Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

जालना: शेतकऱ्यांनी तलावात जलसमाधी आंदोलन, रस्ता अडवण्याचा वाद!

NITESH MAHAJAN
Jul 03, 2025 07:02:13
Jalna, Maharashtra
FEED NAME | 0307ZT_JALNA_KEDARKHEDA(15 FILES) जालना | 50 शेतकऱ्यांच्या शेतात जाण्यासाठीचा रस्ता वैयक्तिक वादातून अडवला, शेतकऱ्यांचं तलावात जलसमाधी आंदोलन अँकर | जालन्यातील केदारखेडा गावात शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलंय.केदारखेडा गावातीलच तलावातील पाण्यात उतरून 50 शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलं. केदारखेडा गावातील गट नंबर 162 ते 179 मधील जवळपास सर्वच शेतकऱ्यांचा रस्ता वैयक्तिक वादातून अडवण्यात आलाय.त्यामुळे शेतकऱ्यांना शेतातील साहित्य ने आण करणं अवघड झालंय.तहसीलदारांकडे तक्रार करूनही या शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागत नसल्यानं शेतरस्ता मोकळा करण्याच्या मागणीसाठी केदारखेडा गावातील सर्वच पीडित शेतकरी तलावात उतरले असून त्यांनी जलसमाधी आंदोलन सुरु केलंय.जोपर्यंत आम्हाला शेतरस्ता मिळत नाही तोपर्यंत पाण्यातून बाहेर येणार नसल्याचा ईशारा या आंदोलक शेतकऱ्यांनी दिलाय. बाईट| शेतकरी (4 बाईट आहेत)
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement