icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

जय पवार युवा नेतृत्व के लिए राष्ट्रवादी में उम्मीदें बढ़ाते हुए नया चेहरा

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - जय पवार हे तरुण नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे उद्याचे युवा नेतृत्व आहे - खा. सुनील तटकरे सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी ऑन सुनेत्रा पवार अर्ज राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार उद्या आपला अर्ज दाखल करणार आहेत आमच्या सर्वांसाठी अतिशय भावनाप्रधान आणि संवेदनशील प्रसंग आहे पण ज्या पद्धतीने वहिनी सरकारमध्ये कामे करत आम्हाला उभारी देण्याचा प्रयत्न करतायत तेच आमच्यासाठी उद्याच्या भविष्याची वाटचाल करणारे आधारास्थभ आहे वहिनींची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतोय महाविकास आघाडतील शरद पवार साहेबांच्या पक्षाने उमेदवारी देणारं नाही हे आधीच घोषित केलं त्याबद्दल त्यांचे आभार उद्धवजी देखील उमेदवार देणारं नाहीयेत, काँग्रेस सोबत देखील आम्ही संपर्क करतोय काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत कदाचित आज आमचं बोलणं होईल, त्यांना देखील आम्ही विनंती करणार असतील बारामतीचे नेतृत्व पवार साहेब, अजित दादा आणि आता सुप्रिया सुळे करताय त्यामुळे यावं यासाठी विनंती करणार.. ऑन VSR मालक अटक जय पवार मागणी जय पवारांची मागणी आहे तीच राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी.. अजय पवार यांच्या प्रकरणात तपास शीघ्र गतीने व्हावा. ज्या नेत्यांनी शंका उपस्थित केल्या त्या सर्वांच्या शंकेसह तपास करावा. मी ज्या वेळेस संसदेत होतो त्यावेळेस देश पातळीवरील विविध खासदारांनी दादा बद्दल हळहळ व्यक्त केली. त्यामुळे देशाला समजलं पाहिजेल की, दादांचा अपघात नेमकं कश्यामुळे झाला.. ऑन राष्ट्रवादी नेते टार्गेट जय पवार हे तरुण नेते आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उद्याचं युवा नेतृत्व आहे.. त्यामुळे त्यांनी भावना व्यक्त करणे हे योग्य आहे.. पक्ष संघटनेसाठी जय पवार यांनी केलेलं विधान महत्त्वाचं बाईट : सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी
0
0
Report

कोयना दौलत डोंगरी महोत्सव 2026: ड्रोन शो ने पाटण को आकाशी रोशनी दी

Satara, Maharashtra:सातारा -सातारा जिल्ह्यातील पाटण नगरी सध्या एका ऐतिहासिक सोहळ्याची साक्षीदार ठरत आहे. राज्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्या विशेष पुढाकारातून आयोजित 'कोयना दौलत डोंगरी महोत्सव २०२६' ने केवळ जिल्हाच नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या भव्य लेझर आणि ड्रोन शोने पाटणकारांची मने जिंकली असून आकाशात उमटलेल्या प्रकाशाच्या किमयेने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले आहे.या नेत्रदीपक ड्रोन शोमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आकाशात विविध प्रतिमा साकारण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने प्रभू श्रीराम, विठ्ठल, श्री गणेश आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या दैदिप्यमान प्रतिमांनी आकाश उजळून निघाले.छत्रपती शिवाजी महाराज यांची अश्वारूढ पुतळ्याची प्रतिकृती देखील अवकाशात लक्षवेधी ठरलेली पाहायला मिळाली.याबरोबरच राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या हुबेहूब प्रतिकृती ड्रोनच्या माध्यमातून आकाशात पाहताना आलेले नागरिकही थक्क झाले.पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवासाठी दररोज हजारो नागरिक पाटणमध्ये दाखल होत आहेत. लेझर शोचा झगमगाट आणि संगीताच्या तालावर होणारे ड्रोनचे संचलन पाटणच्या जनतेसाठी वेगळ्या आकर्षक ठरलेले पाहायला मिळत आहे. या शोच्या माध्यमातून आपल्या महान संस्कृतीचे दर्शन नव्या पिढीला आधुनिक पद्धतीने घडवणे हा या मागचा मुख्य उद्देश आहे.
0
0
Report
Advertisement

यवतमाल के रालेगांव में महिलाओं ने जलसंकट और अर्धपूर्ण विकास पर प्रशासन को घेरा

Yavatmal, Maharashtra:यवतमाळ राळेगाव तालुका वार्षिक आमसभा आणि पाणीटंचाई आढावा सभेत विविध समस्या मांडत महिलांनी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या समक्ष प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी तालुक्यातील रखडलेल्या विकास कामांवरून, आणि पाणीटंचाई वरून ग्रामस्थ आक्रमक झालेले बघायला मिळाले. महिलांनी संतप्त होत प्रशासकीय कारभाराचे वाभाडे काढले. यामध्ये आपटी येथील महिला प्रतिनिधी कविता धुर्वे यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा पंचनामा केला. गावात पाईपलाईनचे काम अर्धवट अवस्थेत आहे, रस्ते उखडलेले आहेत, स्मशानभूमीची दयनीय अवस्था आहे आणि सौर ऊर्जा संच बसवण्यात आलेले नाहीत या समस्या मांडत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
0
0
Report

तुमसर के किसानों के सौर पंप चोरी से खेती में डर, केबल लापता

Bhandara, Maharashtra:भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यात शेतकऱ्यांचे शेतात असणारे सौर ऊर्जेवरील कृषी पंपाचे केबल चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ऐन उन्हाळी धान पिकांचे हंगामात चोरांनी शेतकऱ्यांचे कृषी पंपांना टार्गेट केले असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. बिनाखी गावांत चार शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे केबल एकाच रात्री चोरट्यानी लंपास केले आहेत. शेतकऱ्यांनी उन्हाळी धान पिकांची लागवड केली आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी शेती सिंचित करण्यासाठी सौरऊर्जेवरील सोलर पॅनल घेतले आहेत. या सोलर पॅनलला चोरांनी टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. सोलर पॅनलमध्ये तांब्याचे प्रमाण अधिक असल्याने चोरटे केबल चोरी करीत आहेत.
0
0
Report

कांग्रेस नेता बोंद्रे के बयान पर विवाद, महिलाओं पर आपत्तिजनक टिप्पणी के बाद विरोध

Buldhana, Maharashtra:पक्ष प्रवेश पर उत्तर देते समय कांग्रेस के पूर्व विधायक राहुल बोंद्रे की जीभ फिसली... 'जी कोई महिला होती है जो उसे दिखवाना पड़ता है कि मैं पतिव्रता हूँ, वह बड़ा कुंकू लगाती और बड़ा मंगलसूत्र पहनती है.' चिखली के कांग्रेस के पूर्व विधायक और बुलढणा जिला कांग्रेस अध्यक्ष राहुल बोंद्रे की टिप्पणी से विवाद की संभावना। बुलढाणा: चिखली के कांग्रेस के पूर्व विधायक और बुलढाणा जिला कांग्रेस कमिटी के अध्यक्ष राहुल बोंद्रे ने पत्रकार परिषद में कहा कि कल बुलढाणा के शिवसेना विधायक संजय गायकवाड़ ने उनके निवास पर आकर मिलने का अनुरोध किया, इस पर सवाल किया गया कि क्या वे कांग्रेस छोड़कर शिवसेना में प्रवेश करेंगे; उनका जवाब देते समय उनकी जीभ फिसली और उन्होंने कहा... 'जो महिला होती है... जिसे दिखवाना पड़ता है कि मैं पतिव्रता हूँ।' इस बयान के कारण जिल्ह्यात भाजपा महिला मोर्चा आक्रामक हो गई और बोंद्रे के विरोध में रस्ते पर उतर आए; उनके प्रतिमाओं पर चप्पल फेंकी गईं और कुंकू, लिपस्टिक भी लगाई गईं।
0
0
Report
Advertisement

छत्रपति संभाजीनगर एयरपोर्ट 2025 में देश का नंबर-1 ग्राहक संतोष रहा

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने जाहीरलेल्या ग्राहक समाधान सर्वेक्षण २०२५ मध्ये छत्रपती संभाजीनगर विमानतळाने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. ०.५ ते १.५ दशलक्ष वार्षिक प्रवासी क्षमता असलेल्या श्रेणीत ६० विमानतळांच्या स्पर्धेत शहराने हे ऐतिहासिक यश संपादन केले आहे. यामुळे विमानतळावरील सेवांच्या दर्जावर शिक्कामोर्तब झाले आहे. १ एप्रिल रोजी नवी दिल्ली येथे भारतीय विमानतळ प्राधिकरणाचा वर्धापन दिन सोहळा पार पडला. या दिमाखदार सोहळ्यात विमानतळाचे संचालक शरद येवले यांना हा मानाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. प्रवाशांना मिळणाऱ्या जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा, कामकाजातील पारदर्शकता यामुळं संभाजी मगर विमानतळाने इतरांना मागे टाकले.
0
0
Report

वाशीम में असमयिक बारिश-गरज के कारण किसानों को बड़ा नुकसान, 530 हेक्टेयर प्रभावित

Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यात १ एप्रिलपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसासह ३ एप्रिल रोजी झालेल्या जोरदार गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे ५३० हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून रब्बी हंगामातील व उन्हाळी पिकाचे नुकसान झाले आहे. विशेषतः ज्वारी, टरबूज, बीजवाई कांदा, हळद, भाजीपाला आणि आंबा बागांना मोठा फटका बसला आहे. गारपिटीच्या तडाख्यामुळे शेतातील उभी पिके पूर्णपणे आडवी पडली असल्यामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
0
0
Report
Advertisement

मेहुणा और भावजी की मौत से गांव गमगीन; विनोद ने रेल्वे के सामने आत्महत्या कर ली

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरात मेहुणा आणि भावजीचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होतेय, मेहुणा आणि भावजी वडगाव कोल्हाटी येथील तलावात पोहायला गेले होते दरम्यानबपोहताना सिद्धार्थ यांचा पाण्याचा अंदाज चुकला आणि ते खोल पाण्यात बुडू लागले. सोबत असलेल्या विनोदने त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, पण डोळ्यादेखत मेहुण्याचा अंत झालेला पाहून विनोद पूर्णपणे खचून गेला. मेहुण्याला वाचवू शकलो नाही, या भावनेने विनोद सुन्न झाला होता. तलावाच्या काठावरून त्याने भावाला मॅसेज केला मला तुमचं खूप ध्यान येतंय, आजचा माझा लास्टचा दिवस आहे, आई-वडिलांना नीट सांभाळ...' आपल्या धाकट्या भावाला हा काळीज पिळवटून टाकणारा 'व्हॉइस मेसेज' पाठवून विनोद ने रेल्वेसमोर उडी घेऊन जीवनयात्रा संपवलीआणि भावजी आणि मेहुणा यांचा एकाच दिवशीं करून अंत झाला...
0
0
Report

अजिंठा लेणी में मधमाशा हमलों से सुरक्षा उपाय और पर्यटक सावधानियाँ

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेल्या जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत मधमाश्यांचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, आठ दिवसांत पोळ्यांची संख्या दोनवरून थेट १३ वर पोहोचली आहे. अवकाळी पावसामुळे जंगलातील मधमाशा सुरक्षित आसऱ्याच्या शोधात लेण्यांकडे वळल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आता वन विभागाकडून मधमाश्यांचे पोळे लेणीतून सुरक्षितरीत्या दूर होण्याच्या दृष्टीने उपायोजना होणार आहेत. गेल्या दीड महिन्यात तब्बल १४८ पर्यटकांवर मधमाश्यांनी हल्ले केले आहेत. उन्हाळी सुटीत पर्यटनासाठी ajintha लेणी जाणाऱ्यांनी भड़क कपडे घालून आणि डीओ, परफ्यूम, अत्तर लावून जाणे टाळलेले बरे. कारण कृत्रिम तीव्र सुगंधामुळे मधमाशा विचलित होऊन हल्ला करू शकतात. मधमाशा गोंधळ, गोंगाट, कर्कश आवाजामुळेही खूप चिडतात. त्यामुळे अगदी शांतपणे लेणी पाहावी. अजिंठा लेणी परिसरात शांतता, नैसर्गिक वातावरण आणि जैवविविधता हे मुख्य आकर्षण आहे. मात्र, अशा घटनांमुळे अनेकांना किरकोळ ते गंभीर दुखापती झाल्या असून, काहींना तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावे लागले. या घटनांमुळे ऐतिहासिक पर्यटनस्थळी भीतीचे सावट आहे.
0
0
Report
Advertisement

वाशीम के होलसेल कपड़ा दुकान चोरी: सीसीटीवी में चोर कैद

Washim, Maharashtra:वाशीम शहरातील पाटणी चौक परिसरात असलेल्या एका होलसेल कापड दुकानातून अज्ञात चोरट्याने दुकानाचे सेटर तोडून प्रवेश करत काउंटर मधील रक्कम लंपास केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. दुकानात चोरी करण्यापूर्वी अंगावर आणि तोंडाला कापड बांधून प्रवेश करतो आणि दुकानात असलेले कॅमेरे पहिले बाजूला करतो आणि मग दुकानात चोरी करतो. मात्र या चोरीत चोरटा सीसीटीव्ही कॅमारात कैद झाला. या आधी या चोरट्याने काही ठिकाणी अशाच प्रकारे चोरी केल्याची माहिती आहे. त्यामुळं वाशीम पोलिसासमोर या चोरट्याला पकडण्याचे आव्हान आहे.
0
0
Report

चत्रपति संभाजीनगर में 15 अप्रैल से 31 नई बसें, दैनिक 89 अतिरिक्त फेरे

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर मध्ये एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सुविधेसाठी रोज ३१ जादा बसेस रस्त्यावर उतरवण्याचा निर्णय घेत प्रवाशांना दिलासा दिला आहे. उन्हाळ्याच्या सुट्टयांमध्ये प्रवाशांची संख्या वाढत आहे. शहरातून पुणे, नाशिक, मुंबई आणि इतर शहरांकडे जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला. संभाजीनगरहून सध्या ५४६ बस धावतात. १५ एप्रिलपासून जादा बस सोडण्यात येतील. शहरातून विविध प्रमुख मार्गावर ३१ जादा बस सोडण्यात येतील. दररोज ८९ अतिरिक्त फेऱ्या होतील, जादा बसचा १३ हजार ३४९ कि.मी. प्रवास रोज होईल, असे विभागीय कार्यालयातून सांगण्यात आले आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top