Back
शिंदे साहेबांच्या धोरणावर गोगावले यांचे धाडसी विधान!
Ratnagiri, Maharashtra
आम्ही सत्तेत आहोत... प्रेश्न समजून घेऊन मार्ग काढू...
शिंदे साहेब यांना आम्ही याबाबतीत विचारू... आणि शिंदे साहेब मोर्चाला गेले तरी शासनचं धोरण ते मांडतील
लढाई तत्वशी आहे... पालकमंत्री पदावरून गोगावले यांचं विधान... पालकमंत्री मी व्हावे अशी आमच्या नेत्यांची चर्चा
आम्ही मराठी, हिंदी विरोधात नाही - गोगावले
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Pune, Maharashtra:
रिपोर्टर - लैलेश बारगजे
स्लग:- निलेश लंके
फीड 2C
निलेश लंके ऑन बबनराव लोणीकर
अँकर:-भाजपच आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेल्या वक्तव्यावर खासदार निलेश लंके यांनी निशाणा साधला आहे. हा सत्तेचा माज आणि सत्तेची मस्ती असल्याचं लंके यांनी म्हटलं आहे... लोणीकर यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत शेतकऱ्यांची माफी मागावी अन्यथा महाराष्ट्रात कुठेही फिरू देणार नाही असा इशारा बबनराव लोणीकरांना खासदार लंकेने दिलाय...
बाईट:- निलेश लंके, खासदार राष्ट्रवादी SP
निलेश लंके ऑन मराठी भाषा ऑन ठाकरे बंधू
अँकर:- हिंदी भाषा सक्ती आणि ठाकरे बंधू यांच्या एकत्र येण्यावरून खासदार निलेश लंके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठी ही मातृभाषा असून मराठीला प्राधान्य दिल्यास पाहिजेत असं वक्तव्य निलेश लंके यांनी केला आहे. तर मी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं महाराष्ट्रात मिटींग होत आहे तर मराठी बोललं पाहिजे असं लंके यांनी म्हटलं आहे. तर ठाकरे बंधू एकत्र आले पाहिजे असं मत निलेश लंके यांनी व्यक्त केला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकच अजेंडा असून मराठी हा अजेंडा असून या अजेंडा खाली एकत्र आलेच पाहिजे असं खासदार निलेश लंके यांनी म्हटलंय.
बाईट:- निलेश लंके, खासदार SP
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
शिंदे गटाच्या माजी नगरसेवकावर विनय भंगाचा गुन्हा दाखल
दोन महिन्यापूर्वी उगले याला एका महिलेने भररस्त्यात दिला होता चोप
शिवसेना शिंदे गटाचा माजी नगरसेवक मोहन उगले याच्यावर महिलेचा छळ करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
मोहन उगले वारंवार पीडित महिलेला वाईट नजरेने पाहून तिचा मानसिक छळ करत असल्याचा आरोप महिलेने केला आहे
पीडित महिलेने कल्याण बाजार पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे
दोन महिन्यांपूर्वी एका महिलेने मोहन उगले या माजी नागसेवकाला भर रस्त्यात चप्पलने मारहाण केल्याची घटना घडली होती ही घटना ताजी असताना पुन्हा विकृत शिंदे गटाचा माजी नगरसेवक मोहन उगलेचा प्रताप समोर आला आहे
byte... पीडित महिला
चेहरा ब्लर करणे
0
Share
Report
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव/परंडा
DHARA_TEACHER
जिल्हा परिषद शाळेत गुरुजी दारूच्या नशेत, ग्रामस्थांनी केले व्हिडिओ चित्रण
सोमवार पासून दारू पिणार नाही शिक्षकाने गावकऱ्यांना दिले आश्वासन
गावकऱ्यांनी केली गटशिक्षण अधिकाऱ्याकडे तक्रार
Anchor
धाराशिवच्या परंडा तालुक्यातील चिंचपूर बुद्रुक गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकाने थेट वर्गावर दारू पिऊन एन्ट्री केली. या शिक्षकाच्या वारंवार अशा वागण्यामुळे विद्यार्थ्यासह गावकरी परेशान झालेत. शिक्षक बी एस मोहोळकर या गुरुजींनी आज दारू पिऊन वडगाव येताच
हा प्रकार मुख्याध्यापकांच्या लक्षात आला त्यांनी शाळा व्यवस्थापन समिती आणि सरपंच यांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच गावातील सरपंच, सदस्य आणि पालक शाळेत दाखल झाले. त्यांनी संबंधित शिक्षकाला पाहिले असता तो शिकवण्याच्या अवस्थेत नव्हता. या संपूर्ण घटनेचे शाळा व्यवस्थापन समितीने मोबाईलवर व्हिडिओ चित्रण केले. संबंधित शिक्षकाला यापूर्वीही मद्यपान करून शाळेत न येण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या.माञ शिक्षकाचे दारु पिणे थांबले नाही आज याप्रकरणी गावकऱ्यांनी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
0
Share
Report
Thane, Maharashtra:
राष्ट्रवादी महाराष्ट्र मुख्य प्रवक्ते
आनंद परांजपे बाईट पॉइंटर
लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला आपली बाजू मांडण्याचा संपूर्ण अधिकार आणि स्वातंत्र्य आहे पण महायुतीचं सरकार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे या तिन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार हे शेतकऱ्यांच्या बाजूने आहेत शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जमाफी देण्यात येईल अशा प्रकारची स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मांडलेली आहे आणि महायुतीच्या सरकार शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभा आहे..
कुठल्याही प्रकारचे आंदोलन केली तरी महाराष्ट्राची जनता आणि बळीराजा हा सरकारच्या मागे उभा आहे..
शेवटी असं आहे की लोकशाहीमध्ये ज्या वळेला निवडणुका होतात महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटांनी तर 90 पेक्षा अधिकच्या जागा लढल्या आणि केवळ दहा आमदार संपूर्ण महाराष्ट्र त्यांचे निवडून आले त्या नैराश्येतून अजून देखील तो पक्ष बाहेर येत नाहीये महायुतीची भूमिका स्पष्ट आहे की योग्य वेळेला बळीराजाला संपूर्ण कर्जमाफी हे महायुतीचे सरकार देईल..
18 ते 20 हजार कोटी रुपये ही वीज माफी देण्यात आली सोयाबीन असेल कापूस असेल यांना चांगला भाव देण्यात आला आणि त्यामुळे सातत्याने हे सरकार बळीराजाच्या मागे खंबीरपणे उभी आहे ..
ज्यांना नाटक करायचे काम आहे...
ऑन राऊत..
जी भूमिका पहिली ते चौथी हिंदी नको अशा प्रकारची भूमिका ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले बहुतेक तो बाईट संजय राऊत यांनी ऐकला नसेल..
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका जी राष्ट्रीय अध्यक्षांनी मांडली पहिली ते चौथी हिंदी नको पाचवी नंतर हिंदी असावी अशा प्रकारची स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेली आहे आणि ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांची त्यांची भेट होईल त्यावेळेला मुख्यमंत्री असतील त्यांच्याशी अजित दादा पवार नक्कीच या विषयावर चर्चा करतीl..
राष्ट्रवादीची भूमिका मी स्पष्टपणे मांडलेली आहे सोमवारपासूनच पावसाळी अधिवेशन सुरू होतंय ज्या वेळेला महायुतीचे तिन्ही नेते एकत्रितपणे बसतील त्यावेळेला योग्य तोडगा कुठेही मराठी भाषेवर अन्याय होईल अशा प्रकारचा निर्णय महायुतीचे सरकार घेणार नाही हे देखील आपण लक्षात ठेवलं पाहिजे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं काम केलं त्यामुळे मराठी हीच महाराष्ट्राची भाषा आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठी भाषेच्या विरोधात जाईल असा कुठलाही निर्णय महायुतीचे सरकार घेणार राष्ट्रवादी घेणार नाही.
त्यांना लव यू कुणाला बोलायचं होतं त्यांना विचारलं तर बरं राहील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली वेगळा राजकीय पक्ष आहे. आमची वेगळी राजकीय भूमिका आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही महायुतीच्या घटक पक्ष आहोत आणि केंद्रातील एनडीए सरकारमध्ये आम्ही आहेत..
एकत्र यायचं की नाही हे अजित पवार ठरवतील..
जयंत पाटील हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे ते प्रांतात अध क्ष आहेत त्यांनी कधी कसा निर्णय घ्यावा यावर बोलू शकत नाही...
त्यांनी त्यांचे मत व्यक्त केले असेल.परंतु अजित पवार यांच्या पक्ष कडे नाही...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुती घटक पक्ष आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हा महायुतीमध्येच लढण्याचा प्रयत्न हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे महाराष्ट्राचे महायुतीचे तिन्ही नेते महायुतीबद्दलचा योग्य निर्णय घेतील...
0
Share
Report
Akola, Maharashtra:
Anchor : पहिली ते तिसरीपर्यंत हिंदी सक्तीच्या विरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहे , तर त्यांच्या एकत्र येण्याचा फायदा राज्याला होणार का ? हिंदी सक्ती नामंजूर होणार का ? काय आहे जनतेच्या मनात पाहूया..
Byte : 6 bytes आहेत..
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मोर्चाला समर्थन..
Anc हिंदी सक्तीच्या विरोधात मुंबईमध्ये पाच तारखेला होणाऱ्या मोर्चेला डोंबिवलीतील नागरिकांनी समर्थन दिला आहे जे मोर्चा होणार आहे तसेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याने मराठी माणसांचा भलं होणार आहे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकत्र आले तर महाराष्ट्रासाठी दोन्ही भाऊ काहीतरी करतील असा विश्वास डोंबिवलीकरांनी दर्शवला आहे
Byte... नागरिक 3
डोंबिवलीकर
0
Share
Report
Bhandara, Maharashtra:
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भंडाऱ्यात आगमन... जल पर्यटनाला दिली भेट
Anchor ;- शिवसेना शिंदे गट तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टरने भंडाऱ्यात आगमन झाले असून याप्रसंगी राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि आमदार नरेंद्र भोंडेकर यावेळी मंचर उपस्थित आहेत उपमुख्यमंत्री यांनी भंडारा शहरातील जल पर्यटन प्रकल्पाला भेट दिली आहे हे विशेष...!
0
Share
Report
Washim, Maharashtra:
वाशिम:
File:2806ZT_WSM_UNCLEAN_WATER_SUPPLY
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर: वाशिम शहरातील नागरिकांना दहा ते बारा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असून तोही गढूळ, गाळयुक्त आणि अस्वच्छ पाणीपुरवठा करण्यात आला असून, हे पाणी ना पिण्यायोग्य आहे ना घरगुती वापरासाठी सुरक्षित.परिणामी नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.गेल्या काही दिवसांपासून नालेसफाई,अपुरा पाणी शुद्धीकरण प्रक्रिया आणि जलवाहिन्यांतील गाळ यामुळे पाणी पुरवठ्याचा दर्जा खालावला आहे.शहरातील अनेक भागांतून अशा निकृष्ट पाण्याच्या तक्रारी सातत्याने येत असूनही नगरपालिकेकडून त्याकडे दुर्लक्षच केले जात आहे.स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळणे हा नागरिकांचा मूलभूत हक्क असतानाही प्रशासनाचे दुर्लक्ष गंभीर बाब मानली जात आहे.त्यामुळे लवकरात लवकर योग्य ती कारवाई करून नियमित आणि स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात यावा,अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
बाईट:रवी वानखेडे,
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
डोंबिवलीतील विद्यानिकेतन शाळेच्या बसवरील ‘माय मरो… मौसी जगो!’ बॅनर चर्चेचा विषय;.. शिक्षण क्षेत्रातूनच हिंदी सक्तीविरोधात आवाज
Anc.. डोंबिवलीत विद्यानिकेतन शाळेच्या बसवर लावलेला “माय मरो… मौसी जगो!” बॅनर सध्या सोशल मीडियावर आणि शहरभर चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. मराठी भाषेवरील वाढता अन्याय, मुंबईतील मराठी लोकसंख्येचा घटता टक्का, आणि शिक्षण संस्थांमधील हिंदी सक्ती यावर या बॅनरद्वारे थेट आणि परखड भाष्य करण्यात आलं आहे.विशेष म्हणजे, हा विरोध कुणा राजकीय पक्षाकडून नव्हे, तर थेट शाळा प्रशासन, शिक्षक आणि पालकांच्या वतीने झाल्याचं चित्र समोर येतं आहे यात २० पेक्षा कमी मराठी विद्यार्थ्यांसाठी हिंदी सक्ती केली जाते ,अनेक शाळा सातवी-आठवी नंतर मराठी विषय थांबवतात शिक्षण विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन मराठी अस्मिता आणि हिंदी सक्तीविरोधात मोर्चा काढण्याच्या पार्श्वभूमीवर हा बॅनर खालीपासून उठणाऱ्या आवाजाचं प्रतीक ठरत आहे.या बॅनरमुळे मराठी भाषिक समाजातील असंतोष आणि अस्मितेची भावना पुन्हा एकदा उफाळून आली आहे, आणि शिक्षण क्षेत्रात हिंदी सक्तीवर मोठी चर्चा सुरू झाली आहे.
0
Share
Report
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला दुसऱ्या दिवशीही विरोध,तिसंगी मध्ये आक्रमक शेतकऱ्यांनी मोजणी सलग दुसऱ्या दिवशीही धरली रोखून..
अँकर - शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात सांगलीमध्ये आंदोलन सुरूच आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातल्या तिसंगी येथे सलग दुसऱ्या दिवशीही शेतकरयांनी मोजणी रोखून धरली आहे.कालपासून शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन संपादन करण्याच्या प्रक्रियेसाठी पोलीस फौज फाट्यासह प्रशासनाकडून मोजणीची प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय,मात्र शेतकऱ्यांकडून याला तीव्र विरोध करण्यात येतोय दुसऱ्या दिवशीही प्रशासनाला शेतकऱ्यांनी मोजणीपासून रोखून धरला आहे कोणत्याही परिस्थितीत मोजणी होऊ देणार नाही,अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे तिसंगी या ठिकाणची मोजणी प्रक्रिया थांबलेली आहे.या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस फौज फाटा देखील तैनात आहे,मात्र शेतकऱ्यांचा रोष पाहता प्रशासनाकडून मोजणी थांबवण्यात आली आहे.
बाईट - दिगंबर कांबळे - नेते - शक्तिपीठ महामार्ग संघर्ष समिती.
0
Share
Report