Back
नाशिकच्या धरणात पाण्याचा विसर्ग, गावांना सतर्क राहण्याचा इशारा!
Dindori, Madhya Pradesh
अँकर :- नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याने पालखेड धरण ८० टक्के भरले असून,धरणाच्या १४ गेट पैकी सात गेट एक फुटाने वर करून धरणामधून कादवा नदीपात्रात 5754 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आहे.नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Ratnagiri, Maharashtra:
हिंदी भाषेची कुठेही सक्ती केलेली नाही..हिंदी कुठेही अनिवार्य केलेलं नाही..
हिंदी सक्ती हा शब्द कुठून आला.. डॉक्टर मार्शल साहेबांची जी समिती होती फेब्रुवारी 22 ला याचा अहवाल सबमिट झाला..
त्याचवेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री होते..
त्यांनी हा शब्द स्वीकारला त्यांनी हिंदी ची सक्ती केली..
आणि तीच लोक आज राज साहेबांची गर्दी जमणार आहे म्हणून तिथं सहभागी होत आहेत
0
Share
Report
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn bhumre land alligation wkt
Feed wkt by live u, shots attached to 2 c
हैद्राबाद मधील सालार जंग कुटुंबातील वंशजांपैकी एकाकडून 'हिबानामा' (भेटवस्तू) मध्ये संभाजीनगरमधील जालना रोडवरील दाऊदपुरा येथे रेडी रेकनर दरानुसार कोट्यवधी किमतीची तीन एकरची जमीन मिळाल्याबद्दल शिवसेनेचे खासदार आणि माजी राज्यमंत्री संदीपान भुमरे आणि त्यांचे आमदार पुत्र विलास यांच्या चालकावर आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे.सदरील चौकशी परभणीतील एका वकिलाने दाखल केलेल्या तक्रारीवरन करण्यात येतेय.ड्रायव्हर जावेद रसूल शेख असं ड्रायव्हरचे नाव आहे.. छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं या ड्रायव्हरला चौकशीसाठी बोलावलं आहे..त्याच्या आयकर रिटर्नच्या प्रती, उत्पन्नाचे स्थापित स्रोत आणि त्याच्या नावावर गिफ्ट डीड कोणत्या आधारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे हे स्पष्ट करण्यास सांगितले आहे..
सालार जंग वंशज मीर मजहर अली खान आणि त्यांच्या सहा नातेवाईकांनी स्वाक्षरी केलेल्या हिबानामाची चौकशी करत आहे.
सालार जंग कुटुंब हे एक प्रमुख कुलीन कुटुंब होते, ज्यांचे सदस्य पूर्वीच्या हैदराबाद इस्टेटमध्ये निजामांचे पंतप्रधान होते. जमिनीवरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी....
0
Share
Report
Yavatmal, Maharashtra:
Anchor : यवतमाळ जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत 754 कोटींच्या वार्षिक खर्चाचा आढावा घेण्यात आला. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी त्यांच्या मतदारसंघातील बाभुळगाव इथले वीज उपकेंद्र पालकमंत्र्यांच्या मतदार संघातील नेर तालुक्यात वळविण्यात आल्याबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. तसेच पालकमंत्र्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्यवस्थापनावर नाराजी व्यक्त करीत जिल्हाधिकाऱ्यांना स्वतंत्र बैठक घेऊन चौकशी करण्याचे निर्देश दिले.
0
Share
Report
Nagpur, Maharashtra:
शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी अजून तिघा जणांना भंडारा जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे... बोगस शिक्षकांच्या घरी सापडलेल्या कागदपत्रांच्या आधारे या तिघांना अटक करण्यात आली आहे... भंडारा जिल्ह्यातील बोगस शिक्षक महेंद्रे महेशकरला अटक करण्यात आली होती... त्याची झाडाझडती घेतल्यानंतर त्याच्याकडे विविध शाळांमधील बनावट नस्ती सापडल्या होत्या... भंडारा जिल्ह्यातील एका शाळेच्या शिक्षकांच्या नियुक्ती संबंधातील कागदपत्रांचा ही समावेश यामध्ये होता... त्या आधारे पोलिसांनी तिघांना अटक केली आहे
0
Share
Report
Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_Ambulance
Feed on - 2C
---------------------------
Anchor - वळण रस्त्यावर ताबा सुटून रुग्णवाहिकेचा अपघात झाला. रुग्णवाहिकेत केवळ चालक होता त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात ही घटना घडली. नांदेडवरून मुदखेड मार्गे उमरीकडे ही 108 ची रुग्णवाहीका जात होती. सीता नदीजवळ वळण रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटून रुग्णवाहीका सरंक्षक कठडा तोडून पुढे जाऊन अडकली. यात चालक किरकोळ जखमी झाला. जेसीबी च्या सहाय्याने रुग्णवाहीका बाहेर काढण्यात आली.
-------------
0
Share
Report
Shirur, Maharashtra:
Feed 2C
Slug: Shirur Dalimb Chori
File:02
Rep: Hemant Chapude(Shirur)
Anc :शिरूर तालुक्यातील धामारी गावासह विविध भागात डाळिंब चोरीची घटना समोर आल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. कापरे या शेतकऱ्याच्या शेतातून तब्बल 400 किलो डाळिंब चोरीला गेल्याची घटना घडलीय, त्यामुळे शेतकय्राचे मोठे आर्थिक नुकसान झालंय. आधीच बदलत्या हवामानामुळे आणि उत्पादन खर्चात झालेल्या वाढीमुळे डाळींब उत्पादक शेतकरी चिंतेत असताना आता डाळींब चोरीच्या घटनांमुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय.त्यामुळे शेतकय्रांच्या पिकाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय
Byte: उत्तम कापरे (शेतकरी)*
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया शिरूर पुणे...
0
Share
Report
Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज...
स्किप्ट ::- सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेची आत्महत्या.... सासरच्या मंडळी विरुद्ध औराद शहाजनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल....
AC ::- एका विवाहित महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन सासरच्या मंडळींनी त्रास दिल्याने विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी विवाहितेच्या भावाच्या फिर्यादीवरून सासरच्या मंडळी विरुद्ध औराद शहाजनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलंगा तालुक्यातील लांबोटा येथील सुनीता यांचा विवाह २००५ मध्ये निलंगा तालुक्यातील हंगरगा शिरशी येथील जीवन दादाराव कुंदिले यांच्यासोबत रीति रिवाजाप्रमाणे झाला होता. दरम्यान त्यांचे पती, सासू, नणंद व इतर नागरिकांनी मिळून सुनीता यांचा छळ करण्यास सुरुवात केली. नेहमीच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून सुनीता यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
0
Share
Report
Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_Suicide
Feed on - 2C
------------------------
Anchor - अपमानीत करून कामावरून काढल्याच्या तणावातून एका 19 वर्षीय तरुणाने राहत्याघरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी दुपारी नांदेड शहरातील गोपाळनगर येथे ही घटना घडली. रविराज इंगळे मृत तरुणाचे नाव असून तो छत्रपती चौक येथील इजीडील फायनान्स कंपनीमध्ये कार्यरत होता. एका ग्राहकाचे 200 रुपये मोबाईलवर ऑनलाईन घेतल्याच्या कारणावरून फायनान्स कंपनीचा मॅनेजर मंगेश मग्गीरवार याने त्याला रागावले आणि त्याचा मोबाईल घेतला. मॅनेजरने अपमानीत करून कामावरून काढून टाकल्यामुळे रविराज याने आत्महत्या केली असा आरोप नातेवाईकांने केलाय. या प्रकरणी विमानतळ पोलीसांनी मॅनेजर विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केलाय.
---------------------------
0
Share
Report
Yavatmal, Maharashtra:
Anchor : यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील येवती मार्गावर असलेला तात्पुरता पूल पहिल्याच पावसात वाहून गेला.
या मार्गावर नव्याने पूल बांधण्यात येत आहे, त्यामुळे बाजूनेच तात्पुरता पूल तयार करण्यात आला मात्र पहिल्याच पावसात येथून वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाढला त्यामुळे मातीचा भराव खचून पूल खचला. मार्ग बंद झाल्याने ग्रामस्थ व शाळकरी विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला.
0
Share
Report
Akola, Maharashtra:
Anchor : अकोला जिल्ह्यात काल झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक भाग प्रभावित झाले आहेत..या पावसामुळे अकोट - शेगाव मार्ग बंद झाला आहेय...लोहारा गावा जवळ असलेल्या उड्डाण फुलाचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे, पुलाच्या कामामुळे पर्यायी मार्ग या ठिकाणी तयार करण्यात आला आहेय,मात्र या मार्गावरची वाहतूक मन नदीच्या पाण्यामुळे ठप्प झाली आहेय.. यामुळे सध्या अकोट मार्गे बुलढाणा जिल्ह्याचा संपर्क तुटला आहे..
परिणामी, या मार्गावरील वाहतूक करणाऱ्या नागरिकांना अत्यंत मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहेय..प्रशासनातर्फे याबाबत लवकरच उपाययोजना करण्यात येतील, अशी अपेक्षा आहेय..
0
Share
Report