Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Amravati444701

तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांना सततच्या पावसाने दिला मोठा फटका!

ADANIRUDHA DAWALE
Jul 10, 2025 03:06:38
Amravati, Maharashtra
Feed slug :- AMT_TIWASA_RAIN चार फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 सततधार पावसाचा पिकांचे फटका; तिवसा तालुक्यातील शेती पाण्याखाली, शेतीला तलावाचे स्वरूप अँकर :– गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या सततच्य पावसामुळे सोयाबीन, कापूस, तूर या पिकाचे नुकसान झाले असून तिवसा तालुक्यातील शेंदुर्जना बाजार येथील शेत पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतीला तलावाचे स्वरूप आल्याने शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी होत आहे. शेंदूरजना बाजार येथील गावाला लागत असलेले तीन एकर शेत संपूर्ण पाण्याखाली गेले आहे. सततधार पावसामुळे पाण्याखाली आल्याने शेताताला तलावाचे स्वरूप आले आहे. तीन दिवसापासून सुरु असलेल्या सततधार पावसामुळे तालुक्यातील लहान मोठ्या नाल्याना पूर आल्याने पुराचे पाणी शेतात शिरून नुकसान झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी होत आहे. बाईट :- जितेंद्र चौधरी, नुकसानग्रस्त शेतकरी
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top