Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

नाशिकच्या जलवाहिन्या: ३०५ कोटींचा महत्वाचा निर्णय

SGSagar Gaikwad
Jul 10, 2025 04:03:33
Nashik, Maharashtra
Feed send by 2c Reporter-sagar gaikwad Slug-nsk_water_line 305 कोटींतून जलवाहिन्या, जलकुंभ कामांचा प्रश्न मार्गी अँकर नाशिक शहरात तीस वर्षापूर्वी टाकलेल्या जलवाहिन्या जीर्ण बदलास पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी महत्वाच्या असलेल्या अमृत २ अभियानांतर्गत ३०५ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला सुधारीत प्रस्तावाला स्थायी समितीने काल मान्यता दिलीये... आयुक्त मनिषा खत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे सिंहस्थापूर्वी पाणीपुरवठ्याच्या कामांना वेग येणार आहे. शहराची हद्दही वाढत असून सन २०५० पर्यंत लोकसंख्या ५५ लाखांच्या घरात पोहचणार आहे.... तिची तहान भागविणे मनपासाठी मोठे आव्हान असून शहरात तीस वर्षापूर्वी टाकलेल्या जलवाहिन्या जीर्ण झाल्या आहेत.... त्यामुळे मनपाने केंद्राच्या अमृत दोन योजनेअंतर्गत जलवाहिन्या टाकण्यासाठी निधीची मागणी केली होती. या योजने अंतर्गत मनपाला या योजनेला मंजुरी मिळालीये....
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top