Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Osmanabad413501

महिलांनी पाण्याच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरला, अमृत 2.0 योजनेची मागणी!

dnyaneshwar patange
Jul 04, 2025 01:00:55
Dharashiv (Osmanabad), Maharashtra
धाराशिव DHARA_RALY भूममध्ये पाण्यासाठी महिलांचा मोर्चा, अमृत 2.0 योजनेच्या समर्थनार्थ महिला रस्त्यावर अँकर धाराशिव जिल्ह्यातील भूम शहरात अमृत 2.0 ही पाणीपुरवठा योजना तात्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी आज महिलांनी रस्त्यावर उतरून जोरदार मोर्चा काढला. भूम शहराच्या वाढत्या लोकसंख्येला पुरेसा पाणीपुरवठा व्हावा यासाठी ही योजना मंजूर झाली असली तरी अजूनही ती सुरू झालेली नाही. काही दिवसांपूर्वी या योजनेतील नळांना मीटर बसवण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला होता. मात्र, आज याच योजनेच्या समर्थनार्थ पाणी बचाव कृती समितीच्या वतीने महिलांनी मोर्चा काढला. नगरपालिकेपासून निघालेला मोर्चा गोलाई चौकात येताच सभेत रुपांतर झाला आणि महिलांनी शासनाकडे एकमुखाने मागणी केली – अमृत योजना तात्काळ सुरू करा! बाइट : संयोजिनी गाढवे – माजी नगराध्यक्ष, भूम बाइट : आंदोलक
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement