून, काही घरांमध्येही पाणी शिरल्याची माहिती मिळत आहे. स्थानिक प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी तसेच विनाकारण पूरग्रस्त भागात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.0
0
Report
Advertisement
Virar Hospital Delivery Mishap: Newborn Falls During Birth, Condition Critical
Vasai-Virar, Maharashtra:विरारमध्ये गर्भवती महिलेचे बाळ जमिनीवर पडून अपघात डॉ. जोगळेकर रुग्णालयाचा हलगर्जीपणा? महिलेच्या गर्भाशयातून बाळ अडीच ते तीन फुटांवरून जमिनीवर कोसळले महिलेने बाळ येत असल्याची करून दिली जाणीव , मात्र रुग्णालयाचे दुर्लक्ष जखमी बळावर ठाणे येथील NICU सेंटर मध्ये उपचार सुरू रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस च्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याचा महिलेचा आरोप विरार पश्चिमेतील डॉ. जोगळेकर रुग्णालयात वैद्यकीय हलगर्जीपणाचा आरोप करत संतापजनक घटना समोर आली आहे. सात महिन्यांची गर्भवती असलेल्या महिलेच्या पोटातील नवजात बालक प्रसूतीदरम्यान थेट जमिनीवर पडल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे . या अपघातानंतर नवजात बालकाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर ठाणे येथील एनआयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता होत आहे。 मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित गर्भवती महिला बुधवारी प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्याने विरार पश्चिमेतील डॉ. जोगळेकर रुग्णालयात दाखल झाली होती. त्यावेळी तिने वारंवार डॉक्टर आणि परिचारिकांना पोटातून बाळ बाहेर येत असल्याची जाणीव होत असल्याचे संगितले. मात्र रुग्णालय प्रशासनाने तिच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा दावा करण्यात आला आहे. याचदरम्यान, महिलेच्या गर्भाशयातून महिला उभी असताना नवजात बालक थेट अडीच ते तीन फूट उंचीवरून जमिनीवर पडले .. या अपघातात बालक गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने ठाणे येथील एनआयसीयूमध्ये हलविण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला असून, या प्रकरणात वैद्यकीय हलगर्जीपणा झाला असल्यास संबंधित डॉक्टर आणि जबाबदार कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान या रुग्णालयाचे डॉक्टर जोगळेकर यांना या प्रकरणابाबत विचारणा करायचा प्रयत्न केला असता त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी भेटणे टाळले . त्यामुळे या प्रकरणाची पालिका आयोग्य विभागाने गंभीर दखल घ्यावी अशी मागणी होत आहे..0
0
Report
चाकण-शिक्रापूर हाईवे पर ट्रक खराब, 10–12 किमी जाम; MIDC के कर्मियों की परेशानी
Chakan, Maharashtra:चाकण-शिक्रापूर महामार्गावर आज पहाटेपासूनच प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. महामार्गावर एक ट्रक बंद पडल्यामुळे तब्बल १० ते १२ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सकाळीच ही कोंडी झाल्याने चाकण औद्योगिक वसाहतीत (MIDC) कामावर निघालेल्या कामगारांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अद्यापही या मार्गावर वाहतूक संथ गतीने सुरू असून, कामगारांसह सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया चाकण पुणे...0
0
Report
ओतूर पुलिस ने पिकअप चालक के खतरनाक ड्राइविंग पर की बड़ी कार्रवाई
Barav, Maharashtra:जूनार तालुक़े के डिंगोरे गाँव में पुष्पावती नदी के पुल पर तेज़ गति और खतरनाक मोड़दार ड्राइविंग कर रहे एक पिकअप चालक ने नागरिकों की जान जोखिम में डाल दी। ओतूर पुलिस ने चालक के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए मामला दर्ज किया है। आरोपी के खिलाफ कानूनी कार्रवाई की जाएगी। 'सड़क पर ऐसे स्टंट या खतरनाक ड्राइविंग नहीं करें, अन्यथा सख्त कार्रवाई होगी', यह चेतावनी पुलिस ने दी है।0
0
Report
Advertisement
डिंਭे डैम पुनर्वास मामले पर जिल्हाधिकारी कार्यालय में विशेष बैठक
Shirur, Maharashtra:आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरण क्षेत्रातील सहा पुनर्वसित गावठाणांमधील प्रलंबित प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष आढावा बैठक पार पडली. अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या पुढाकाराने ही बैठक पार पडली. या बैठकीत पुनर्वसनासाठी जमीन मंजुरी, भूमिहीन शेतकऱ्यांचे प्रस्ताव, नागरी सुविधा, TP प्लॅन आणि नवीन ग्रामपंचायत प्रस्तावांवर सविस्तर चर्चा झाली. धरणग्रस्तांच्या दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नांचा तातडीने निपटारा करून विकासकामांना गती देण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या वेळी डिंभे धरणग्रस्त कृती समितीचे पदाधिकारी आणि पाटबंधारे व महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया आंबेगाव पुणे...0
0
Report
मुख्यमंत्री फडणवीस کا आक्कलकोट कॉरिडोर के 500 करोड़ आराखड़ा तुरंत प्रस्तुत करने का आदेश
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - अक्कलकोट कॉरिडॉरचा 500 कोटींचा आराखडा तात्काळ सादर करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे म्हाडाला आदेश - अक्कलकोट कॉरिडॉर संदर्भात जीआर निघाल्यानंतर अवघ्या 24 तासात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांची घेतली तातडीची बैठक - अक्कलकोट कॉरिडोरसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांना दिल्या महत्वपूर्ण सूचना - अक्कलकोटचे आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्या मागणीला मोठे यश - अक्कलकोट कॉरिडोरच्या 500 कोटी रुपयांचा आराखडा तात्काळ तयार करून शासनाला सादर करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे म्हाडाला आदेश - तीर्थक्षेत्र श्री स्वामी समर्थांच्या अक्कलकोट नगरीचा कायापालट करण्यासाठी घेण्यात आला ऐतिहासिक निर्णय - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अक्कलकोटचे आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह म्हाडाच्या प्रमुख अधिकाऱ्यांमध्ये महत्त्वपूर्ण बैठक संपन्न0
0
Report
नाशिक में सरकारवाड़ा पुलिस ने 71 ऐसे व्यक्तियों के खिलाफ बड़ी कार्रवाई की
Nashik, Maharashtra:नाशिक ब्रेकिंग सरकारवाडा पोलिसांची टवाळखोरांवर मोठी कारवाई... सरकारवाडा पोलिसांची धडक मोहीम ७१ टवाळखोरांवर कारवाई.... शाळा, कॉलेज, मॉल आणि सार्वजनिक ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई..... ३० जुलै रोजी सायंकाळी ५.३० ते ८.०० या वेळेत विशेष मोहीम राबवली.... परिसरातील १४ अधिकारी आणि ४० अंमलदारांसह एकूण ५८ पोलिस पथकात सहभागी.... सरकारवाडा, शरणपूर रोड, गंगापूर रोड, मुंबई नाका, भद्रकाली आदी भागांत तपासणी..... मुंबई पोलीस कायदा कलम १२२/११७ अन्वये ७१ जणांवर कारवाई.... यापुढेही सार्वजनिक ठिकाणी टवाळखोरी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरू राहणार, पोलिसांचा इशारा.. सार्वजनिक ठिकाणी महिलांची छेडछाड, तवाळखोरी आणि नागरिकांना त्रास देणाऱ्यांविरोधात यापुढेही कारवाई सुरूच राहणार, असा सरकारवाडा पोलिसांचा इशारा....0
0
Report
Advertisement
