icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

येवल्यात दराडे बंधूं की शिवसेना मुश्किल, सात नगरसेवकों ने पार्टी बदली

Yeola, Maharashtra:येवल्याच्या राजकारणात पुन्हा एकदा घडामोडींना वेग आला आहे. शिंदे सेनेतील सात नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला नसला तरी शिंदे गटाला मोठा धक्का नगरसेवकांनी शिक्षक आमदार किशोर दराडे व माजी आमदार नरेंद्र दराडे यांची साथ सोडून राजकीय विरोधक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेतला आहे तांत्रिकदृष्ट्या प्रवेश केला नसला तरी नेता बदलल्यामुळे आमदार दराडे बंधूं च्या राजकीय ताकदीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे दरम्यान, विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी नरेंद्र दराडे यांचा पराभव केला. त्यानंतर शिवसेना नेते उदय सामंत यांनी गोकुळ गीते यांना मुंबईत नेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घडवून आणली आणि त्यांना सहयोगी सदस्य म्हणून पक्षासोबत जोडल्याने दराडे बंधूंच्या जखमेवर आणखी मीठ चोळले गेले महायुतीत मंत्री छगन भुजबळ आणि दराडे बंधू एकत्र असले, तरी येवल्यातील त्यांच्या राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. स्थानिक राजकारणात दोन्ही गटांमधील स्पर्धा कायम राहिली असून, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या संघर्षाला आणखी धार येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की, येणारी विधानसभा निवडणूक समीर भुजबळ लढवू शकतात. तर त्यांच्या विरोधात कुणाल दराडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली, तरी दोन्ही बाजूंनी राजकीय हालचाली वेगाने सुरू असल्याचे दिसून येत आहे. सात नगरसेवकांचा पक्षप्रवेश, गोकुळ गीते यांची शिंदे यांच्याशी झालेली भेट आणि बदलत जाणारी स्थानिक राजकीय समीकरणे... या सर्व घटनांमुळे येवल्यात दराडे बंधूंची शिवसेनेतील राजकीय कोंडी होत असल्याची चर्चा रंगत आहे. मात्र, या सर्व घडामोडींना दराडे बंधू कोणत्या राजकीय रणनीतीने उत्तर देतात आणि आगामी विधानसभा निवडणुकीत नेमके कोणते चित्र उभे राहते, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
0
0
Report

नाशिक-उत्तर महाराष्ट्र में 48 घंटे में भारी बारिश और ऑरेंज अलर्ट: स्कूल बंद

Nashik, Maharashtra:अँकर: नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासाठी पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे आणि संवेदनशील असणार आहेत. हवामान विभागाने नाशिकसह उत्तर महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट जारी केला असून, नाशिकच्या पश्चिम पट्ट्यात ढगफुटीसदृश पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार नाशिक जिल्हा प्रशासन पूर्णपणे हाय अलर्ट मोडवर आले आहे. काय आहे नाशिकमधील सद्यस्थिती आणि प्रशासनाची तयारी, पाहूयात या सविस्तर रिपोर्टमधून. हवामान विभागाने नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांना पुढील 3 तासांसाठी मध्यम ते अतिजोरदार पावसाचे नाऊकास्ट इशारा दिला आहे. या वक्तव्यात त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, दिंडोरी आणि नाशिक तालुक्यात अतिवृष्टीची, तसेच त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरीच्या पश्चिम भागात ढगफुटीची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर उद्या 7 जुलै रोजी नाशिक शहरासह या पाचही तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि नाशिक शहरातील आठवडे बाजारही बंद राहतील. मुख्य निर्बंध: शाळा-कॉलेज बंद, धार्मिक स्थळे बंद, बाजारपेठा बंद, पर्यटनावर बंदी. प्रशासनाने त्रंबकेश्वर व सप्तश्रृंगी देवगडावरील दर्शन बंद ठेवले आहे. धबधबे आणि गर्दीच्या ठिकाणी आज रात्रीपासूनच कडक पोलीस बंदोबस्त आणि नाकाबंदी तैनात करण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी NDRF सज्ज असून SDRF तुकडी तैनात आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून धोकादायक घरे आणि गोठ्यांवर तातडीने कारवाई सुरू आहे. गर्भवती महिलांची प्रसूती पुढील दोन दिवसांत अपेक्षित असल्यास त्यांना आधीच रुग्णालयात दाखल होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जलसंपदा विभागाच्या अधिकारी न ण, पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण सध्या पूर्णपणे सुरक्षित असून दरवाजे उघडण्याची गरज नाही. जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या 22% पाणीसाठा असून नवीन पाणी साठवून ठेवले जाणार आहे. परिस्थितीची गांभीर्य ओळखून जलसंपदा विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासन रस्ते व रेल्वे मार्गांवर सतत देखरेख ठेवून आहेत. 5 तालुक्यांतील BDO, तहसीलदार, सरपंच आणि आरोग्य यंत्रणा 24 तास अॅक्टिव्ह मोडवर आहेत. हवामान खात्याने दिलेला इशारा पाहता पुढील काही तास नाशिककरांसाठी कसोटीचे असणार आहेत. प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज ठेवली असली तरी नागरिकांनी स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे।
0
0
Report

नाशिक में मोकाट कुत्तों के हमले में एक व्यक्ति की मौत, प्रशासन चुप क्यों?

Nashik, Maharashtra:नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट पाहायला मिळतो... या मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे... तब्बल पाच ते सात कुत्र्यांनी या व्यक्तीवर हल्ला करत तब्बल 47 ते 48 वेळा चावा घेऊन जगभर जखमी केले होते उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झालाय.... नाशिकच्या सिडको परिसरातील पांडव नगरी येथे एकादा एक घटना घडली सहा ते सात कुत्र्यांच्या हल्ल्यात एका 53 वर्षीय इसमाचा मृत्यू झालाय... राजकुमार शंकर कनोजिया असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे...कानोजिया नेहमीप्रमाणे आपल्या घरून खुटवड नगर परिसरात असलेल्या आपल्या लॉन्ड्रीच्या दुकानात पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारे पोहोचले... रोज कनोजिया ह्याच वेळेला आपल्या दुकानात येतात ते आपलं दुकान खोलत असतानाच आजूबाजू अस लेल्या मोकाट कुत्र्यांनी त्यांना पाह ताच त्यांच्यावर हल्ला चढवला... या हल्ल्यात कनोजिया जबर जखमी झालेत...विशेष बाब म्हणजे या सहा ते सात कुत्र्यांनी कानोजिया वर तब्बल 47 ते 48 वेळा चावा घेतला... पहाटेच्या sुमारास आजूबाजूला कोणीही नसल्याने तब्बल 30 ते 35 मिनिटं ह्या कुत्र्यांनी कनोजीया यांचे लचके तोडले यामध्ये कनोजीया जबर जखमी झालेत... कानोजिया आवाज ऐकून परिसरातील नागरिक जागे झाले आणि यानंतर परिस्थितीचा गांभीर्य लक्षात आलं कानोजिया यांना परिसरातील नागरिकांनी त्या कुत्र्यांना तात्काळ तिथून हुसकलं आणि कुटुंबाशी संपर्क साधला कनोजिया यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती त्यांना स्थानिक नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं 25 जून रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.. यानंतर नऊ दिवस कानोजिया जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान कानोजिया यांचा मृत्यू झाला केल्या 25 वर्षापासून खुटवड नगर परिसरात त्यांचा लॉन्ड्री चे दुकान आहे... या लॉन्ड्रीच्या दुकानातूनच त्यांचा उदारनिर्वाह चालत होता अचानक झालेल्या या गंभीरघटनेमुळे संपूर्ण कुटुंब हे दुःखाच डोंगर कोसळलं आहे...कानोजिया वरतीच संपूर्ण कुटुंुब चालत होतं.....अचानक घडलेल्या घटनेमुळे हे संपूर्ण कुटुंब रस्त्यावर आल आहे.... अचानक कनोजिया यांचा मृत्यू झाल्याने आता उदार निर्वाह कसा करावा असा प्रश्न कुटुंबासमोर आलाय.. यामुळे नाशिक महानगरपालिकेकडून काहीतरी मदत व्हावी अशी अपेक्षा कुटुंबांनी व्यक्त केली आहे.... बाईट-मनीष कानोजिया... मृत्यू झालेल्या कानोजिया चा मुलगा... मोकाट श्वानांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जाते..परिसरात येणाऱ्या जाणाऱ्या लहानमोठ्या वर हे मोकाट श्वान हल्ला करतात... महापालिकेला या बाबत अनेक वेळा तक्रार केली असून या कडे लक्ष दिल जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय... या मोकाट सोनांचालक लवकरात ललकर बंदोबस्त करावा अशी मागणी देखील नागरिकांनी केली आहे.... या घटनेनंतर नाशिक महानगरपालिकेच्या महापौर हिमगौरी अडके यांनी लगेच दखल घेत निरबीजीकरण करुज पुन्हा त्याच जागी श्वानांना सोडणाऱ्या ठिकेदारांवर कारवाई करणार असल्याचं महापौरांनी सांगितले आहे त्याचबरोबर येत्या महासभेमध्ये श्वानांचा प्रश्न महा सभेमध्ये घेणार असल्या.... मोकाट श्वानांचा प्रश्न पुन्हा आयराणी वर आला असून यावर कडक कारवाई करणार असल्या.... आयटीआय सिग्नल ते खुटवडनगर, कामटवाडे, स्व. मीनाताई ठाकरे विद्यालय या भागात रस्त्यांवर उघड्यावरच मांस विक्री होत असल्याने श्वनांची संख्या वाढली आहे. हे श्वान आक्रमक असून रोजच विद्यार्थी, वृद्धांच्या मागे लागतात, त्यांना जखमी करतात. वारंवार तक्रारी करूनही पालिका दखल घेत नाही. श्वान पकडणारी पथके कुचकामी ठरत आहेत. विशेष म्हणजे, निर्बीजीकरणावर २० कोटींचा खर्च होऊनही त्याची अंमलजावणी होत नसल्याने या निधीचा उपयोग नेमका कशासाठी होतोय ? असा प्रश्नच आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे....
0
0
Report
Advertisement

लातूर में उपवर्गीकरण के विरोध में विशाल महामोर्चा, सरकार से निर्णय वापस लेने का आह्वान

Latur, Maharashtra:अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये प्रस्तावित उपवर्गीकरणाच्या विरोधात आज लातूर शहरात भव्य विराट महामोर्चा काढण्यात आला. कृती समितीच्या वतीने आयोजित या मोर्चाच्यामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते... आनंदराज आंबेडकर आणि माजी मंत्री बबनराव घोलप यांची प्रमुख उपस्थिती होती... लातूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून सुरू झालेला हा मोर्चा गंजगोलाई, गांधी चौक मार्गे जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली... सरकारने प्रस्तावित उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा राज्यभर आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला...
0
0
Report

नांदेड–मुंबई नई रेल्वे शुरू, मराठवाड़ा-विदर्भ के यात्रियों के लिए मुंबई तक सीधा संपर्क

Washim, Maharashtra:नांदेड–मुंबई नवीन रेल्वे आजपासून झाली असून या रेल्वेला वाशिम रेल्वे स्थानकावर खासदार संजय देशमुख यांनी हिरवी झेंडी दाखवली.खासदार संजय देशमुख यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ते पहिल्यांदाच वाशिम जिल्ह्यात आले होते.यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त लावला होता. तसेच या वेळी शिंदे गटाच्या शिवसैनिकांचीही मोठी उपस्थिती होती.17665 क्रमांकाची ही रेल्वे प्रत्येक सोमवार आणि बुधवार नांदेडहून मुंबईकडे धावणार असून,17666 ही रेल्वे मंगळवार आणि गुरुवारी मुंबईहून नांदेडकडे परतणार आहे.या रेल्वेमुळे नांदेड, हिंगोली, वाशिम आणि अकोला जिल्ह्यातील प्रवाशांना मुंबईशी थेट रेल्वे संपर्क मिळणार असून शिक्षण,नोकरी, व्यवसाय आणि वैद्यकीय उपचारांसाठीचा प्रवास अधिक सोयीचा होणार आहे.
0
0
Report

मुंबई-गोवा महामार्ग पर 32 घंटे से यातायात बाधित: बारिश ने बनाया लोगों को बेहाल

Chendhare, Maharashtra:मुंबई गोवा महामार्ग 32 तासाहून अधिक काळ ठप्प असल्याची माहिती रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे नागोठणे जवळ कालपासून सुकेळी खिंडीत पाणी साचले आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प आहे. तब्बल 32 तासांपासून वाहतूक खोळंबली आहे. शेकडो वाहने आणि प्रवासी अडकून पडले आहेत. प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. महामार्गाच्या आजूबाजुला कोणतेही सुविधा नसल्याने प्रवाशांची गैरसोय झाली आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना सात ते आठ किलोमीटरपर्यंत वाहने लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मात्र या ठिकाणी कुठलीच व्यवस्था नसल्याने अडकून पडलेल्या प्रवाशांनी संताप व्यक्त केलाय.
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी में ऑरेंज अलर्ट: नदियों पर केंद्रीय जल आयोग की कड़ी निगरानी

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी - लांजा केंद्रीय जल आयोगाच्या अधिकाऱ्यांची संपूर्ण टीम नद्यांची धोका पातळी, इशारा पातळी यांचे निरीक्षण.. अँकर रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्याने पावसाचा आज ऑरेंज अलर्ट चा इशारा दिला आहे. जिल्ह्यात सरींवर पाऊस पडत आहे. रत्नागिरीची काजळी नदी देखील दुथडी भरून वाहत आहे.आंबा घाटातून काजळी नदी वाहत असते दरवर्षी ही नदी पूर रेषा ओलांडते . नद्यांची पूररेषा व देखरेख करण्यासाठी 24 तास टीम तैनात करण्यात आल्या आहेत. केंद्रीय जल आयोगाच्या अधिकाऱ्यांची संपूर्ण टीम नद्यांची धोका पातळी, इशारा पातळी यांचे निरीक्षण करत आहे. नद्यांच्या पाणी पातळीची पूर्ववत माहिती या टीम कडून दिली जात आहे, सतर्क केले जात आहे, इशारा पातळी ओलांडली तर कोणती खबरदारी घ्यावी याची माहिती दिली जाते याचा सर्व अहवाल केंद्र शासनाला दिला जातो. पावसाचा दक्षिण रत्नागिरीत काहीसा जोर कमी झाला असला तरी प्रशासन सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून असल्याचे दिसून येत आहे.
0
0
Report

बलराज घोड़ा देहू के लिए प्रस्थान; अकलूज की 40 वर्ष पुरानी पालखी परंपरा

Pandharpur, Maharashtra:संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अकलूजच्या डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटीलांचा बलराज अश्वाचे देहू कडे प्रस्थान. अकलूजच्या मोहिते पाटील कुटुंबाकडून मागील 40 वर्षांपासून संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये अश्व पाठवण्याची परंपरा आहे; मागील पाच वर्षांपासून बलराज अश्व या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत आहे. महाराणा प्रताप यांच्या अश्वाचं अश्ववंश म्हणून बलराज कडे पाहिले जाते. देहू मध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू असला तरी विना अडथळा पालखी प्रस्थानपूर्वी अश्व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होईल अशी डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांनी म्हटले.
0
0
Report

अमित ठाकरे का फडणवीस पर जोरदार निशाना: मरते लोग, भ्रष्टाचार पर सवाल

Navi Mumbai, Maharashtra:मनसे नेते अमित ठाकरे byte पॉईंटर संपूर्ण राज्यात भीषण परिस्थिती चालू आहे. मला अशा ठिकाणी आल्यावर काय बोलायचं हे कळत नाही. शॉक लागून दोन मुली रुणालयात आहेत मुंबईला झाड कोसळून माणसं मरत आहेत. शहराध्यक्ष साटम भाजपचा लोकांच्या मृत्यूवर हसतोय हा माणूस. नीचपणा चालू आहे. एक माणूस लोकांच्या मृत्यूवर हसतो याच्यापेक्षा घाण काय असू शकतं. sगळ्यात जास्त नगरसेवक तुमचे sगळ्यात जास्त आमदार तुमचे मग का हसतायेत कारण तीन वर्षे निवडणुका नाही आहेत. हा असा निर्लज्जपणा मी आधी कधीच नाही बघितला आहे. संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना शिव्या घातल्या त्यावेळी तुम्ही त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स वर बहिष्कार टाकला हे बघून मला आवडलं. म्हणजे पत्रकारांमध्ये धमक आहे माझी हीच विनंती आहे की ही हिंमत महाराष्ट्रासाठी सुद्धा दाखवा. अशा आधीच लोकांच्या नादी लागू नका जाऊच नका त्यांच्याकडे. हे जे रस्त्यावर उतरून काम करत आहेत तुम्ही नाही गेलात तर बघूया किती दिवस काम करतात. तुम्ही दाखवत आहात म्हणून ते करत आहेत. त्यांना लाजा नाही वाटत आहे ज्यांनी आपल्याला निवडून दिलं त्यांच्यासाठी आपण काम केलं पाहिजे मनापासून. तो व्हिडिओ बघून तुम्हाला राग नाही आला का एक माणूस लोकांच्या मृत्यूवर हसतोय. संपूर्ण परिवारांच्या पाठीशी आम्ही आहोत. काय निर्लज्जपणा चालू आहे. काय ऑपरेशन टायगर लावलाय तुम्ही तुम्हाला लाजा नाही वाटत. लोक मरतायेत आणि आपण पैसे घेऊन आमदार खासदार फोडतोय निर्लज्जपणे सगळ चालू आहे. मिसिंग लिंक वर मुख्यमंत्री म्हणतात हे ट्रायलर एरर आहे. पहिल्या पावसात ट्रायल असतो. ब्रिज कोसळला समजा तर तुम्ही हे सांगणार का की हे आमचं ट्रायल आहे. आता आम्ही नवीन ब्रिज बांधू आता आम्हाला आमच्या चुका कळल्या. तुम्ही म्हणता शिवसेना सत्तेत होती महानगरपालिकेमध्ये आता आमची सत्ता आले. वेळ लागणार काम करायला. तर तुम्ही त्यांच्यासोबत नव्हता का सत्तेत 25 वर्ष तुम्ही त्यांच्यासोबत नव्हता का. जिथे राज ठाकरे यांना संधी मिळाली नाशिक मध्ये तिथे करप्शन चा आरोप नाही रस्त्यावर खड्डे नाही नाशिक तुंबल नाही लोकं मेली नाहीत. आपण या प्रश्नावर कधी बोलणार आहोत की आपण फक्त ऑपरेशन टायगर करत राहणार आहोत. नीच प्रकारचा राजकारण चालू आहे मी एवढंच सांगतो तुम्हाला. बाईट- अमित ठाकरे - मनसे नेते
0
0
Report
Advertisement

