Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chandrapur442402

ब्रह्मपुरीत संततदार पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान, गोसीखुर्द धरणाचा परिणाम!

AAASHISH AMBADE
Jul 10, 2025 10:36:11
Chandrapur, Maharashtra
Feed slug :--- 1007ZT_CHP_CHAUPAL ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी उपविभागात संततदार पावसाने शेत पिकांचे नुकसान, गोसीखुर्द धरणाचे पाणी वैनगंगा नदीवाटे शेत शिवारात येत असल्याने शेतकऱ्यांना सतत होत आहे नुकसान      अँकर:--चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी उपविभागात संततदार पावसाने शेत पिकांचे नुकसान झाले आहे.  गोसीखुर्द धरणाचे पाणी वैनगंगा नदी पुरावाटे शेत शिवारात येत असल्याने शेतकऱ्यांना सतत नुकसान  होत आहे. अधिक नुकसान आणि तोकडी नुकसान भरपाई यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. एकीकडे गोसीखुर्द धरणाचे पाणी इतर भागात उपकारक ठरले असताना ब्रह्मपुरी तालुक्यातील धान आणि भाजीपाला पिके घेणाऱ्या लाडज -पिंपळगाव -अ-हेर नवरगाव या भागांमध्ये मात्र संकट ठरले आहे. ----    शेतकरी  चौपाल------- आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top