Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Akola444002

ग्रामीण भागातील वीज बिल निम्मे करण्याची मागणी, फडणवीस यांना पत्र!

JAYESH JAGAD
Jul 04, 2025 03:33:26
Akola, Maharashtra
Anchor : ग्रामीण भागात राहणाऱ्या जनतेचे विद्युत बिल निम्मे करा अशी मागणी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री यांना मूर्तिजापूरचे उपकार्यकारी अभियंता यांच्या मार्फत रंभापूर गट ग्राम पंचायतचे सदस्य प्रशांत इंगळे यांनी केलीय..ग्रामीण भागातील लाईन गेल्यावर कर्मचारी ती विद्युत सेवा लवकर सुरळीत करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचा आरोप त्यांनी पत्राद्वारे केला आहे त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला याचा त्रास सहन करावा लागतो.. महावितरण कडून ग्रामीण भागातील जनतेला न्याय मिळत नसल्याने ग्रामीण भागातील विद्युत बिल तात्काळ निम्मे करावे तसेच ग्रामीण भागातील विद्युत पोल पूर्णपणे मोडकळीस आले आहेय त्यांची दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली आहेय.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement