Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ratnagiri415612

उदय सामंत: ठाकरे गटाचा हिंदी सक्तीवर दुटप्पीपणा उघड!

PRANAV POLEKAR
Jun 29, 2025 10:35:04
Ratnagiri, Maharashtra
भाषा सक्तीची केलेली नाही - उदय सामंत हिंदी भाषा अनिवार्य नसताना ठाकरे गटाने मोर्चामध्ये सहभागी होणे हा दुटप्पीपणा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मार्शलकर अहवाल स्वीकारला गेला... त्या दिवसापासून हिंदी सक्तीची झाली ज्यांनी अहवाल स्वीकारला ते मुख्यमंत्री होते हिंदी बाबत फेक नरटिव्ह सेट केला जात आहे दहावीपर्यंत मराठी शक्ती असताना अकरावी आणि बारावीला देखील मराठी सक्ती करावी असा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला होता ज्यांनी हिंदी सक्ती केली... तेच आता मोर्चामध्ये सहभागी होत आहेत.... मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक साठी हे सर्व सुरू आहे सात तारखेला मोर्चा काढल्यास आपल्या मोर्चाला किती लोक येतील? याची ठाकरे गटाला शंका... कारण त्यांनीच तो अहवाल स्वीकारला आहे सर्व ताकद ठाकरे गटाची आहे असा दाखवण्याचा प्रयत्न हिंदी सक्तीचा अहवाल का स्वीकारला याचे उत्तर त्यांना महाराष्ट्राला द्यावे लागेल संविधान बदलणार असा फेक मराठी सेट केला... त्या प्रमाणे हिंदी सक्तीचा निर्णय सेट केला जात आहे मनसेच्या मोर्चामध्ये सहभागी होऊन काही साध्य होईल असं वाटत नाही... राज ठाकरेंशी आता युती का करत आहेत? पाखरे गटाचे सीनियर आमदार देखील याबाबत बरच काही बोलतात... संजय राऊत यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका मांडत होते.... आता मनसेची भूमिका मांडत आहेत... पण युती होईल असं काही म्हणता येणार नाही... आता मुंबईमध्ये आमचे नगरसेवक निवडून येणार नाहीत... पण तुमच्याशी निवडणूक लढवण्यास किमान दखल घेणे इतपत नगरसेवक निवडून येतील त्यासाठी हे सर्व सुरू आहे अशी टीका उदय सामंत यांनी केली आहे आपल्या मोर्चाला प्रतिसाद मिळणार नाही हे कळल्यामुळे आता राज ठाकरेंसोबत मोर्चामध्ये सहभागी होत आहेत... उदय सामंत यांचे ठाकरे गटावर टीका
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement