icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

बीड़ में अनुसूचित जातियों के उपवर्गीकरण के विरोध में मातंग समाज का प्रदर्शन

Beed, Maharashtra:बीड: अनुसूचित जातीच्या आरक्षण उपवर्गीकरणा वरून बीडमध्ये मातंग समाज आक्रमक.. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. तात्काळ उपवर्गीकरण लागू करा.. अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करू. अनुसूचित जातीतील अ ब क ड आरक्षण उपवर्गीकरण तात्काळ लागू करा, या मागणीसाठी बीडमध्ये मातंग समाज आक्रमक झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले Yावेळी सरकारने तात्काळ वर्गीकरण लागू करावे अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने महिला पुरुष सहभागी झाले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने तात्काळ अ ब क ड आरक्षण उपवर्गीकरण लागू करावे यामुळे आरक्षणापासून वंचित असलेल्या समाजाला प्रतिनिधित्व मिळेल. आरक्षणाचे उपवर्गीकरण होत नाही तोपर्यंत मेगा भरती नोकर भरती थांबवावी अशी मागणीही करण्यात आली..
0
0
Report

निदा खान की गिरफ्तारी: पुलिस ने बड़ा नाटक रचा

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:निदाच्या अटकेची inside स्टोरी कशी सापडली निदा खान निदा खान संभाजी नगर मध्ये एमआयएम च्या नगरसेवक कडे आश्रयाला असल्याची माहिती नाशिक पोलिसांना मिळाली , त्यांनी या बाबत संभाजी नगर पोलीस आयुक्त याना सांगितले मात्र हा सगळा फक्त संशय होता त्यामुळं एमआयएम नगरसेवक मातीन पटेल ला ताब्यात घेणे शक्य नव्हते त्यामुळं या कारवाई साठी पोलिसांना मोठा बनाव रचावा लागला पोलिसांनी कसा रचला बनाव निदा मातीन च्या आश्रयाला होती असा संशय होता मात्र कुठं ठेवलं याची कल्पना नव्हती थेट मातीन ला बोलावले असते तर तो गायब झाला असता निदा ला ही गायब केले असते म्हणून पोलिसांनी बनाव केला निवडणूक काळात काही उमेदवारांना पोलिसांनी गार्ड दिला होता त्याचा अहवाल निवडणूक विभागाला द्यायचा आहे म्हणून सर्वच पक्षाचे असे 15 उमेदवार बोलावले, त्यात मतीनही होता त्यांना संशय येऊ नये म्हणून त्याला संध्याकाळी सर्व उमेदवार ची चौ कशी झाल्यावर बोलावले, याबाबत धक्कादायक म्हणजे पोलीस आयुक्तांचया आदेशानुसार डीसीपी एसीपी सगळे गंभीरतेने अहवाल बनवत होते सत्य फक्त पोलीस आयुक्तांना माहिती होते, संध्याकाळी मातीन आला त्याच्या गार्ड बाबतही अहवाल बनवला आणि पोलीस आयुक्तांनी त्याला चहा ला बोलावले, तो ही सहज गेला आणि आता जाताच पोलीस आयुक्तांनी थेट मुद्द्याला हाथ घालत निदा कुठं आहे विचारलं, मातीन चपापला आणि काहीच महिती नसल्याचे सांगू लागला मात्र पोलिसांच्या हिसक्या नंतर त्याने निदा इथेच असल्याचे काबुल केले लोकेशन दिले आणि पोलीस पथक रवाना झाले निदाला ताब्यात घेतल्या नंतरच मातीन पोलीस आयुक्तांच्या केबिन बाहेर जाऊ शकला पोलिसांची कशी होती तयारी इकडे मातीन पटेल ची चौकशी सुरू असताना आयुक्तांनी पोलीस यंत्रणा अटक केली काही वरिष्ठ अधिकारी सुट्टीवर होते त्यांना ड्रग ची मोठी कारवाई आहे म्हणूम तात्काळ परत बोलावले, नारेगाव संवेदनशील भाग आहे निदा तिथेच होती प्रसंगी बळ लागू शकते म्हणून सर्व पोलीस ठाण्यात तातडीची दप्तर तपासणी आदेश दिले म्हणजे शहरातील सर्व पोलीस ठाण्यात किमान 40 वर फोर्स तैनात झाला, अमली पदार्थांची मोठी रेड आहे। सांगत दंगा काबू पथक, सह क्विक रिस्पॉns टीम नारेगाव जवळ मात्र विरुद्ध बाजूला तैनात केली, निदा च्या लोकेशन वर जाताना पोलिसांनी साधे कपडे जीन्स टी शर्ट वापरले इतकंच नाहीतर सध्या टॅक्सी घेऊन पोलीस गेले आणि थेट घरात पाहुणे आल्यासारखे निदाला घेऊन 10 मिनिटाच्या आत कुणाला संशय येणे आधी गायब झाले.. आणि अशी कारवाई पार पडली...
0
0
Report
Advertisement
0
0
Report

वारकरी संप्रदाय पर विवाद: विकास लवांडे के बयान पर विरोध, शाई फेंकने की घटना सामने आई

Akola, Maharashtra:वारकरी संप्रदायात 20 लोकांची 'घुसखोरी' झाल्याची सूची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी जाहीर केल्या नंतर वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर हिंदू जनजागृती समितीने विकास लवांडे यांच्या अटकेची मागणी केली होती, वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राची समृद्ध धार्मिक परंपरा असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप किंवा परंपरांचा अवमान होऊ नये, अशी भूमिका समितीने मांडली होती. विकास लवांडे यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. वारकरी संप्रदाय समितीने विकास लवांडे यांच्या विरोधात कारवाई न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला होता. आज विकास लवांडे यांच्यावर काही वारकऱ्यांनी शाई फेकून निषेध व्यक्त केला. या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशाप्रकारे एखाद्या व्यक्तीला एकटा घेरून शाई फेकणे आणि जीवे मारण्याची धमकी देणे ही वारकरी संप्रदायाची परंपरा नसल्याच म्हणत त्यांनी या घटनेचा निषेध केला आहे.
0
0
Report
Advertisement

मंत्री नितेश राणे के बयान से हिंदू समाज में बहस; बालिकाओं की सुरक्षा पर जोर

Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग: मंत्री नितेश राणे के बयान। महाराष्ट्र के नेताओं के बयान में हिंदू समाज के साधु-संतों के बारे में सकारात्मक मार्गदर्शन लेने की बात कही गई है ताकि हिंदू राष्ट्र मजबूत हो सके। राज्य में बालिकाओं पर अत्याचार बढ़ने के मुद्दे पर देवेंद्र फडणवीस ने सभी पक्षों से पर्याप्त तैयारी की बात कही है। पुणे में राष्ट्रीय स्वयंसंघ के जन्म शताब्दी वर्ष के अवसर पर हिंदू सम्मेलन आयोजित किए जा रहे हैं ताकि हिंदू समाज के साथ संवाद किया जा सके। अवकाळी बारिश और अम्बा नुकसान के बारे में कहा गया है कि इस वर्ष एल-निनो प्रभाव की संभावना है, ताकि लोगों के नुकसान को कम किया जा सके और असुविधा से बचा जा सके।
0
0
Report

बाळासाहेब शेवाळे महाराज ने शाही फेक पर टिप्पणी, घुसखोर वारकऱ्यांविषयी स्पष्ट विरोध

Pimpri-Chinchwad, Maharashtra:विकास लवांडे यांनी घुसखोर म्हणून ज्या वारकऱ्यांची नावे घेतली आहेत त्यांचं कार्य मोठं आहे त्या वारकऱ्यांबद्दल असा शब्द वापरला जाणं चुकीचं आहे आणि शाही फेक ही त्याचीच प्रतिक्रिया असल्याचं जेष्ठ कीर्तनकार बाळासाहेब शेवाळे महाराज यांनी म्हटलं आहे. पण संत तुकाराम महाराज असतील किंवा ज्ञानेश्वर महाराज असतील यांनाही त्रासाला सामोर जावं लागलं होतं पण त्यांनी तेना समजावून सांगितलं त्यामुळे शाही फेक चुकीचं असल्याचं शेवाळे महाराज यांनी स्पष्ट केले. साई पैकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ कीर्तनकार बाळासाहेब शेवाळे महाराज यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी...
0
0
Report
Advertisement

विष्णू मनोहर के झालमुड़ी महोत्सव से कोलकाता स्टाइल स्वाद का धमाका

Nagpur, Maharashtra:झालमुडी महोत्सव – “विष्णू की रसोई” पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता स्थापन होत असताना नागपुरात “झालमुडी महोत्सव” “विष्णू की रसोई” येथे उत्सव आयोजन करण्यात आलं.. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी सुमारे आठशे ते हजार किलो झालमुडी तयार केली. बंगालच्या पारंपरिक आणि तिखट-चटपटीत झालमुडीला आधुनिक ट्विस्ट देत विविध फ्लेवर्समध्ये हा महोत्सव आज सायंकाळी खाद्य प्रेमीसाठी हे झालमुडी वाटप करण्यात येतेय या महोत्सवामध्ये खास कोलकाता स्टाईल झालमुडी चटपटीत स्नॅक्सचा आस्वाद घेता येतोय पारंपरिक चव, ताजे साहित्य आणि अनोखी सादरीकरण यामुळे खाद्यप्रेमींमध्ये या महोत्सवाबद्दल विशेष आकर्षण निर्माण झाले आहे. कुटुंब, मित्रमंडळी आणि तरुणांसाठी हा महोत्सव खास आकर्षण ठरत आहे... यावेळी शेफ विष्णू मनोहर यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधी
0
0
Report
Advertisement

मराठा आरक्षण के लिए मनोज जरांगे का महाराष्ट्र में बड़ा आंदोलन करने की घोषणा

Jalna, Maharashtra:जालना : मनोज जरांगेंची पुन्हा आंदोलनाची घोषणा. 16 मे रोजी आंदोलनाची तारीख जाहीर करणार(पॅकेज) जरांगेंचं आंदोलन म्हणजे शिंदे सेनेकडून सरकार अस्थिर करण्याचा डाव:ओबीसी नेते नवनाथ वाघमारे जरांगेंनी आंदोलन केल्यास आम्हीही अंतरवालीत आंदोलन करू:वाघमारे अँकर : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी महाराष्ट्रात पुन्हा मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणार असल्याची घोषणा केलीय.या आंदोलनाची तारीख आणि दिशा जरांगे 16 मे रोजी जाहीर करणार आहेत.बघूया संविस्तर बातमी. व्हिओ:०१: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजभरात मोठं आंदोलन उभं करणार असल्याची घोषणा केलीय.हे आंदोलन कोणत्या स्वरूपाचं असेल ,याबाबत जरांगे 16 मे रोजी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका जाहीर करणार आहेत.पण हे आंदोलन जरांगे मराठा आरक्षणाचं केंद्रबिंदू असलेल्या अंतरवाली सराटीतच करण्याची शक्यता आहे. बाईट : मनोज जरांगे पाटील व्हिओ:०२: एका बाजूला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी मराठा आंदोलनाची तारीख जाहीर करण्याची घोषणा केलीय.तर दुसऱ्या बाजूला ओबीसी नेते देखील सावध झालेत.जरांगे आता पुन्हा आंदोलन करणार नाही.मात्र जरांगेंनी आंदोलन केल्यास अंतरवालीत जाऊन आंदोलने करणार असे ईशारा ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंनी दिलाय.शिवाय राज्य सरकार अस्थिर करण्यासाठी जरांगेंचं आंदोलन हा शिंदे सेनेचा डाव असल्याचाही आरोप वाघमारेंनी केलाय. बाईट : नवनाथ वाघमारे,ओबीसी नेते, जालना व्हिओ :०३:गेल्या अडीच वर्षात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे यांनी अंतरवाली सराटीत सात उपोषण केलीयत.यदाकदाचित जरांगे यांनी पुन्हा आमरण उपोषण केल्यास अंतर वाली सराटीतील त्यांचं हे आठवं उपोषण असेल.तर जरांगे यांच्या उपोषणादरम्यान ओबीसी आक्रमक झाल्यास मराठा आणि ओबीसी दोन्हीही आंदोलनामुळे राज्य सरकार पेचात सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे जरांगे यांच्या आंदोलनाची तारीख जाहीर होण्या आधी राज्य सरकार यावर काही तोडगा काढतं का याकडे देखील राज्याचं लक्ष लागलंय. नितेश महाजन,झी-२४ तास,जालना
0
0
Report

भंडारा में 12.65 लाख रुपये कीमत की MD जब्ती, आरोपी गिरफ्तार

Bhandara, Maharashtra:भंडारा शहरात 12 लाख 65 हजारांची MD जप्त.... स्थानीय गुन्हे शाखेच्या पथकाने केली कारवाई.... स्थानीय गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुट्टीवर जाताच प्रभारी अधिकाऱ्यांनी केली कारवाई.... Anchor :- भंडार‍ा शहरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 12 लाख 65 हजारांची MD जप्त करत कारवाई केली आहे.. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक शिरीष भालेराव यांना गुप्त माहिती मिळाली की एक इसम भंडारा शहरात MD विक्री करीत आहे.. त्या आधारे पोलिसांनी धाड टाकत 12 लाख 65 हजार रुपयांचा MD सह आरोपी कपिल खोब्रागडे याला अटक केली आहे. भंडारा जिल्ह्यात MD मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याची ओरड खासदारांनी केली होती. ते आता कुठतरी सत्य होताना दिसतं आहे... एकीकडे_local धोरणांचीపोलिस निरीक्षक यांनी दोन वर्षात एकही कारवाई केले नाही पण ते सुट्टीवर जाताच नवीन अधिकाऱ्याने पहिल्यांदा कारवाई केली असल्याने आता या चर्चेला उधाण आले आहे...
0
0
Report

खेड में हादसा: स्विफ्ट कार ने लक्जरी बस को पीछे से टक्कर मारी, 5 घायल

Ratnagiri, Maharashtra:मुंबई-गोवा महामार्गावरील खेडमध्ये आज पहाटे भीषण अपघात झाला आहे. भरणे नाका येथे एका भरधाव स्विफ्ट कारने उभ्या असलेल्या लक्झरी बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत कारचा चक्काचूर झाला असून, त्यातील ५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिक आणि मदत पथकाने ४५ मिनिटांच्या प्रयत्नांनंतर गाडी कापून जखमींना बाहेर काढले. सध्या सर्व जखमींवर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे. वेगावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top