Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

जालना: हरणांचा उच्छाद, सोयाबीन शेतकऱ्यांचा कळप उद्धवस्त!

NITESH MAHAJAN
Jul 06, 2025 10:37:39
Jalna, Maharashtra
FEED NAME | 0607ZT_JALNA_PIKPANI(3 FILES) जालना | पीकपाणी हरणांचा उच्छाद, शेतकरी त्रस्त, कोवळ्या सोयाबीन पिकावर हरणांचा डल्ला अँकर | जालना जिल्ह्यात सध्या सोयाबीन पीक कोवळ्या अवस्थेत आहे.त्यामुळे हरणांनी कोवळ्या सोयाबीनवर ताव मारण्यासाठी उच्छाद मांडला आहे. 40 ते 50 हरणांचा कळप सोयाबीन पिकांचे शेंडे खाऊन सोयाबीन उद्धवस्त करत आहे.त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय.जालन्यातील चंदनझिरा,पारध,बोरगाव, चिंचखेडा वाडी, शिवारातही हरणांमुळे पिकं उध्वस्त होतायत.वन विभागाकडे तक्रार करूनही हरणांचा बंदोबस्त होत नसल्यानं शेतकरी हतबल झालाय. बाईट : सुनील पारे,शेतकरी
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement