Back
विद्यापीठ प्रवेश प्रक्रियेला मिळणार मुदतवाढ? जाणून घ्या कारण!
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn university av
Feed attached
पदवी परीक्षेचा निकाल रखडल्यामुळे विद्यापीठात प्रवेश प्रक्रियेला विलंब होत आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासन प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्याच्या तयारीत आहे. ५ जूनपासून ते २६ जूनपर्यंत १ हजार १३५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यात सर्वाधिक एमएसडब्ल्यूच्या प्रवेशासाठी प्रचंड स्पर्धा आहेत. त्याचबरोबर केमिस्ट्रीलाही विद्याथ्यर्थ्यांची मोठी पसंती मिळाली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठ प्रशासनाने विभागांमधील प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. विभागांची २ हजार १२३ प्रवेश क्षमता आहे. या विभागांमध्ये प्रवेश घेण्यासाठी ५ ते ३० जून दरम्यान प्रवेशाची ऑनलाइन नोंदणीसाठी मुदत होती. यात २६ जूनपर्यंत १ हजार १४७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यात १ हजार १३५ विद्यार्थ्यांनी शुल्क भरून नोंदणीची खात्री केली आहे, परंतु पदवीचे निकाल जाहीर झाले नसल्याने पदव्युत्तरच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ मिळणार आहे.
१५ जुलैपर्यंत प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, एमएसडब्ल्यू अभ्यासक्रमासाठी प्रवेश क्षमता ६० असताना १०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, तर केमिस्ट्रीसाठी ७० जागा असून ८० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 2806_BHA_ELECTION
FILE - 1 VIDEO
जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाच्या निवडणुकीला सुरुवात शांततेमध्ये पार पडत आहे मतदान प्रक्रिया पोलिसांचा बंदोबस्त
ANCHOR :- भंडारा जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाची निवडणुक आज पार पडत आहे.निवडणुकीला नुकतीच सुरुवात झाली असून १२ संचालक असलेल्या या दुध संघाच्या निवडणुकीसाठी २५ उमेदवार रिंगणात आहेत.विद्यमान अध्यक्ष रामलाल चौधरी यांच्या नेतृत्वातील काँग्रेसचे शेतकरी विकास पॅनल आणि राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत विलास काटेखाये नेतृत्वातील सहकार पॅनल समोरासमोर उभे ठाकले आहेत. यामुळे होणाऱ्या या दुग्ध संघाच्या निवडणुकीत मोठी चुरस वाढली आहे.काँग्रेसचे आमदार नाना पटोले आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी या निवडणुकीत हात मिळवणी केल्यामुळे या निवडणुकीत वेगळे समीकरण पाहायला मिळते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
0
Share
Report
Ratnagiri, Maharashtra:
रत्नागिरी- गृहराज्यमंत्री योगेश कदम
मराठी भाषा हीच प्राधान्य
हिंदी भाषेला कुठेही सक्ती केलेली नाही
मोर्चाच्या माध्यमातून मागणी काय हेच आम्हाला कळलं नाही
हिंदी भाषा असू नये यासाठी विरोध आहे का
मुंबई महानगरपालिकेला डोळ्यासमोर ठेवून हा सर्व प्रयत्न केला जातोय
मोर्चेकडून काय साध्य करणार हे सगळे राजकारण
On दादा राऊत
हिंदीची सक्ती केलेली नाही
Gr मध्ये मराठी भाषा सक्तीची आहे
संजय राऊत फक्त आकस आणत आहेत
निवडणुकीच्या तोंडावरती हे राजकारण
ऑन अजित पवार
आमच्या कुटुंबाचा विषय
आमचा कुटुंबामध्ये हा विषय
राज्याच्या कुठल्याही त्याला अडचण नाही
आर्थिक अडचण कुठेही नाही
ऑन Sukla
मुंबईची मराठी माणसांचीच राहणार
मुंबई वरती मराठी माणसाचाच भगवा झेंडा फडकणार
मुंबई मधून मराठी माणूस बाहेर जाऊ देणार नाही
ऑन वसंत मोरे
वसंत मोरे यांनी किती पक्ष बदलले
महाराष्ट्र मध्ये जनतांच्या सोबत
एकनाथ शिंदे यांच्यावरती मराठी माणसांचा विश्वास
ऑन भास्कर जाधव
विरोधी पक्ष नेतेपद मिळवण्यासाठी त्यांचा खटाटोप
भास्कर जाधव ज्येष्ठ नेते
भास्कर जाधव यांच्याशी आमचे वैयक्तिक हेवेदावे नाहीत
भास्कर जाधव यांच्याकडून आम्ही अनेक गोष्टी शिकत आलो आहोत
ऑन रोहिणी खडसे
त्यांच्या घरात पण एक केंद्रीय मंत्री पद आहे
त्यांना सुद्धा त्यांनी एक गाजर द्यावं
कशाला स्वतःच हस करून घेता
महाराष्ट्राचा विकास होतोय एकदाची त्यांच्या पोटात दुखत असेल म्हणून ते असं करत आहेत
ऑन सिंधू रत्न योजना
योजना आपण परत सुरू करण्यासाठी प्रयत्न करत आहोत
ऑन लडकी बहिण योजना
तुझ्याच माध्यमातून मी ऐकतो आहे
मला या संदर्भात काही माहिती नाही
ऑन विनय नातू
आपण एकाच पक्षातले आहोत
समोरासमोर हा विषय बसून सोडवता येतो
त्यामुळे नातू यांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी
0
Share
Report
Nashik, Maharashtra:
nsk_accidetdeath
feed by 2C
image 1 vidoe 1
anchor उपनगर टाकळी मार्गावर अवजड वाहनांना वाहतूक करण्यास बंदी असूनही सर्सासपणे वाहतूक सुरू असते. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रुशिका आनंद चांदवले राहणार रामदास स्वामी नगर ही युवती तिच्या वडिलांसोबत मोटरसायकलने टाकळी रोड, भारत गॅस ऑफिस समोरून जात असताना मद्यधुंद अवस्थेत ट्रक चालकाने भरधाव वेगात त्यांच्या मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली. या अपघात रुशिका हिच्या डोक्याला, हातापायांना गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ट्रक चालकाला नागरिकांनी चांगला चोप दिला. बराच वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. वारंवार स्थानिक नागरिकांनी प्रतिबंधित मुख्य रस्त्यांवर अवजड वाहनांना परवानगी नसताना वाहतूक सुरू असल्याची तक्रार प्रशासनाला दिले आहे, परंतु वाहतूक पोलीस याकडे दुर्लक्ष करत असून निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे.
0
Share
Report
Ambernath, Maharashtra:
बदलापूरच्या रेशनिंग कार्यालयच स्थलांतर नाही
आशिष दामले यांनी घेतली छगन भुजबळ यांची भेट
रेशनिग कार्ड समस्यांचा निराकरण करण्यासाठी शिबिर
Bdl ration
anchor बदलापूर शहरातील रेशनिंग कार्यालय हे मुरबाडला स्थलांतरित होणार नसून ते बदलापूरलाच राहणार असल्याचं परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले यांनी सांगितलं, याबाबत आपण नागरी आणि अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी भेट घेऊन घेतली असून भुजबळ यांनी आश्वासन दिले असल्याचं दामले यांनी सांगितलं ,या निर्णयामुळे बदलापूरकरांची मोठी गैरसोय टळणार आहे . तसेच रेशनिंग बाबत नागरिकांच्या अनेक समस्या आहेत, यात धान्य नमिळने, घरमालकाकडून एनओसी मिळत नसल्याने रेशन कार्ड मिळत नाहीये, अश्या अनेक समस्यांचा निराकरण करण्यासाठी आशिष दामले यांनी रेशन कार्ड शिबिराचं आयोजन ही केलं होतं , या शिबिराला रेशनिंग अधिकारी उपस्थित होते या अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्यांच्याच निरकरण केलं या शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला
चंद्रशेखर भुयार, बदलापूर
0
Share
Report
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - चांदोली धरण 67 टक्के भरले, धरण क्षेत्रात पाऊसाची संततधार सुरूच..
अँकर - सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच आहे.गेल्या 24 तासात 57 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली असून चांदोली धरणाची पाण्याची पातळी देखील वाढली असून चांदोली धरण जवळपास 67% इतकं भरलं आहे.34.40 टीएमसी इतकी साठवण क्षमता असून 23 टीएमसी इतका पाणीसाठा धरणामध्ये निर्माण झाला आहे.
0
Share
Report
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 2806ZT_JALNA_JARANGE_VSL(8 FILES)
जालना | ब्रेकिंग | मराठा समाजाच्या लेकरांच्या हितासाठी ही अंतरवालीतली शेवटची बैठक-जरांगे
आतापर्यंत काय मिळालं.काय मिळवायचं? मुंबई मोर्चाचा रूट कसा असणार.? याबाबत उद्या चर्चा होणार
आपापली कामे सोडून बैठकीला या-जरांगे
मराठा समाजावर होत असलेला अन्याय थांबवणं हा बैठकीचा अजेंडा
ही अंतरवालीतील शेवटची बैठक आता विजयच मिळवायचा-जरांगे
मराठा समाजासमोर सगळ्या गोष्टींचा उलगडा करणार,आत्ताच सगळं सांगणार नाही-जरांगे
पूर्ण मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही
जरांगे यांचा राज्य सरकारला ईशारा
आंदोलन शांततेत होणार पण विजय घेऊनच माघारी फिरणार-जरांगे
आमचा हा लढा शेवटचा पण आमचा संयम बघू नका,पुन्हा पुन्हा मराठ्यांचा अवमान करु नका
लेकरा बाळांच्या कल्याणासाठी कुणीही घरी राहू नका,सोशल मीडियावर या बैठकीचा आढावा पाहू नका प्रत्यक्ष बैठकीत सहभागी व्हा
आम्ही 2 वर्ष सरकारला वेळ दिला,अजून किती वेळ द्यायचा.?
अँकर | आम्ही 2 वर्ष सरकारला वेळ दिला अजून किती वेळ द्यायचा.? असा सवाल उपस्थित करत मराठा समाजाच्या लेकरांच्या हितासाठी ही अंतरवालीतली उद्याची शेवटची बैठक असल्याचं सांगत उद्याच्या मराठा समाजाच्या बैठकीत प्रत्यक्ष सहभागी व्हा असं आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला केलं आहे.
आतापर्यंत काय मिळालं.काय मिळवायचं? मुंबई मोर्चाचा रूट कसा असणार.? याबाबत उद्याच्या बैठकीत चर्चा होणार असून आपापली कामे सोडून बैठकीला या असंही जरांगे म्हणाले आहेत.मराठा समाजावर होत असलेला अन्याय थांबवणं हा बैठकीचा अजेंडा असून ही अंतरवालीतील शेवटची बैठक आहे. आता विजयच मिळवायचा असं सांगत मराठा समाजासमोर सगळ्या गोष्टींचा उलगडा करणार,आत्ताच सगळं सांगणार नाही असंही जरांगे यांनी स्पष्ट केलंय.
पूर्ण मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय यावेळी मुंबई सोडणार नाही असाही गर्भित ईशारा जरांगे यांनी राज्य सरकारला दिलाय.29 ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलन शांततेत होणार पण विजय घेऊनच माघारी फिरणार असा ठाम विश्वास जरांगे यांनी व्यक्त केला.आमचा हा लढा शेवटचा पण आमचा संयम बघू नका,पुन्हा पुन्हा मराठ्यांचा अवमान करु नका अशा शब्दात जरांगे यांनी राज्य सरकारला ठणकावलंय.लेकरा बाळांच्या कल्याणासाठी कुणीही घरी राहू नका,सोशल मीडियावर या बैठकीचा आढावा पाहू नका उद्या दुपारी 12 वाजता होणाऱ्या प्रत्यक्ष बैठकीत सहभागी व्हा असं आवाहनही जरांगे यांनी केलं.
बाईट :मनोज जरांगे पाटील
दरम्यान,उद्याची अंतर वालीतील बैठक ही अंतरवाली गावातच जरांगे यांच्या उपोषणस्थळी होणार असून या बैठकीसाठी तयारी सुरु करण्यात आली आहे.जरांगे यांच्या उपोषणस्थळी मंडप टाकण्याचं काम सुरु करण्यात आलं असून आज संध्याकाळपर्यत मंडप टाकण्याचं काम पूर्ण होणार आहे.
0
Share
Report
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 2806ZT_JALNA_JARANGE_BYTE(4 FILES)
जालना | ब्रेकिंग | मराठा समाजाच्या लेकरांच्या हितासाठी ही अंतरवालीतली शेवटची बैठक-जरांगे
आतापर्यंत काय मिळालं.काय मिळवायचं? मुंबई मोर्चाचा रूट कसा असणार.? याबाबत उद्या चर्चा होणार
आपापली कामे सोडून बैठकीला या-जरांगे
मराठा समाजावर होत असलेला अन्याय थांबवणं हा बैठकीचा अजेंडा
ही अंतरवालीतील शेवटची बैठक आता विजयच मिळवायचा-जरांगे
मराठा समाजासमोर सगळ्या गोष्टींचा उलगडा करणार,आत्ताच सगळं सांगणार नाही-जरांगे
पूर्ण मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही
जरांगे यांचा राज्य सरकारला ईशारा
आंदोलन शांततेत होणार पण विजय घेऊनच माघारी फिरणार-जरांगे
आमचा हा लढा शेवटचा पण आमचा संयम बघू नका,पुन्हा पुन्हा मराठ्यांचा अवमान करु नका
लेकरा बाळांच्या कल्याणासाठी कुणीही घरी राहू नका,सोशल मीडियावर या बैठकीचा आढावा पाहू नका प्रत्यक्ष बैठकीत सहभागी व्हा
आम्ही 2 वर्ष सरकारला वेळ दिला,अजून किती वेळ द्यायचा.?
अँकर | आम्ही 2 वर्ष सरकारला वेळ दिला अजून किती वेळ द्यायचा.? असा सवाल उपस्थित करत मराठा समाजाच्या लेकरांच्या हितासाठी ही अंतरवालीतली उद्याची शेवटची बैठक असल्याचं सांगत उद्याच्या मराठा समाजाच्या बैठकीत प्रत्यक्ष सहभागी व्हा असं आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला केलं आहे.
आतापर्यंत काय मिळालं.काय मिळवायचं? मुंबई मोर्चाचा रूट कसा असणार.? याबाबत उद्याच्या बैठकीत चर्चा होणार असून आपापली कामे सोडून बैठकीला या असंही जरांगे म्हणाले आहेत.मराठा समाजावर होत असलेला अन्याय थांबवणं हा बैठकीचा अजेंडा असून ही अंतरवालीतील शेवटची बैठक आहे. आता विजयच मिळवायचा असं सांगत मराठा समाजासमोर सगळ्या गोष्टींचा उलगडा करणार,आत्ताच सगळं सांगणार नाही असंही जरांगे यांनी स्पष्ट केलंय.
पूर्ण मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय यावेळी मुंबई सोडणार नाही असाही गर्भित ईशारा जरांगे यांनी राज्य सरकारला दिलाय.29 ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलन शांततेत होणार पण विजय घेऊनच माघारी फिरणार असा ठाम विश्वास जरांगे यांनी व्यक्त केला.आमचा हा लढा शेवटचा पण आमचा संयम बघू नका,पुन्हा पुन्हा मराठ्यांचा अवमान करु नका अशा शब्दात जरांगे यांनी राज्य सरकारला ठणकावलंय.लेकरा बाळांच्या कल्याणासाठी कुणीही घरी राहू नका,सोशल मीडियावर या बैठकीचा आढावा पाहू नका उद्या दुपारी 12 वाजता होणाऱ्या प्रत्यक्ष बैठकीत सहभागी व्हा असं आवाहनही जरांगे यांनी केलं.
बाईट :मनोज जरांगे पाटील
0
Share
Report
Pune, Maharashtra:
pimpri fraud baba
kailas puri pune 28- 6- 25
feed by 2c
Anchor - ... पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या बावधन पोलिसांनी एका भोंदू भावाला अटक केलीय. प्रसाद दादा उर्फ दादा उर्फ प्रसाद दादा भीमराव तामदार असं अटक केलेल्या 29 वर्षीय भोंदू बाबा च नाव आहे. त्याच्या विरुद्ध एका 39 वर्षीय व्यक्तींन बावधन पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार या भोंदू बाबांना त्याच्याकडे दिव्यशक्ती असल्याच बसवत फिर्यादीला अनेक गोष्टी करण्यास भाग पाडले. या भोंदू बाबांनी फिर्यादीच्या मोबाईल मध्ये एक ॲप डाऊनलोड करत त्याद्वारे मोबाईलचा ऍक्सेस मिळवत फिर्यादी आणि त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्याच्या खाजगी घटनांवर लक्ष ठेवले.. एवढेच नाही तर फिर्यादीला प्रेयसी बरोबर अश्लील कृत्य त्याच बरोबर वेश्या गमन करण्यासही भाग पाडल्याचं आणि मोबाईल ॲप द्वारे ते बाबाने पाहिल्याचं फिर्यादित नमूद करण्यात आलं आहे. या भोंदू बाबा ने आर्थिक फसवणूक केल्याचेही फिर्यादित सांगण्यात आलं आहे. फिर्यादी बरोबरच इतरही अनेकांना या बाबा ने फसवणूक केल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय... पोलीस अधिक तपास करत आहेत..
0
Share
Report
Nashik, Maharashtra:
Nsk_rajvadeshindecontro
feed by 2C
Nashik breaking
anchor राज्यात एका बाजूला महापालिकेच्या निवडणुका समोर असताना नाशिक शहरातील उभाठा गटाचा पूर्णपणे सफाया झाला आहे. जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर महानगरप्रमुख विलास शिंदे आता शिंदे शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्यांना महानगर प्रमुख पदावरून हटवण्यात आल्याने आता मामा राजवाडे यांची नवीन महानगर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील महापालिका निवडणुकांसाठी आत नेतृत्व करणारे नेते आणि उमेदवार उपलब्ध नाही अशी परिस्थिती झाली आहे. . महायुतीमध्ये भाजप आणि शिंदे सेनेकडे प्रवेश करण्याचा ओढा वाढला आहे येत्या काळामध्ये उभाठा गटाचे सुनील बागुल, विनायक पांडे यांच्या सह अनेक ज्येष्ठ नेते महायुतीत प्रवेश करू शकतात. त्यामुळे उबाठा गटात कार्यकर्त्यांमध्ये पूर्णपणे अस्वस्थता पसरली आहे.
byte मामा राजवाडे नवनियुक्त महानगरप्रमुख बाईट पॉईंट
- माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकावर जबाबदारी दिली
- शहरातील डॅमेज कंट्रोल मी थांबू शकतो म्हणून माझ्यावरती जबाबदारी दिली असावी
- नाराजी नाही तर कुंभमेळ्याची मलाई घेण्यासाठी ते पक्षांतर करत आहे
- कुठल्या नगरसेवक विलास शिंदे सोबत जाणार हे मला माहित नाही कोण जाणार याची चाचणी मी उद्या करणार
विलास शिंदे यांची सुद्धा नाराजी व्यक्त उद्या करणार शिंदे सेनेत प्रवेश
byte मामा राजवाडे नूतन महानगरप्रमुख
शिंदे विलास हटविण्यात आलेले महानगरप्रमुख
दत्ता गायकवाड उभाठा ज्येष्ठ नेते
दिजी सूर्यवंशी सध्याचे जिल्हाप्रमुख
0
Share
Report
Yeola, Maharashtra:
अँकर:-जून महिन्याच्या सुरुवातीलाच आलेल्या मान्सूनच्या पावसामुळे नाशिकच्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली नाशिकच्या येवला चांदवड निफाड सिन्नर या भागामध्ये 60 ते 70 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून पिके देखील समाधानकारक आली आहेत मात्र सतत होत असलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने सोयाबीन व मका पिकाची मूळ खराब होत असल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे या संदर्भात थेट शेतकऱ्यांच्या बांधावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी
0
Share
Report