icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

अप्पर वर्धा धरण जलस्तर बढ़ा, किसानों को मिली राहत

Amravati, Maharashtra:पश्चिम विदर्भातील सर्वांत मोठ्या अप्पर वर्धा धरणातील जलाशयाच्या पातळीत वाढ; शेतकऱ्यांना दिलासा पश्चिम विदर्भातील सर्वांत मोठ्या अप्पर वर्धा धरणातील जलाशयात पर्जन्यक्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे परिसरातील नदी नाले जोरदार वाहू लागले आहेत. त्याचप्रमाणे अप्पर वर्धा धरणात येणाऱ्या जाम व वर्धा नदीला मोठा पूर आल्याने जलस्तर वाढला आहे. १ जून रोजी अप्पर वर्धा धरणाचा ४५.७१ टक्के जलसाठा होता. सतत धार होत असलेल्या पावसामुळे नदी नाल्याला आलेल्या पुरामुळे ३ जुलै रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अप्पर वर्धा जलाशयात ४९.६२ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.
0
0
Report
Advertisement

नावली गांव में भारी बारिश से भूधंसाव, घर-खेत उजाड़; प्रशासन ने बचाव शुरू किया

Satara, Maharashtra:महाबळेश्वर,सातारा : साताऱ्यातील महाबळेश्वर तालुक्यातील नावली गावावर निसर्गाचे मोठे संकट कोसळले आहे. मुसळधार पावसामुळे गावातील अनेक ठिकाणी जमीन खचल्याने घरे, शेतजमिनी आणि अंतर्गत रस्त्यांना मोठमोठे तडे गेले आहेत. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण असून त्या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणा दाखल झाली आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला जमिनीला किरकोळ भेगा पडू लागल्या. मात्र, पावसाचा जोर वाढत गेल्यानंतर या भेगा मोठ्या होत गेल्या आणि काही ठिकाणी जमीनच खचू लागली. घरांच्या भिंतींना तडे गेल्याने अनेक कुटुंबांनी भीतीपोटी घराबाहेर पडण्यास सुरुवात केली आहे. रात्रीच्या वेळी मोठे आवाज येत असल्याने झोपही लागत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. याहून गंभीर बाब म्हणजे गावातील पाण्याची उंच टाकीही धोक्याच्या टप्प्यावर असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. जमीन आणखी खचल्यास टाकी कोसळण्याचा धोका असून, त्यामुळे खालच्या बाजूला असलेल्या काही घरांना त्याचा फटका बसू शकतो. या घटनेची माहिती मिळताच महसूल विभाग, आपत्ती व्यवस्थापन, ग्रामपंचायत आणि संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे सुरू असून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. गरज पडल्यास नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याची तयारीही प्रशासनाने केली आहे. दरम्यान, पावसाचा जोर अद्याप कायम असल्याने नावली गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवावे, तातडीने संरक्षणात्मक उपाययोजना कराव्यात आणि ग्रामस्थांना सुरक्षिततेचा दिलासा द्यावा, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.
0
0
Report
Advertisement

भूमाता ब्रिगेड की तृप्ती देसाई ने मढ़ी देवस्थान अतिक्रमण के खिलाफ खुला आवेश दिखाया

Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरच्या मढी देवस्थान जमिनीवर झालेल्या अतिक्रमणाच्या विरोधात भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई आवाज उठवला आहे... देवस्थानच्या जमिनीवर अतिक्रमण करून सुळे महाराजांनी मठ थाटला आहे. देसाई यांनी अतिक्रमण झालेल्या मठामध्ये प्रवेश करून कर्मचाऱ्यांशी संवाद साधला मठाच्या जागेबाबत चर्चा करून ग्रामस्थांचं आणि विश्वस्तांचे म्हणणं देखील सांगितलं या मठाची जागा कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट आणि वनविभागाची आहे. या मठाच्या अतिक्रमणाबाबत विश्वस्त मंडळ आणि ग्रामस्थांनी तक्रार देऊनही अतिक्रमण हटवला जात नाही मठातील महाराजांचे राजकीय वरदहस्त मोठे असल्याने राजकीय दबावातून मठाच्या अतिक्रमणावर कुठलीही कारवाई केली जात नाही मात्र पोलिसांनी आणि प्रशासनाने विश्वस्त आणि ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेऊन तात्काळ कारवाई करावी अन्यथा भूमाता ब्रिगेडच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तृप्ती देसाई ने तह दिला आहे...
0
0
Report

भारी बरसात से पंचगंगा-काशरी नदी का जलस्तर बढ़ा; कोल्हापुर में बाढ़ का खतरा

Kolhapur, Maharashtra:पंचगंगा नदीची पाणी पातळी गेल्या 24 तासात तब्बल 10 फुटाणे वाढली आहे. पंचगंगा नदीच्या उपनद्यांनी आपली पात्र सोडले आहे. पंचगंगा नदीची उपनदी असणार्या कासारी नदीची हीच ड्रोन दृश्ये कोल्हापूरातील विक्रम खोत यांनी कॅमेरात कैदी केली आहे. कासारी नदीने आपले पात्र सोडल्याने नदीचे पाणी आजूबाजूच्या शेतात पसरले आहे. गेल्या पाच दिवसापासून धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या प्रचंड पावसामुळे नद्यांची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कासारी नदीचे हे पाणी पाहिल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात कशाप्रकारे पाऊस कोसळत आहे हे दिसून येत आहे. हा पाऊस अशाच पद्धतीने बरसत राहिल्यास पंचगंगा नदी देखील आपलं पात्र लवकरच सोडेल असं दिसतंय.
0
0
Report
Advertisement

सांगली जिला बैंक में प्रशासक नियुक्ति और श्वेतपत्रिका जारी करने की मांग—सदाभाऊ खोत

Sangli, Maharashtra:सांगली जिला मध्यवर्ती بنك पर प्रशासक नियुक्त कर श्वेतपत्रिका जारी करने की मांग—सदाभाऊ खोत. एंकर - सांगली जिला मध्यवर्ती बैंक पर प्रशासक नियुक्त कर श्वेतपत्रिका जारी करने की मांग, ऐसी मांग आमदार सदाभाऊ खोत ने की है. जिले में बैंक में नोकर भर्ती के माध्यम से बाजार गरमाने की बात की जा रही थी, भर्ती के जरिये डेढ़ सौ करोड़ का भ्रष्टाचार कराने की योजना थी, लेकिन हमने उसे उठव लिया है, ऐसा कहा गया. सांगली जिला मध्यवर्ती बैंक के अध्यक्ष मनसिंगराव नाईक पर भी सदाभाऊ खोत ने जोरदार निशाना साधा कि जिला मध्यवर्ती बैंक लूट का अड्डा बन रहा था, ऐसी टिप्पणी उन्होंने की.
0
0
Report
Advertisement

रामदاس आठवले का दावा: साथ देने पर सत्ता मिलती है, खुद को ही मिली नहीं

Sangli, Maharashtra:रिपब्लिकन पक्ष ज्यांच्यासोबत जातो, त्यांना सत्ता मिळते,पण रिपब्लिकन पक्षाला काही मिळत नाही,फक्त मला मिळतं,असं मुश्किल विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर सभेत,मंत्री रामदास आठवले यांनी हे विधान केलं आहे. सांगलीच्या मिरज येथे आमदार सुरेश खाडे यांचे बंड芳 अशोक खाडे यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते,यावेळी मंत्री आठवले यांनी सुरेश खाडे सुरुवातीला रिपब्लिकन पक्षात होते,पण ते रिपब्लिकन पक्षांमध्ये राहिले असते तर आमदार झाले नसते,असं देखील मिश्कील विधान केलं. त्यामुळे सभागृहात एकच हस्यकल्लोळ निर्माण झाला होता.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top