Back
सुनील तटकरे: सरकारने मराठी भावनांचा विचार केला, विरोधकांवर टीका!
Ratnagiri, Maharashtra
रत्नागिरी - खासदार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे byte pointers
On हिंदी सक्ती
सरकारने मराठी माणसांच्या भावनांचा विचार केला
विरोधकांमुळे झालं असं म्हणण्यापेक्षा सरकारने मराठी माणसांच्या भावना जाणून घेतल्या
ऑन मंत्रिमंडळ बैठक अजित पवार
हिंदी सक्तीचा मुद्दा मंत्रिमंडळाच्या बैठकीत आला असेल
मंत्रिमंडळ बैठकीमध्ये प्रत्येक राजकीय पक्ष आपली भूमिका मांडत असतं
मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री सुप्रीमू आहेत
मंत्रिमंडळात वेगळी मतं मांडली गेली तरी पण मुख्यमंत्री घेतील तो निर्णय
ऑन ठाकरे एकत्र
दोन बंधूंनी एकत्र याव हा राजकीय भाग
हिंदी मुद्द्याच्या निमित्ताने विधानसभेनंतर सर्वांना एकत्र येण्याची संधी मिळाली
जनभावनेचा आदर करत सरकारने हा निर्णय घेतला
याचे श्रेय कुणी घेऊ नये,
On सुनील शुक्ला
यांची नावं मुंबईतल्या वार्ड मधल्या सुद्धा लोकांना माहीत नाहीत
त्यांनी काय वक्तव्य केले याची दखल आम्ही का घ्यायची
ऑन भास्कर जाधव
भास्कर जाधव हे ठाकरे गटाचे गटनेते.. ते सहीबाबतीत स्वतः सांगतील
भास्कर जाधव यांचा स्वभाव आक्रमक
राजकारणात त्यांना जे वाटते ते स्पष्ट ते बोलतात
विरोधकांच्या बैठकीला भास्कर जाधव पोहोचले होते की नाही हे मला माहित नाही
उद्धव ठाकरे सेनेचे ते गटनेते, त्यामुळे सहीची माहिती ते स्वतः देऊ शकतील
ऑन अजित यशवंतराव
सामंत यांच्यावर विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणाहून प्रखर टीका झाली
त्यातल्या अनेक टीकाकारांना पक्षाने सोबत घेतलं
अजित यशवंतराव यांच्या टिपणीचा मी समर्थन करणार नाही
ऑन भरत गोगावले
गोगावले यांनी राणे यांच्याबाबत केलेल्या विधानाबाबतीत मला काही बोलायचं नाही
मारामारी मर्डर खून हे शब्द माझ्यापासून शेकडो दूर आहेत
या सगळ्या शब्दप्रयोगापासून मी अनभिज्ञ आहे
या सर्व प्रकरणात मी अडाणी आहे, शब्दाच्या बाबतीमध्ये त्याबद्दल मी भाष्य करून माझं अज्ञान मी कशाला प्रकट करू
मर्डर मारामारी या शब्दात मी अडाणी आहे
ऑन रायगड पालकमंत्री
मला या विषयासंदर्भात काही भाष्य करायचं नाही
पालकमंत्री पद ते माझ्यासाठी महत्वाचे नाही... त्याबाबत cm, dcm निर्णय घेतील
ज्या वेळेला तो निर्णय घेतील त्या वेळेला पालकमंत्री पदाचा निर्णय नक्की होईल
ऑन अजित पवार चहापान
अधिवेशन सुरू होण्यापूर्वी चहापान कशासाठी असतं
अधिवेशनात काय विषयावर चर्चा होणार आहे यासाठी ते चहा पन असतं
विरोधकांमधला संवादच खुंटला जात असेल
मतमतांतर असू शकतात, टोकाचा विरोध देखील विरोधी पक्षाचा असेल
याचा अर्थ असा नाही की आपण संवाद करायचा नाही
संवाद करायला जायचं नाही त्यावेळेला वेगवेगळी कारण शोधावी लागतात
ऑन वाघ्या कुत्रा
इतिहास तज्ञ या सदर्भातील योग्य भाष्य करू शकतील
इतिहास तज्ञांच्या अनुषंगाने सरकारने काय तो निर्णय करावा
वाघ्या कुत्राबाबतीत पडळकर यांनी केलेल्या विधानावर बोलण्यासाठी तटकरे यांचा नकार
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement