Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Palghar401303

विरारमध्ये विजेचा धक्का लागून चार गाईंचा मृत्यू, महावितरणवर आरोप!

PRATHAMESH TAWADE
Jun 27, 2025 08:00:37
Virar, Maharashtra
Date-27june2025 Rep-prathamesh tawade Loc-virar Slug-VIRAR COW Feed send by 2c Type-AV Slug- विरार मध्ये विजेचा धक्का लागून चार गाईंचा मृत्यू विरार पूर्व देवीपाडा परिसरातील घटना अँकर - विरार पूर्वेकडील देवीपाडा येथील शेतात चरणाऱ्या चार गाईंचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे..देवीपाडा येथील शेतावरून जाणाऱ्या वीज वाहकतारांपैकी एक तार तुटून शेतात पडली होती.. नागरिकांनी याची तक्रार केल्यानंतर महावितरण कडून या परिसरातील वीजपुरवठा खंडित केला होता.. दरम्यान या शेतात करण्यासाठी गाई गेल्या होत्या.. त्यावेळी अचानक शेतात पडलेल्या तारेतून वीजपुरवठा सुरू झाला व शेतात चढणाऱ्या गाईंचा जागीच मृत्यू झाला... महावितरणाच्या निष्काळजीपणामुळे या गायींचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे..
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement