icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

कल्याण पूर्व में दिनदहाड़े युवक पर धारदार हमला, बन रहा ‘बिट्या भाई’ का नाम

Kalyan, Maharashtra:कल्याण पूर्वेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला वडिलांना दुकानात सोडून परतताना धारदार शस्त्राने मारहाण, गंभीर जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू; ‘बिट्या भाई’चे नाव चर्चेत, पोलिसांकडून तपास सुरू खडेगोलवली गावातील सोना कॉलनी परिसरात राहणारे आनंद सुविधार जयस्वाल यांना दुकानात सोडून त्यांचा मुलगा घरी परतत असताना कैलास पावशे रोड परिसरात काही जणांनी तरुणाला अडवून धारदार शस्त्राने मारहाण केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यामागे स्थानिक गुंडाचा हात असल्याचा आरोप जखमीच्या कुटुंबीयांनी केला आहे. जखमी भाऊ
0
0
Report

रोहा घटना: प्रेमी ने प्रेमिका की हत्या कर आत्महत्या की

Chendhare, Maharashtra:रोह्यात प्रेमसंबंधांचा दुर्दैवी शेवट; प्रेयसीची हत्या करून प्रियकराची आत्महत्या .......... निडी गावातील घटनेने तालुक्यात खळबळ ........ शाब्दिक वादातून प्रकार घडल्याचा अंदाज ........ अँकर – रायगडच्‍या रोहा तालुक्यातील निडी गावात धक्‍कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादानंतर प्रियकराने आपल्या प्रेयसीची हत्या केली आणि त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, निडी गावातील रोहित पाटील आणि तन्वी ताडकर यांच्यात प्रेमसंबंध होते. मुंबईला स्थलांतरित झालेल्या एका कुटुंबाच्या बंद घराची साफसफाई करण्यासाठी दोघे गेले होते. त्यावेळी त्यांच्यात काही कारणावरून शाब्दिक वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की संतापाच्या भरात रोहित पाटील याने तन्वी ताडकर हिची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यानंतर त्यानेही त्याच ठिकाणी गळफास घेऊन जीवन संपवले. सोमवारी सकाळी या घटनेची माहिती समोर येताच रोहा शहरात एकच खळबळ उडाली. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रोहा उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असून शवविच्छेदन अहवालानुसार मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
0
0
Report

वैनगंगा पर बैरेजेज: पूर्वविदर्भ की लाखों हेक्टेयर जमीन होगी स्थायी सिंचाई

Gadchiroli, Maharashtra:टायटल:--- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून वैनगंगा नदीवर बॅरेजेसचे उभारले जात आहे जाळे, पूर्व विदर्भातील हजारो हेक्टर शेतीला मिळणार शाश्वत सिंचन, वैनगंगा खोऱ्यात जलसमृद्धीकडे मोठे पाऊल अँकर:--  पूर्व विदर्भातील जलसंकट दूर करून शेतकऱ्यांना समृद्धीच्या मार्गावर नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जलसंपदा विभागाने वैनगंगा नदीवर महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांतील सिंचन क्षमता वाढविण्यासाठी नदीवर पूर्ण झालेले, बांधकामाधीन आणि प्रस्तावित बॅरेजेसचे (बंधारे) जाळे उभारण्यात येत आहे.  वैनगंगा नदीच्या जलसंपत्तीचा अधिक प्रभावी वापर करून पूर्व विदर्भातील जलसमृद्धीचा मार्ग खुला करण्यात येत आहे. नदीवर टप्प्याटप्प्याने बॅरेजेस उभारल्यास सिंचन क्षमता वाढेल, एकापेक्षा अधिक पिके घेणे शक्य होईल आणि शाश्वत जलव्यवस्थापनाला चालना मिळणार आहे.  चिचडोह बॅरेज, कोटगल बॅरेज, ऐनबोथला बॅरेज, डोंगरसावंगी बॅरेज, कळमगाव बॅरेज आदींच्या माध्यमातून शेतीसाठी सिंचन साधले जात आहे. यातील चिचडोह सुरू झाले आहे. तर कोटगल, ऐनबोथला, डोंगरसावंगी पूर्ण झाले की गडचिरोली आणि चंद्रपूरमधील 198 गावांतील 53,622 हेक्टर शेतीला शाश्वत पाणी मिळणार आहे.  शेतकऱ्यांना एकापेक्षा जास्त पिके, पिण्याच्या पाण्याची हमी, औद्योगिक विकास आणि भूजल वाढ असा दुहेरी फायदा होणार आहे.
0
0
Report
Advertisement

वाशीम में खाद वितरण में अनियमितता, किसानों में रोष

Washim, Maharashtra:वासिम के मंगरुलपीर स्थित खरीद-विक्रय संघ में खाद वितरण में अनियमितताओं के आरोप किसानों ने लगाए हैं. गोदाऊन में खाद उपलब्ध रहते हुए भी कई किसानों को 'खाद उपलब्ध नहीं' कहकर वापस भेजने से किसानों में रोष पैदा हो रहा है. इस मामले में शिवसेना पदाधिकारी अर्जुन सुर्वे ने संतप्त किसानों के साथ खरीद-विक्रय संघ में दौरा कर कर्मचाऱ्यों से जवाब माँगा. संतोषजनक उत्तर न मिलने पर उन्होंने कर्मचारियों की क्लास लगाई. इस दौरान कुछ समय तनावपूर्ण माहौल बना रहा. किसानों से समय पर और पर्याप्त मात्रा में खाद उपलब्ध कराने की मांग की गई.
0
0
Report

नाशिक विधान परिषद चुनाव: महायुति के नरेंद्र दराडे की नगरसेवकों की मुंबई यात्रा

Yeola, Maharashtra:नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी येवला, मनमाड आणि नांदगाव येथील नगरसेवकांची मुंबई येथे सहल आयोजित केली आहे. मुंबई येथे रवाना करण्यात आलेल्या नगरसेवकांना मतदानाच्या दिवशी थेट मतदान केंद्रावर आणण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, या घडामोडींमुळे विधान परिषद निवडणुकीतील राजकीय वातावरण आणखी तापले असून आगामी मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी
0
0
Report

वाशीम जिले में मानसून पूर्व वर्षा, ताप घटा; किसान खुशहाल

Washim, Maharashtra:वाशीम शहरासह जिल्ह्यात अनेक भागात आज दुपारनंतर मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली.अचानक आलेल्या पावसामुळे उकाड्याने त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले होते.मात्र,आज झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, नागरिकांनीही समाधान व्यक्त केले.पावसामुळे शेतकऱ्यांमध्येही आशेचे वातावरण निर्माण झाले असून,आगामी दोन-तीन दिवसांत समाधानकारक पाऊस झाल्यास खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग येण्याची शक्यता आहे.सध्या शेतकरी मशागतीची कामे पूर्ण करून पावसाची प्रतीक्षा करत आहेत.
0
0
Report
Advertisement

जल संकट में राहत: कोल्हापुर में खेती के लिए पाणी उपसाबंदी में अस्थायी ढील

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठीच्या पाणी उपसाबंदीतून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. जलसंपदा विभागाने जिल्ह्यातील बहुतांश नद्यांमधून शेतीसाठी पाणी उपसण्यास तात्पुरती परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात शेतीसाठी पाणी उपसाबंदी लागू केल्यानंतर आज संतप्त शेतकऱ्यांनी कोल्हापूर जलसंपदा विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर पाटबंधारे विभागाने आपल्या निर्णयात तात्पुरता बदल केला आहे. नवीन निर्णयानुसार, दूधगंगा नदी वगळता जिल्ह्यातील इतर नद्यांमधून आजपासूनच शेतीसाठी पाणी उपसण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, दूधगंगा नदीतून परवापासून पुन्हा उपसाबंदी लागू करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, पाटबंधारे विभागाने अवघ्या 24 तासांच्या आत आपल्या उपसाबंदीच्या निर्णयात बदल केल्याने शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. याबाबतची माहिती पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी दिली.
0
0
Report

पंढरपुर आंदोलन के बाद रोहित पवार की शहर दौरे की पहली झलक

Shirdi, Maharashtra:Anc - पंढरपूर येथील आंदोलनानंतर आज आमदार रोहित पवार यांनी आपल्या दैनदिन दौऱ्याला सुरवात केली असून आज रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीसाठी श्रीरामपूर शहरात हजेरी लावली.. उत्तर विभाग समन्वय अध्यक्ष पदावर निवड झाल्यानंतर त्यांनी उत्तर विभागातील समस्या जाणून घेतल्या.. यावेळी काही वयस्कर महिलांनी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रोहित यांचा सत्कार करताना मायेने डोक्यावरून हात फिरवल्याचे चित्र दिसून आले.. बाईट ऑन पंढरपूर आंदोलन स्थळी स्वच्छता पंढरपूरची भूमी पवित्र.. त्यामुळेच तेथे आंदोलनाला बसलो.. पालकमंत्री आसपास असताना मुख्यमंत्र्यांनी चर्चेला महाजनांना पाठवलं.. त्यामुळे साधे छोटे कार्यकर्ते बातमीसाठी तिथे काय करतात याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही.. ऑन अंबादास दानवे गांधीगिरी वक्तव्य पावसाळी अधिवेशनाआधी आमची बैठक होणार आहे.. त्या बैठकीत मार्ग निघाला नाही तर दानवे साहेब म्हणाले त्यापेक्षा दहा पटीने मोठे आंदोलन आम्ही करू.. सगळ्याच गोष्टीत राजकारण केलं तर विषय फाटू शकतो.. सरकारने मान्य केलं नाही तर आत्तापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठ आंदोलन आमच्या पक्षाच्या वतीने होईल.. ऑन मेघना बोर्डीकर मतदारसंघ आरोग्य दुरावस्था सरकारचा सामान्य व्यक्तींकडे दुर्लक्ष.. मोठ्या इमारती उभारायच्या मात्र निधी नाही.. मंत्र्यांच्या मतदारसंघात आरोग्याची ही अवस्था असेल तर सामान्य आमदाराच्या मतदारसंघात काय परिस्थिती असेल.. राज्यात कॅबिनेट मंत्र्यांना सुद्धा अधिकार नाही त्यामुळे राज्यमंत्र्यांना तर लांबच.. गृह, आरोग्य, शिक्षण या कोणत्याच विभागाकडे सरकारचं लक्ष नाही.. हे सगळे लोक फक्त सत्तेत गुंतलेले.. मोदी साहेबांची प्रशंसा कशी करू यात स्वारस्य.. दबाव दडपशाही करून सत्ता मिळवण्यात यांचं लक्ष.. ऑन ऑपरेशन टायगर 2029 मध्ये सत्तेवर येणार नाही हे भाजपला कळलं.. त्यामुळे ते आता वेगवेगळे पर्याय शोधत आहे.. आणि त्या महत्त्वाच्या पर्याय मतदारसंघ लिमिटेशन.. आपल्या सोयीने मतदार संघ फोडायचे हे भाजपाचे लक्ष.. ज्या पद्धतीने टीएमसीचे खासदार फोडले तसे इतर पक्षांचे खासदार फोडायचा भाजपचा प्रयत्न सुरू.. येथे अधिवेशनात संविधानच नष्ट करायचा भाजपचा प्रयत्न आहे.. ऑन अभिजित दीपके हल्ला भाजपचे चिरकुट कार्यकर्ते हिरो बनण्यासाठी असे प्रयत्न करतात.. दीपकेंवर झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो.. अस मारहाणी करून विषय संपत नसतो.. जे आंदोलन केलं जातंय ते महत्त्वाच्या विषयासाठी.. आज शिक्षण मंत्री कोण ते नाव देखील लवकर लक्षात येत नाही.. या रास्त मागणीसाठी आंदोलन होत असताना भाजपाच्याच कार्यकर्त्याने हा हल्ला केला असावा.. ऑन तुकाराम मुंडे धडक कारवाई तुकाराम मुंढे चांगले अधिकारी आणि चांगल्या विभागात त्यांची यावेळी नियुक्ती झाली.. भेसळ आधीपासूनच होती मात्र आता त्यावर कारवाई केली जात आहे.. छोट्या मोठ्या दुकानदारांवर कारवाई होऊ अन्याय झाल्यासारखं वाटेल.. मात्र यात मुख्य पुरवठा दरावर कारवाई झाली पाहिजे.. भाजप मित्र पक्षाच्या खात्यातच अशा अधिकाऱ्यांची नेमणूक करतात.. भाजपा कडील असलेल्या खात्यांमध्ये मुंडेंना स्थान नसतं.. आणि ठेवलं तरी दहा दिवसात तिथून त्यांची बदली होते.. MSRDC , SRA सारख्या खात्यांमध्ये देखील मुंडेंसारखा चांगला अधिकारी पाठवा.. मग पहा भ्रष्टाचाराच्या किती गोष्टी बाहेर येतात.. मुंडेंचा वापर राजकीय दृष्ट्या मित्र पक्षांना अडचणीत आणण्यासाठी होऊ नये एवढीच अपेक्षा.. Bite - आ.रोहित पवार , शरद पवार गट
0
0
Report
Advertisement

चिपळुण स्कूल के पहले दिन छात्राओं से भारी मेहनत करवाने वाला वीडियो वायरल

Ratnagiri, Maharashtra:चिपळुण में पहली दिन स्कूल के भीतर एक अत्यंत शर्मनाक वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो रहा है। जिला परिषद कन्या शाला में पहले दिन विद्यार्थियों का स्वागत करने के बजाय उनसे कष्टकारी काम करवाने की घटनाओं को दिखाते इस वीडियो में विद्यार्थियों से लोहे की अलमारी और कौले उठवाने जैसी मेहनत करवाई गई। ठेकेदार ने कक्षा की साफ-सफाई पर्याप्त तरीके से नहीं करवाई, जिससे विद्यार्थियों को मानसिक तौर पर तनाव का सामना करना पड़ा। इस वायरल वीडियो के सामने आने के बाद अभिभावक और शिक्षा प्रेमी गम्भीर संताप व्यक्त कर रहे हैं और संबंधित ठेकेदार के विरुद्ध कार्रवाई की मांग की जा रही है।
0
0
Report

रघुनाथदादा पाटील: केंद्र के किसानों के मुद्दों पर तत्काल चर्चा नहीं तो विरोध

Kolhapur, Maharashtra:केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या 19 आणि 20 जून रोजी होणाऱ्या कोल्हापूर दौऱ्याला शेतकरी संघटनेने विरोध दर्शवला आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर केंद्र सरकारने तातडीने चर्चा करावी, अन्यथा अमित शहा यांच्या दौऱ्यादरम्यान त्यांना काळे झेंडे दाखवण्यात येतील, असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी दिला आहे. रघुनाथदादा पाटील यांनी केंद्र सरकारवर टीका करताना, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप केला. शेतमालाला हमीभाव, वाढते उत्पादन खर्च, कर्जबाजारीपणा आणि शेतीविषयक इतर प्रलंबित प्रश्नांबाबत केंद्र सरकारने कोणतेही ठोस पाऊल उचलले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे..
0
0
Report
Advertisement

न्याय की चोट: जिल्हाधिकारी कार्यालय में सरकारी कुर्सी पर जप्ती

Buldhana, Maharashtra:न्यायaca दणका! जिल्हाधिकारी कार्यालयात सरकारी खुर्चीवरच जप्तीची नामुष्की ब्रेकिंग... प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात अशी नामुष्की ओढावली, जी ऐकून खुद्द प्रशासनही हादरलंय! जमिनी गेल्या, १७ वर्षे उलटली, तरीही मोबदल्यासाठी शेतकऱ्यांना न्यायाची भिक मागावी लागतेय. न्यायालयाने आदेश देऊनही, जिल्हाधिकारी आणि जलसंधारण विभाग मोबदला देण्यास टाळाटाळ करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. अखेर, न्यायालयाचा कडक पवित्रा आणि जप्तीचे वॉरंट घेऊन आज पीडित शेतकरी थेट सरकारी कार्यालयात धडकले! ज्या खुर्चीत बसून प्रशासन शेतकऱ्यांच्या फाईल्स दाबून बसलं होतं, आज त्याच खुर्चीवर 'जप्ती'ची नामुष्की ओढावली आहे. एका बाजूला शेतकऱ्यांचा वर्षानुवर्षांचा संघर्ष आणि दुसऱ्या बाजूला सरकारी यंत्रणेचा हा अनाकलनीय दिरंगाईचा खेळ... खुर्ची जप्त झाली खरी, पण या शेतकऱ्यांच्या
0
0
Report

Kalambaste dam construction delayed by four years, water crisis worsens in Sangameshwar

Ratnagiri, Maharashtra:मंजुरीला ४ वर्षे उलटली तरी कळंबस्ते धरण रखडले.. संगमेश्वर तालुक्यात भीषण पाणीटंचाईचे सावट.. प्रशासकीय उदासीनता आणि संथ कारभाराचा फटका कसा बसतो,याचं एक विदारक चित्र रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यात पाहायला मिळत आहे.. तालुक्यातील कळंबस्ते गावातील नवीन धरण बांधण्याच्या कामाला मंजुरी मिळून तब्बल चार वर्षांचा काळ उलटला,तरीही अद्याप प्रत्यक्ष कामाची एक वीटही रचली गेलेली नाही.. दुसरीकडे, गावाला पाणीपुरवठा करणारे उमरे धरण आता पूर्णपणे आटले असून,नागरिकांसमोर पाण्यासाठी दाहीदिशा भटकण्याची वेळ आली आहे.. नवीन धरणाचे काम वेळेत झाले असते,तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती,अशी संताप ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.. शासनाने आतातरी कागदी घोडे नाचवणे थांबवून या धरणाचे काम तातडीने सुरू करावे आणि आमची पाणीटंचाईतून कायमची सुटका करावी,अशी तीव्र मागणी आता जोर धरू लागली आहे..
0
0
Report

मिरा-भाईंदर जल संकट पर मनसे का चौंकाने वाला प्रतीकात्मक प्रदर्शन: आयुक्त से भेंट!

Mira Bhayandar, Maharashtra:मिरा-भाईंदरच्या पाणीप्रश्नावर आता देवांनी घेतली आयुक्तांची भेट! मिरा-भाईंदर शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. या प्रश्नाच्या निराकरणासाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी वेळोवेळी आंदोलने केली, निवेदने दिली तसेच प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र, पालिका प्रशासन आणि सत्ताधारी यांच्याकडून या गंभीर प्रश्नाकडे अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे दिसून येत आहे. नागरिकांच्या या व्यथा आणि संताप प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज एक अनोखे व लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. पाण्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रतीकात्मक स्वरूपात "देवच भूतलावर अवतरून" मिरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्तांची भेट घेण्यासाठी महानगरपालिका मुख्यालयात दाखल झाले. या अनोख्या आंदोलनाची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे ..
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top