Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

जालना व्यापाऱ्याचं अपहरण: 50 लाखांची खंडणी मागितली!

NITESH MAHAJAN
Jul 06, 2025 10:06:18
Jalna, Maharashtra
FEED NAME | 0607ZT_JALNA_CRIME(4 FILES) जालना | व्यापाऱ्याचं अपहरण करून 50 लाखांची खंडणी मागितली,दोघांना अटक 2 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त अँकर | जालना शहरातील व्यापाऱ्याचं अपहरण करून 50 लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेनं अटक केलीय.चंदन गोलेच्छा असं अपहरण करण्यात आलेल्या व्यापाऱ्याचं नाव आहे.आरोपींनी गावठी पिस्टलचा धाक दाखवून त्यांच्याकडून 4 लाखांची खंडणी घेऊन गेले होते तसेच त्यांचं अपहरण देखील करण्यात आलं होतं.या प्रकरणी सदर बाजार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्यातील आरोपी शहरातील विशाल कॉर्नर भागात थांबलेले असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत त्यांना ताब्यात घेतलं.दरम्यान या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून गावठी पिस्टलासह एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement