445001
यवतमाळ : महिला बँक घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या बाबाजी दाते महिला बॅंकेत २४२ कोटींच्या अपहार प्रकरणात महिनाभराने अटकसत्र सुरू झाले आहे. पोलिसांनी शिवसेना नेते रमेश अगरवाल, व्यावसायिक प्रकाश पिसाळ आणि ठेकेदार प्रशांत पामपट्टीवार यांना अटक केली आहे. याआधी बँकेच्या CEO सुजाता महाजन, तिचा पती विलास महाजन, ॲड. वसंत मोहरेकर आणि नवलकिशोर मालाणी यांना अटक झाली होती. आता अटक केलेल्या आरोपींची संख्या सात झाली आहे. २०६ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत, ज्यामुळे संचालक व लेखा परीक्षक चिंतेत आहेत.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
कराड में शहीद अर्जुन जाधव के परिवार को मराठा नेता ने सांत्वना दी
Satara, Maharashtra:कराड, सातारा - जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये कर्तव्य बजावत असताना भारतीय नियंत्रण रेषेजवळ लँडमाईंडचा स्फोट होऊन शहीद झालेले वीर जवान अर्जुन राजेंद्र जाधव यांच्या कुटुंबीयांचे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी सांत्वन पर भेट घेतली. कोल्हापूर जिल्हा दौरा आटोपून इंदापूरकडे जात असताना मनोज जरांगे पाटील यांनी साताऱ्याच्या कराड तालुक्यातील शहापूर गावी भेट देत शहीद जवान अर्जुन जाधव चे वडील राजेंद्र जाधव, वीर पत्नी सायली, भारतीय नौदलात कार्यरत असणारे शहीद अर्जुन जाधव यांचे धाकटे बंधू ऋषिकेश जाधव, आई सुरेखा जाधव यांचे सांत्वन केले.0
0
Report
बदलापुर में स्मार्ट मीटर के विरोध में आक्रोश, नागरिक उपवास पर
Ambernath, Maharashtra:स्मार्ट मीटरविरोधात बदलापुरात संतापाची लाट संगीता चेंदवणकर, राम जगताप यांचं उपोषण ‘महावितरणची मनमानी कदापी सहन करणार नाही’ बदलापुरात सक्तीने लावण्यात येणाऱ्या स्मार्ट विरोधात संतापाची लाट उसळलीय. महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात बदलापुरातील सामाजिक कार्यकर्त्या संगीता चेंदवणकर आणि राम जगताप यांनी उपोषण सुरू केलंय. स्मार्ट मीटरच्या नावाखाली बदलापुरातल्या जनतेला भरमसाठ बिलं पाठवण्यात येत आहेत. जनतेची अक्षरश: लूट सुरू आहे. प्रशासनाने स्मार्ट मीटरची सक्ती तत्काळ थांबवावी अन्यथा उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा राम जगताप यांनी दिलाय. गेल्या काही महिन्यांपासून बदलापुरच्या जनतेत स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात संताप दिसून येतोय. महावितरणचे कर्मचारी सक्तीने स्मार्ट मीटर लावत असून त्याचा परिणाम म्हणजे ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज बिलं येत आहेत. याविरोधात निवेदनं देऊनही महावितरणने स्मार्ट मीटर लावण्याचा धाडका सुरूच ठेवलाय. महावितरणच्या याच मनमानीविरोधात सामाजिक कार्यकर्त्या संगीता चेंदवणकर आणि राम जगताप यांनी एल्गार पुकारलाय. स्मार्ट मीटर म्हणजे लुटीचा खेळ असून, अदानींच्या कंपनीला फायदा करून देण्यासाठी महावितरणचे अधिकारी त्यांना साथ देत असल्याचा आरोप राम जगताप यांनी केलाय. या मीटरमुळे भविष्यात वीजबिलांचा भार इतका वाढेल की सर्वसामान्य नागरिकांना घर कसं चालवायचं असा प्रश्न पडेल. त्यामुळे बदलापुरातल्याच नव्हे तर संपूर्ण राज्यातल्या जनतेनं रस्त्यावर उतरून या स्मार्टविरोधात आंदोलन छेडावं असं आवाहन राम जगताप यांनी केलंय. तर शासनाच्या धोरणानुसारच वीज मीटर बदलण्यात येत असून त्यामुळे कोणत्याही प्रकारे वाढीव वीज बिलं येत नसल्याचं स्पष्टीकरण महावितरणचे अधिकारी काटकर यांनी दिलंय.0
0
Report
मालेगांव गोठे में भीषण आग से तीन बैल जले, किसान को बड़ा नुकसान
Washim, Maharashtra:मालेगांव तालुक्यातील डोंगरकिन्ही के किसान नीळकंठ देशमुख के गोठे में भीषण आग लगने से तीन बैलों की मौत हो गई. गोठे में खेती के लिए आवश्यक सामग्री और बड़े पैमाने पर चारा भी जलकर खाक हो गया. इस दुर्घटना से किसान को बड़ा आर्थिक नुकसान हुआ है और खरीप मौसम शुरू होने से पहले बैलों की मौत से देशमुख के सामने बड़ा संकट खड़ा हो गया है. खेती की मशागत और बुआई कैसे करनी, यह सवाल सामने है. इस घटना से देशमुख परिवार के आर्थिक संकट में वृद्धि हुई है और सरकार से तात्कालिक आर्थिक सहायता की मांग है.0
0
Report
Advertisement
नागपुर के गोरेवाड़ा संग्रहालय में घुसपैठिया बिबट्या ने तीन बिबटों को मार डाला
Nagpur, Maharashtra:नागपुर स्थित गोरेवाडा प्राणी-संग्रहालय में घुसखोर बिबट्य के हैदोस की घटना सामने आई है। घुसखोर बिबट्ये ने तीन बिबट्यों को मार डाला। सफारी से बाहर से प्रवेश किया यह बिबट्या रविवार को बिबट सफारी में हैदोस मचाते हुए तीन बिबट्यों को मारने में सफल रहा। इस घटना ने प्राणी-संग्रहालय की सुरक्षा व्यवस्था पर प्रश्नचिन्ह खड़े कर दिए हैं। कर्मचारियों को दो बिबट्यों के बीच भीषण झझट दिखाई दी; इनमें से एक का मौके पर निधन हो गया, दूसरा गंभीर रूप से घायल हुआ। हालांकि प्राप्त जानकारी के अनुसार रक्तरंजित संघर्ष केवल इन दो बिबट्यों तक सीमित नहीं रहा और बाहरी बिबट्य ने इन तीनों की गिरफ्त लिया, ऐसी सूचना सामने आ रही है। गोरेवाडा प्राणी-संग्रहालय प्रशासन इस बारे में जानकारी देने को तैयार नहीं है।0
0
Report
दिग्रस में बिजली आपूर्ति बार बार बाधित, नागरिक महावितरण कार्यालय के सामने धरना
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दिग्रस शहर तसेच ग्रामीण भागात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने आम्ही दिग्रसकर संघटनेच्या वतीने महावितरण कार्यालयावर धडक दिली. अखंडित वीज पुरवठ्यामुळे दिग्रसकर त्रस्त झाले आहेत, त्यामुळे आता नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, वीज वितरण व्यवस्था तातडीने सुरळीत करा, अन्यथा नागरिकांचा उद्रेक झाल्यास त्यांना रोखणे हाताबाहेर जाईल असा इशारा देण्यात आला. दिग्रस मध्ये कमी जास्त दाबाचा वीज पुरवठा होतो, वीज खंडित झाल्यास दुरुस्तीला विलंब होतो व तक्रारी करूनही कुठलाही प्रतिसाद मिळत नाही त्यामुळे महावितरणचा कारभार रामभरोसे असल्याचा आरोप नागरिकांनी केला.0
0
Report
शिवसेना ने स्मार्ट मीटर विरोधी आंदोलन तेज कर सरकार से योजना रोकने की मांग की
Akola, Maharashtra:राज्य सरकारने वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय घेतला असला, तरी या निर्णयाला विविध स्तरांतून विरोध होत आहे. विशेष म्हणजे, महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनेही ( शिंदे गट ) या निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका घेत सरकारलाच घरचा आहेर दिला आहे. स्मार्ट मीटर योजना रद्द करावी आणि सर्वसामान्य ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकू नये, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने अकोल्यातील महावितरणच्या मुख्य कार्यालयात मुख्य अभियंता यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी सहभाग घेत या निर्णयाच्या विरोधात घोषणाबाजी केली. राज्यात स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला असताना विरोधकांसह अनेक सामाजिक संघटना आणि ग्राहक संघटनांनी या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात वाढ होण्याची भीती ग्राहकांमध्ये व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने महावितरणच्या मुख्य कार्यालयात ठिय्या आंदोलन करत सरकारने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी केली. आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी स्मार्ट मीटरविरोधी घोषणाबाजी करत सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी लढा सुरूच ठेवण्याचा इशारा दिला. स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना होणारे संभाव्य आर्थिक नुकसान आणि तांत्रिक अडचणींचा विचार करून शासनाने या योजनेचा फेरविचार करावा, असे मत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केले.यावेळी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया थांबविण्याची मागणी केली आहे. सरकारने नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शिवसेनेने दिला आहे.0
0
Report
Advertisement
शिर्डी के भोंदू अशोक खरात गिरफ्तार: 51 हजार की धोखाधड़ी का केस
Shirdi, Maharashtra:नाशिकचा भोंदू अशोक खरात, ज्याला 'कॅप्टन' नावाने ओळखली जाते, राज्यभरात गाजत असतानाच शिर्डी पोलिसांनी आणखी एका अशोक खरात नावाच्या भोंदूला गजाआड केलयं.. आंतरजातीय प्रेम विवाह विघ्न न टाकता मार्गी लावण्यासाठी आणि विवाहबद्ध जोडप्यावर नातेवाईकांनी केलेली करणी दूर करण्याच्या नावाखाली, या भोंदूने वेळेवेळी दाम्पत्याकडून 51 हजार रुपये उकळायचं ठरवलं.. काल अमावास्येच्या दिवशी दांपत्याला पूजाविधीसाठी बोलावल्यावर शिर्डी पोलिसांनी सापळा रचून भोंदू अशोक खरात याला बेड्या ठोकल्या.. सांगली जिल्ह्यातील अभिजित निकम नावाच्या तरुणाचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते आणि दोघांनाही विवाह करायचा होता.. हा आंतरजातीय प्रेम विवाह व्यवस्थित पार पडावा, या नात्याने नवऱ्यावर संकट आल्याचे सांगत कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील भोंदू अशोक खरात यांनी तरुणीला भीती देत त्याला सांगितले की देव शक्ती असल्याचे दाखवून सर्व संकट दूर करतो.. पूजा आर्चेच्या नावाखाली मागील एक वर्षात या भोंदूने 51 हजार रुपये उकळले.. काल अमावास्या असल्याने भोंदू अशोक खरात ने दांपत्याला पूजाविधीसाठी बोलावले होते.. शिर्डी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी सापळा रचून भोंदू अशोक खरात याला गजाआड केलयं.. राहाता परिसरातून त्याची साथीदार माया विठ्ठल कुसळकर हिला देखील बेड्या ठोकल्या आहेत.. अभिजित निकम यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिस ठाण्यात भोंदू अशोक खरात यांच्या विरोधात जादूटोना विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. या भोंदूने जादू टोण्याच्या नावाखाली आणखी किती लोकांना आर्थिक गंडा घातला आहे? प्रकरणाचा तपास सुरू आहे...0
0
Report
यवतमाळ के घोडखिंडी में पानी की तंगी के खिलाफ ग्रामीणों ने पंचायत कार्यालय के बाहर प्रदर्शन किया
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या घोडखिंडी गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याने ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयात धडक देऊन आमदार बाळासाहेब मांगुळकर व गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले. गावात पाणीपुरवठा होत नाही, विहीर जंगल भागात असल्याने पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागते, त्यामुळे विहिरीवरून गावात पाईपलाईन टाकावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली. वारंवार मागणी करूनही पाणीटंचाई दूर केल्या जात असल्याने तीव्र आंदोलनाचा इशाराही गावकऱ्यांनी दिला.0
0
Report
नवी मुंबई नगरपालिका कार्यक्रम से शिंदे का नाम हटाने पर शिवसेना ने हंगामा किया
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई ब्रेकिंग नवी मुंबई महापालिकेच्या कार्यक्रम पत्रिकेवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचे नाव वगळले, वनमंत्री गणेश नाईक आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील वाद पेटला नवी मुंबई मनपातर्फे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते आज विविध आरोग्य विषयक सुविधांचा उद्घाटन सोहळा प्रसंगी शिवसेनीकांनी कार्यक्रम स्थळी घातला गोंधळ, घोषणाबाजी करत रुग्णालयाच्या गेटवर गणेश नाईक यांच्या गाडी अडवण्याचा केला प्रयत्न, शिवसेनीकांनी गेटवर चढून केले आंदोलन याचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतीनेधी स्वाती नाईक यांनी0
0
Report
Advertisement
मराठी फिल्म महामंडळ को मंत्रिपद का दर्जा मिलने की मांग; मेघराज राजेभोसले नए अध्यक्ष
Kolhapur, Maharashtra:अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा द्यावा, अशी मागणी चित्रपट महामंडळाचे नूतन अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी केली आहे. कोल्हापुरात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीची प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी मांडली. चित्रपट कलावंत, निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि कामगार अशा सर्व घटकांसाठी कार्य करणारी देशातील मोठी संस्था म्हणून मराठी चित्रपट महामंडळाकडे पाहिले जाते. त्यामुळे या संस्थेला अधिकृत मान्यता आणि बळ देण्यासाठी राज्य सरकारने कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्याचा सकारात्मक विचार करावा, असेही राजेभोसले यांनी यावेळी सांगितले. दरम्यान,आज झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत अध्यक्षपदी मेघराज राजेभोसले यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी आनंद शिंदे आणि धनाजी यमकर यांची निवड झाली. तसेच सहकार्यवाहपदी सुशांत शेलार यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे.0
0
Report
जालना में पानी की कमी से सब्ज़ियों की महंगी हो चुकी है; किसान टैंकर पानी पर निर्भर
Jalna, Maharashtra:जालना : विहिरीतलं पाणी खालावलं,भाजीपाल्याला टॅंकरने पाणीपूरवठा,विकतचं पाणी घेऊनही वाढत्या उन्हामुळे भाजीपाला करपण्याचं प्रमाण वाढल्यामुळे बाजारातील भाजीपाल्याची आवक घटली,येत्या काही दिवसांत भाजीपाल्य महागण्याची शक्यता(पॅकेज) अँकर : जालना जिल्ह्यात पावसाअभावी अजूनही काही पेरणी झालेली नाही.त्यातच ज्या शेतकऱ्यांनी विहिरीतील पाण्याच्या भरवशावर भाजीपाला पिकाची लागवड केली.त्या विहीरीतला पाणीसाठा खोलवर गेलाय.त्यामुळे भाजीपाल्याला आता विकतचे टँकर घेऊन पाणी द्यावं लागतंय. आता सर्वसमान्यांच्या जेवणातला भाजीपालादेखील महागण्याची शक्यता आहे. व्हिओ:०१: जून महिन्याचा दुसरा आठवडा उलटला तरीही जालना जिल्ह्यात अजूनही पाऊस पडलेला नाही.पावसाअभावी पेरण्या खोळंबल्यात.ज्या विहिरीच्या पाण्याच्या भरवशावर शेतकऱ्यांनी पाऊस पडण्याआधीच मिरची पिकासह भाजीपाला पिकाची लागवड केली.ती पिकंही पाऊस न पडल्यानं संकटात सापडलीय.विहिरीचा पाणीसाठा खालावल्यानं मिरची, पुदिना ही भाजीपाला असणारी पिकं करपू लागलीय.आता लागवड केलेल्या पिकांचा खर्च अंगलट येऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी 1 हजार रुपये टँकर प्रमाणे दररोज टँकर विकत घेऊन भाजीपाल्यासह पिकं वाचवण्यासाठी धरपड सूरु केली आहे. बाईट : सुरेश वाढेकर,लाल बनियान असणारे शेतकरी व्हिओ :१०२:पाऊस लवकर पडेल या अंदाजापोटी अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवडीला प्राधान्य दिलं.मात्र दररोज प्रत्येक शेतकऱ्याला भाजीपाला पीक वाचवण्यासाठी किमान 4 ते 5 टँकर पाणी भाजीपाला वाचवण्यासाठी घ्यावे लागतायत. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना दररोज किमान 5 हजारांचा आर्थिक फटका बसतोय. बाईट : किशोर वाढेकर,डोक्याला लाल रुमाल बांधलेला(टँकर सप्लायर) व्हिओ :०३: मिरची,पुदीना,निंब ही पिकं सध्या टँकरच्याच पाण्यावर अवलंबून असल्यानं शेतकरी आर्थिक टंचाईत सापडलाय.टँकरने पाणी टाकूनही उन्हाच प्रमाण जास्त असल्यानं पिकाला दिलेल्या पाण्याचं बाष्पीभवन वेगाने होतं आहे.त्यामुळे मिरची ,पुदिना ही पिकं विकतचं पाणी देऊनही करपतायत.त्यामूळे शेतकरी मेटाकुटीला आलाय. बाईट : नारायण वाढेकर,शेतकरी, पांढरा शर्ट व्हिओ: ०४: पाऊस नसल्यानं पेरणी बरोबरच नव्याने भाजीपाला लागवड देखील झालेली नाही.भाजीपाल्याची जी लागवड झाली तो भाजीपाला विकतचं पाणी घेऊनही करपून जातोय बाजारात भाजीपाल्याची आवक घटलीय. त्यामुळे येणाऱ्या काळात भाजीपाला महागण्याची शक्यताय. नितेश महाजन,झी-२४ तास,जालना0
0
Report
चंद्रपुर में महँगाई, पेट्रोल-डिज़ल के दाम और कर्जमाफी के मुद्दों पर शिवसेना का बड़ा मोर्चा
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर शहरात वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती, शेतकऱ्यांची कर्जमाफी, पेपरफुटी प्रकरण तसेच विविध जनहिताच्या प्रश्नांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने भव्य आंदोलन करण्यात आले. स्थानिक रामनगर चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात चंद्रपूर महानगरपालिकेचे उपमहापौर प्रशांत दानव, स्थायी समिती अध्यक्षा मनस्वी गिऱ्हे, शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी व निदर्शने करण्यात आली. तसेच वाढत्या महागाईचा निषेध म्हणून रस्त्यावर चूल पेटवून भाकरी बनवत अनोखे आंदोलन करण्यात आले. यासंदर्भात विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.0
0
Report
Advertisement
ऑपरेशन टाइगर पर शिंदे सरकार: उबाठ के सात सांसद संपर्क में
Nagpur, Maharashtra:Ngp Krupal Tumane byte live u ने फीड पाठवल Nагपूर कृपाल तुमाने,आमदार शिवसेना (शिंदे ) (on ऑपेरेशन टायगर ) -- उबाठात असंतोष आहे.... उबाठाच्या सात खासदारांचा शिंदेंवर विश्वास आहे... त्यांच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर शिंदे सरकार व्यक्ती हवाय.... लवकरच ऑपरेशन टायगर यशस्वी झाल याची माहिती मिळेल -- उबाठाचे सात खासदार आमच्या संपर्कात0
0
Report
रत्नागिरी जिले के मालगुंड तालुक के 13 स्कूलों में 128 विद्यार्थियों को शालेय सामग्री वितरित
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी..जिल्हा परिषदेच्या तेरा शाळांमध्ये बाराशे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वस्तूंचे वाटप स्वयंभू दुबळेश्वर महादेव मंदिर संस्थान मालगुंड रत्नागिरी यांच्या वतीने समाज हिताचा एक पवित्र उपक्रम रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड जिल्हा परिषदेतील 13 शाळेमधील बाराशे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप. शिवसेनेचे उपनेते विजय साळवे आणि शिवसेनेचे पदाधिकारी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप0
0
Report
शिंदे का बयान: ऑपरेशन टायगर पर अभी जानकारी नहीं, सत्ता परिवर्तन कुछ समय बाद
Nagpur, Maharashtra:नागपूर बाईट - आशिष जयस्वाल, राज्यमंत्री, शिवसेना नेते - विषय गंभीर असून अशा प्रकारची घटना अपेक्षित नव्हती.या संदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी दक्षता घेण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.महायुतीमध्ये प्रत्येक घटक पक्षाचा सन्मान राखला गेला पाहिजे, असेही शिंदे यांनी नमूद केले. ऑन ऑपरेशन टायगर - "ऑपरेशनमध्ये काही सांगायचं नसतं," असे म्हणत शिंदे यांनी या विषयावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला.२० तारखेला जे घडलं ते आधी सांगून घडलं नव्हतं आणि ऑपरेशनची माहिती आधी दिली जात नाही, असे त्यांनी म्हटले.योग्य वेळी माहिती दिली जाईल, काही गोष्टी योग्य वेळ आल्यावरच सांगायच्या असतात, असे ते म्हणाले.२० जून रोजी सत्ता परिवर्तनाला एक वर्ष पूर्ण होत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी तो निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.भविष्यात काय होईल, याबाबत सध्या काही सांगता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेच्या ऑपरेशन टायगर बाबत १२१ केलेला आहे ऑन विधान परिषद निवडणुक - महायुती म्हणून निवडणूका लढवत असून मताधिक्य वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे शिंदे यांनी सांगितले.काँग्रेस सध्या कोमामध्ये असल्याची टीका त्यांनी केली.विधान परिषद निवडणुकीनंतर काँग्रेसचे मनोबल आणखी खच्ची होईल आणि अनेक नेते पक्ष सोडतील, असा दावा त्यांनी केला.0
0
Report
Advertisement
