Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Osmanabad413501

धाराशिव: पवनचक्की कामे पाच दिवसांसाठी बंद, महिलांची आक्रमकता वाढली!

dnyaneshwar patange
Jun 28, 2025 05:04:56
Dharashiv (Osmanabad), Maharashtra
धाराशिव: DHARA_WINDMIL धाराशिव जिल्ह्यातल्या वाशी तालुक्यातील पवनचक्कीची कामे पाच दिवसांसाठी बंद , तहसीलदारांकडून काम बंदचे आदेश पवनचक्कीच्या कारभाराविरोधात महिलांचा आक्रमक पवित्रा बहिण बहिण म्हणून नरडीला धरता का ?, आम्ही तुम्हाला बसायला खुर्ची दिली आता तुम्ही न्याय करा म्हणत महिला आक्रमक पवनचक्की विरोधातील तांदुळवाडी येथील शेतकऱ्यांचे उपोषण सुरूच Anc: धाराशिवमधील वाशी तालुक्यातील पवनचक्कीची कामे पाच दिवसांसाठी थांबवण्यात आलेत. तांदुळवाडी येथील शेतकरी पवनचक्कीच्या कारभाराविरोधात आक्रमक झालेत. गेल्या तीन दिवसांपासून शेतकऱ्यांचं पावनचक्कीकडून लूट होत असल्याचा आरोप करत अमरन उपोषण सुरू आहे. त्यांच्या उपोषणानंतर महिलाही आक्रमक झाल्या असून त्यांनी तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन केलं. त्यानंतर तालुक्यातील कामांना पाच दिवसांसाठी स्थगिती देण्यात आली आहे. Byt: महिला आंदोलक
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement