Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Wardha442001

वर्ध्यात मुसळधार पावसाने शेतीचं नुकसान, शेतकऱ्यांची अडचण वाढली!

MAMILIND ANDE
Jul 10, 2025 06:05:07
Wardha, Maharashtra
वर्धा SLUG- 1009_WARDHA_LOSS - वर्ध्यात दोन दिवसांच्या मुसळधार पावसाने शेतीचं अतोनात नुकसान - नदीकाठावरील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली - वर्धा, हिंगणघाट, देवळी व समुद्रपूर तालुक्यात मोठं नुकसान - शेती सोबतच रस्त्यांचीही झालीय मोठ्या प्रमाणात वाताहत अँकर - वर्धा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे.नदीकाठावरील शेतीत साचून असणाऱ्या पाण्यामुळे पिकं सडण्याची शक्यता आहे. दुसऱ्यांदा मुसळधार पावसाचा फटका बसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे..तर हिंगणघाट तालुक्यात पवनी, आलमडोह परिसरात शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली होती मात्र ती देखील वाहून गेल्याचं सांगितलं जातं आहेय..
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top