411037
पुण्यात 33 गावे विकणे आहेत अशा प्रकारची बॅनरबाजी आणि निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा
Pune, Maharashtra:पुणे महापालिकेतून फुरसुंगी उरळी नगरपरिषद निर्माण झाल्यानंतर नागरिकांनी आंदोलन पुकारले आहे. त्यांनी बॅनरबाजी करून महापालिकेत समाविष्ट 33 गावांचे विक्रीच्या विरोधात आवाज उठवला आहे. नागरिकांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. महापालिकेच्या जास्त करामुळे गाव विकण्याची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
उद्धव ठाकरे बनाम शिंदे संघर्ष में महाराष्ट्र की राजनैतिक बयानबाजी तेज
New Delhi, Delhi:उद्धव ठाकरे बोलतात एक आणि करतात एक त्यानांना शेतकऱ्यांचा एवढी काळजी असेल तर त्यांनी आपल्याकडील एखादा टक्का बाहेर काढावा एकनाथ शिंदे यांनी काही चांगल केल तर त्यांना पोटदुखी होते लंडन मधे एकनाथ शिंदे यांच्या भाषणाच कौतुक झाल म्हणून यांन पोटदुखी होते आणि हे बिलातून बाहेर येऊन टीका करत आहेत उद्धव ठाकरे यांना काही कळत नाही अस मी नाही तर शरद पवार यांनी पुस्तकात लिहून ठेवलं आहे उसण अवसान आणण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी करू नये dेशाच्या पंतप्रधानांच्या वाढदिवसाला जाहिराती दिल्या तर यांची पोटदुखी का? उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी फाफडा जिलेबी कार्यक्रम सुरू केला होता कार्यक्रम गुजराती होता म्हणून दोन ओळी गुजराततीत बोलले यांनी मराठी भाषेच प्रेम आम्हाला शिकवू नये राजकीय पक्ष मारण्याचा काहीही विषय नाही lokशाहीत बहुमताला आधार असतो dोन वेळा निवडणुकीत आम्ही सिद्ध केल आहे की शिवसेना आमची आहे उद्धव ठाकरे यांचा पक्ष बाजूला गेला आहे त्यांनी तत्व सोडली म्हणून पक्ष आमच्याकडे आला आहे nिवडणूक आयोगाने तो निर्णय घेतला आहे त्यावर बोलणे योग्य नाही त्या त्या ठिकाणी गणपती मंडळ असतात तिथे देखावे असतात मला याची कल्पना नाही, देखाव्याची माहिती घेऊन यावर मी बोलतो0
0
Report
उपमुख्यमंत्री शिंदे गणेशोत्सव पर Daregaon पहुंचे, दगडुशेठ गणपति प्रतिमा और फूलों से सजावट
Satara, Maharashtra:सातारा ,दरे :- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गणेशोत्सवाच्या निमित्ताने दोन दिवस सहकुटुंब दरेगावात आले आहेत. दरे गावातील निवासस्थानी दगडूशेठ हलवाई गणपती मूर्तीची प्रतिकृती पाहायला मिळत असून आकर्षक अशी फुलांची सजावट या ठिकाणी करण्यात आली आहे. यावेळी गौराईचे आगमन झाले असल्यामुळे आकर्षक गौराईची मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळत आहे याविषयीचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी तुषार तपासे यांनी0
0
Report
चंद्रपूर के सिविल लाईन गणेश मंडल ने शिर्डी दर्शन का शानदार आयोजन किया
Chandrapur, Maharashtra:चंद्रपुरात सिविल लाईन सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने यंदा शिर्डी दर्शनाचा थाट, महाकाय सिंहासनाधीष्ठित मूर्तीच्या दर्शनासह संपूर्ण शिर्डी ग्रामच साकारले. यंदा या मंडळाचे 41 वे वर्ष असून दरवर्षीप्रमाणे यंदाही तीर्थस्थळ साकारण्याच्या मालिकेत श्री साईबाबांची शिर्डी नगरी मंडळाने साकारली आहे. शिर्डी तीर्थस्थळातील सर्व बारकावे, सर्व ठिकाणे आणि श्री साईबाबांशी संबंधित घटनाक्रमाचे देखावे मंडळांनी साकारले आहेत. मंडळाने सिंहासनारुढ मोठी महाकाय मूर्ती स्थापित केली असून शिर्डीचा देखावा आणि मूर्ती दर्शनासाठी मोठ्या संख्येने नागरिक सिविल लाईन सार्वजनिक गणेश मंडळाच्या मंडपात दाखल होत आहेत. गेली काही वर्षे मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांच्या द्वारे वर्षभर सक्रियपणे सहभाग दिला जातो0
0
Report
Advertisement
गणेश उत्सव की धूम: अकोला के मंडलों ने सुंदर झाकियाँ सजाीं
Akola, Maharashtra:गणेश उत्सवाची धूम राज्यभरात आहे, अनेक गणेश मंडळांनी सुंदर देखावे सुद्धा तयार केले आहेत.. अकोल्यातही अनेक गणेश मंडळांनी सुंदर झाक्या साकारल्या आहेत. अकोल्यातील न्यू राधाकिशन प्लॉट भागातील रिद्धी-सिद्धी गणेशमंडळ अर्थातच NRP चा राजा मंडळाने यंदाही सुंदर देखावा तयार केला आहे..0
0
Report
बोरफळ बांध पर भारी बारिश से किसानों की आपबीती, मंत्री ने जायजा लिया
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.... पालकमंत्र्यांसमोर शेतकऱ्यांनी फोडला हंबरडा... बोरफळच्या बांधावर नुकसानीची पाहणी.... पालकमंत्र्यांच्या समोरच शेतकऱ्यांनी फोडला हंबरडा...बोरफळ येथील शेतकऱ्यांची व्यथा ऐकून पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी थेट बांधावर जाऊन पाहणी केली. अतिवृष्टी आणि पावसाअभावी पिकांचं मोठं नुकसान झालंय... डोळ्यांदेखत उभी पिकं वाळत असल्याने शेतकरी हवालदिल झालेत. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी बोरफळ आणि आशिव येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडताना पालकमंत्र्यांसमोरच अश्रू अनावर झाले. शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेत तातडीने पंचनामे आणि आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्रीांनी प्रशासनाला दिले आहेत.0
0
Report
चंद्रपूर में येलो मोजेक से किसानों की बदहाली, सोयाबीन उत्पादन में गिरावट
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यात येलो मोझाकच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात, सोयाबीन उत्पादनात होणार मोठी घट अँकर: चंद्रपूर जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी आहे. शेतकऱ्यांमागचे संकट यावर्षी देखील कमी झालेले नाही. वार्षिक सरासरी पावसाच्या तुलनेत यावर्षी निम्मा पाऊस झालेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतजमिनीतील पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन हे प्रमुख पिक असताना आता या पिकावर वरोरा- शेगाव भागात येलो मोझेक या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. पाने पिवळी पडणे, झाडाची वाढ खुंटणे आणि शेंगा न लागणे यामुळे सोयाबीन उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. पाऊसमान अल्प झाल्याने झालेले नुकसान, त्यावर येलो मोजेकचा प्रादुर्भाव आणि सतत वाढलेले उत्पादन खर्च या तिहर्या संकटामुळे शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक अडचणीत सापडला आहे. नैसर्गिक आपत्ती आणि रोगराईच्या संकटात शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून शासनाने तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी करत आहे. त्रस्त शेतकरी0
0
Report
Advertisement
वashिम mein varsha ki kami se soyabean fasal barbaad; kisan ne rotavator se fasal nashat ki
Washim, Maharashtra:अँकर: पावसाने दडी मारल्याने अपुर्या पाण्यामुळे वाशिम जिल्ह्यात सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथील एका शेतकऱ्याने तब्बल आठ एकर क्षेत्रातील सोयाबीन पीक वाचण्याची शक्यता नसल्याने रोटावेटर फिरवून पीक नष्ट केले. डोळ्यांसमोर उभे पीक वाया गेल्याने शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. पावसाअभावी सोयाबीनची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी पीक करपून गेले आहे. त्यामधून उत्पादनाची अपेक्षा संपल्याने शेतकऱ्यांना नाईलाजाने पिकावर रोटावेटर फिरवावा लागत आहे. त्यामुळे शासन व प्रशासनाने या नुकसानीची तात्काळ पाहणी करून पंचनामा करावा आणि पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई व आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.0
0
Report
नाशिकरोड पुलिस ने सराईत अपराधी निखिल अंबोरे को पकड़ा: गावठी कट्टा-जीवंत काडतूस बरामद
Nashik, Maharashtra:*नाशिक ब्रेकिंग* - नाशिकरोड पोलिसांची सराईत गुन्हेगारावर मोठी कारवाई - सिन्नरफाटा परिसरात सापळा रचून सराईत गुन्हेगार निखिल अंबोरे पोलिसांच्या ताब्यात - पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई - अंगझडतीत आढळले गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस - निखिल अंबोरेविरोधात नाशिकरोडसह उपनगर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल - संशयिताकडून गावठी कट्टा, जिवंत काडतूस आणि दुचाकी जप्त - सराईत गुन्हेगाराकडून संभाव्य गुन्हा घडण्यापूर्वीच पोलिसांची कारवाई - नाशिकरोड पोलिसांच्या सतर्कतेमुळे संभाव्य गुन्हा टळल्याची माहिती - सण उत्सवाच्या काळात नाशिक पोलिसांची विशेष खबरदारी0
0
Report
नाशिक के बेलें घराने की 700 वर्ष पुरानी गौरी रेखाटन परंपरा
Nashik, Maharashtra:अष्टगंधाने रेखाटल्या जातात महालक्ष्मी.. नाशिकच्या बेळे घराण्याची 700 वर्षांची परंपरा.. बाईट- प्रेरणा बेळे..0
0
Report
Advertisement
शेतकऱ्याच्या संताप से संचेती पर सपकाळ का जोरदार निशाना
Buldhana, Maharashtra:मलकापूरमध्ये एका शेतकऱ्याचा संताप सध्या चर्चेत आलाय… भाजपचे आमदार चैनसुख संचेती यांच्याकडे आपली अडचण मांडताना शेतकऱ्याने थेट नाराजी व्यक्त केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. साहेब, आम्ही काय खराब आहोत का? आमची परिस्थिती आम्हालाच माहिती आहे… सारं तुमच्या हातात आहे, तुमच्या अधिकारात आहे, मग तुम्ही का नाही करत? असा सवाल या शेतकऱ्याने केल्याचं व्हिडीओमध्ये दिसतं. दरम्यान, आमदार संचेती यांनी शेतकऱ्याची अडचण ऐकून न घेता वाहन पुढे नेल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलाय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत संचेतींवर निशाणा साधलाय. सत्तेचा इतका अहंकार? ज्यांनी निवडून दिलं, त्यांच्याशीच हेकेखोरी? असा सवाल करत त्यांनी सत्ता अमर नसते, असा टोला लगावलाय.0
0
Report
महाराष्ट्र में मतदाता सूची घोटाले के आरोप, चुनाव आयोग से स्पष्ट जवाब की मांग
Nagpur, Maharashtra:नागपूर - विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेता (On SIR) महाराष्ट्र में एसआयआर-2026 प्रक्रिया के अनअकाउंटेबल मतदाताओं के बारे में पारदर्शक जानकारी की मांग निर्वाचन आयोग से कर चुके हैं। आयोग की सूची के अनुसार राज्य में स्थलांतरित, मृत, दुबार नामजद मतदाताओं सहित लगभग 2 करोड़ 66 लाख 88 हजार 478 मतदाता ऐसे हैं जिनके बारे में प्रश्न उठते हैं। इस अनुमान से 21% मतदाता अंतिम सूची से बाहर होने के कयास हैं, जिनमें 76 लाख 130 मतदाता स्थलांतरित दिखाये गये, 45 लाख 520 मतदाता गैरहाज़र दिखाये गये। विसंगतियाँ 62 लाख 48 हजार 281 मतदाताओं में पाई जाती हैं; इस तरह कुल मिलाकर लगभग 2 करोड़ 10 लाख 88 हजार मतदाता एक घर से दूसरे घर तक जाने का उल्लेख बना रहे हैं। आयोग ने ट्विटर पर बताया कि अल्पसंख्यक बहुभाग वाले 37 निर्वाचन क्षेत्रों में मतदाताओं की बड़ोतरी देखने को मिली, जो मुस्लिम बहुल, एसी, एसटी क्षेत्रों में है। आयोग का विश्लेषण कहता है कि वह मुख्य मतदाताओं के समुदाय को न देखते हुए अन्य क्षेत्रों से भी मतदाता घटे हैं, और मुस्लिम मतदाताओं के बहुसंख्यक होने वाले क्षेत्रों पर भी प्रश्न उठते हैं। सरकार समर्थक निर्वाचन क्षेत्रों में गिरावट नहीं है, विरोधी क्षेत्रों में कमी दिखती है—76 लाख मतदाता इस तरह कैसे स्थलांतरित हो सकते हैं, इस पर आयोग के पास स्पष्ट जवाब नहीं। स्थलांतरित शब्द का सही माने में इस्तेमाल कौन सा है, यह भी स्पष्ट नहीं है; अगर चंद्रपूर के मतदाता नागपुर चले गए तो महाराष्ट्र से बाहर का स्थलांतरण कैसे माना गया? अन्य राज्यों के लोग महाराष्ट्र में ही रहते हैं, फिर भी इसे स्थलांतरण क्यों कहा गया? इन आँकड़ों के आधार पर विरोधी दलों के मतदाताओं की संख्या गिनते हुए आयोग को स्पष्ट प्रक्रिया बतानी होगी और अंतिम सूची की पारदर्शी पडताल कैसे होगी, इस पर आवश्यक विवरण जनता को देना चाहिए। बीएलओ (मतदाता निगरानी समिति) घर-घर जाना था, पर वे जा नहीं पाए; 76 लाख 76 हजार मतदाता महाराष्ट्र से स्थलांतरित कैसे हो सकते हैं, यह भी आयोग को स्पष्ट करना होगा। कुल मिलाकर यह आँकड़ा 3 करोड़ 30 लाख तक पहुँच सकता है, जो लोकतंत्र के लिए चुनौती है। जनता से यह भी अपेक्षा है कि मतदान का अधिकार अबाधित रहे, और मतदाताओं के विरुद्ध किसी प्रकार की घोल-घाल मिलान प्रक्रिया से बचा जाए। (भायखळा जमीन) महानगरपालिके के दुकानों के संबंध में प्रशासनिक कदम उठ रहे हैं, और बिल्डर द्वारा प्रशासनिक दबाव लेने वाले आरोप भी उठ रहे हैं; इस संदर्भ में स्पष्ट भूमिका और तफ्तीश की मांग है। (मनोज जरांगे कंत्राट) पुरावशेष और प्रमाण बताये जाते हैं; निर्माण कार्य और सिंचाई विभाग के कामों के वितरण में गड़बड़ियाँ दिख रही हैं। (दुष्काळ) सोयाबीन और कपास उत्पादक किसान संकट में हैं; तात्कालिक उपाय की मांग तेज हो रही है। (शरद पवार CM पत्र) कृषि के संदर्भ में अनुभवी सुझावों को सरकार को गंभीरता से लेना चाहिए। (शिंदे पंतप्रधान जाहिरात) मोदी के नजदीकी नेता और देश की राजनीति पर नया दृश्य सामने आ रहा है। (राज्य दुष्काळ) मराठवाडा समेत सभी क्षेत्रों में मोर्चा निकालने की तैयारी है। (ट्रम्प tariff) तेल और डीज़ल की कीमतों पर अंतरराष्ट्रीय निर्णयों का असर दिख रहा है, प्यारे समर्थकों के लिए भी नीति-निर्णय आवश्यक है।0
0
Report
यवतमाल में गर्मी से कार में चार साल के बच्चे की दर्दनाक मौत
Yavatmal, Maharashtra:घरашेजारी उभे असलेल्या कारमध्ये अडकल्याने चार वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील चिखल वर्धा येथे घडली आहे. अंश सुरज केळझरकर असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. घरापुढे खेळणारा अंश दिसत नसल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला, शोधाशोध सुरू झाल्यानंतर अंश कारमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. बाहेर कडाक्याचे ऊन असल्याने कारमध्ये अडकलेल्या अंशची प्रकृती गंभीर झाली होती. त्याला तातडीने घाटंजी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक तपासणीनंतर त्याला पुढील उपचारासाठी यवतमाळ शासकीय रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. यवतमाळ येथे उपचार सुरू असतानाच अंशचा मृत्यू झाला.0
0
Report
Advertisement
अकोले में पेसा क्रिया समिति के मांगों पर दो दिन से उपोषण
Shirdi, Maharashtra:Anc - आदिवासी पेसा कृती समितीच्या विविध मागण्यांसाठी अकोले पंचायत समितीसमोर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दोन दिवसापासून उपोषण सुरू केलं आहे... पेसा अंतर्गत कार्यरत आणि कार्यमुक्त कर्मचाऱ्यांना त्याच पदावर आणि त्याच जागी तात्काळ सेवेत कायम सामावून घेण्यात यावं, अशी प्रमुख मागणी आहे. यासोबतच अकोले तालुक्यातील पश्चिम भागातील घोषित करण्यात आलेली ४८ गावांची इको सेन्सिटिव्ह झोनमधून तात्काळ वगळण्याची मागणीही करण्यात आली आहे.. याच मागणीसाठी मंत्री झीरवळ आणि स्थानिक आमदार लहामटे यांनी मंत्रालयाच्या जाळीवर ठिय्या करून आंदोलन केले होते...0
0
Report
Kolhapur की रूईकर कॉलोनी में 1111 द्रोणों से 18 फुट गणेश मूर्ति बना दी
Kolhapur, Maharashtra:Kolhapur की रूईकर कॉलोनी में अक्षय मित्र मंडल ने इस साल 1111 द्रोणों का उपयोग कर 18 फुट ऊँची गणेश मूर्ति बनायी है। हैदराबाद से Prakash Anna ने मूर्ति का बेस तैयार किया, फिर मंडल के कार्यकर्ताओं ने लगभग 15 दिनों तक मेहनत कर मूर्ति पर द्रोण चढ़वाये। पर्यावरण नुकसान न हो इसलिए मंडल द्वारा हर साल पर्यावरणपूरक गणेश मूर्ति की प्रतिष्ठापना की जाती है। खास बात यह है कि गणेशोत्सव के बाद वही द्रोण निकालकर भक्तों को प्रसाद वितरित किया जाएगा। इससे पहले भी मंडळ ने कागद और लकड़ी आदि से गणेश मूर्तियाँ बनायीं हैं। सामाजिक उपक्रमों में भी मंडळ का सक्रिय योगदान रहा है। प्रतिनिधि प्रताप नाईक ने इसका अवलोकन किया।0
0
Report
कोकण में गौरी पूजा के साथ टिपरी नृत्य: महिलाओं की अनोखी परंपरा
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी- कोकणात घुमु लागले महिलांच्या टिपरी नृत्याचे सूर माहेरवाशीण करते गौरी आणि गणपतीची अनोख्या पद्धतीने आराधना संगमेश्वर तालुक्यातील घोडवली सम्राटवाडी मधील महिलांच्या टिपरी नृत्याची झलक खास झी २४ तास च्या प्रेक्षकांसाठी कोकणात गौरी पुजनाचा दिवस महिलांसाठी घेवून येते पर्वणी कुणबी महिलांच्या माध्यमातून ही परंपरा अनेक गावात गणपती उत्सवात जाते जोपासली गणपतीसमोर गौरी जागवण्याती कोकणातली परंपरा कोकणातल्या ग्रामीण भागातल्या प्रत्येक घरात गौरी आगमनापासून पूजनाच्या दिवसापर्यंत टिपरी नृत्याचा खेळ रंगतो0
0
Report
Advertisement