नवी मुंबई में तेज बारिश-तूफान से 150 से अधिक पेड़ गिरे, वाहन भी क्षतिग्रस्त

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईत पडणारा मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याने शहरातील अनेक झाडे कोसळली. मागील 2 दिवसात 150 पेक्षा अधिक झाडे कोसळल्याची माहिती समोर आली असून झाडांची छाटणी न झाल्याने झाडे कोसळत असल्याचे समोर आले आहे. नवी मुंबई महापालिकेचा ढिसाळ कारभार समोर असून झाड कोसळल्याने अनेक वाहने देखील नुकसान झाले असून झाडाचा मूळ खोड तोडण्याची परवानगी नसल्याने झाडांची उंची वाढल्याने जप्तरदार वाऱ्यातही ही झाडे कोसळत असल्याची नगरसेवकांची प्रतिक्रिया. झाडांची उंची कमी करण्याची परवानगी द्या, नगरसेविकेची मागणी केली आहे. याबाबत आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी.
0
0
Report

इन्द्रायणी बाढ़ से देहू प्रवेश रोक: वारक़रों के लिए ताजा निर्देश जारी

Varsoli, Maharashtra:Headline : देहूकडे येणाऱ्या वारकऱ्यांना थांबण्याचे आवाहन इंद्रायणीच्या पुरामुळे देहूत प्रवेश टाळण्याचे संस्थांनचे आवाहन आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहुकडे येणाऱ्या सर्व वारकरी आणि भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना देहू देवस्थान कडून करण्यात आली असून. मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आला असून देहू शहरात प्रवेश करणे सध्या सुरक्षित नाही. त्यामुळे देहूकडे येणाऱ्या वारकऱ्यांनी ज्या ठिकाणी आहेत, तेथेच सुरक्षित थांबावे आणि पुढील सूचना मिळेपर्यंत देहूमध्ये येण्याचा प्रयत्न करू नये. प्रशासन, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे पालन करावे तसेच अफवांवर विश्वास न ठेवता नदीपात्र, घाट परिसर आणि बंद पुलांकडे जाणे टाळावे, असे आवाहन श्री जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थान विश्वस्त दिलीप महाराज मोरे यांनी केलं आहे...
0
0
Report
Advertisement

इचलकरंजी में नाबालिग के साथ सामूहिक बलात्कार, सात आरोपी गिरफ्तार

Kolhapur, Maharashtra:अनुसार अश्लील व्हिडीओ असल्याचा धाक दाखवत अल्पवयीन शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार इचलकरंजीत उघडकीस आला आहे। या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीनंतर सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। मार्च महिन्यामध्ये हा सगळा प्रकार घडल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.. संशयितांनी पीडित शाळकरी मुलीला मोबाईलवर काहीतरी दाखवायचे आहे असं सांगून एका घरामध्ये बोलावून घेतलं होतं। दरम्यान संशयितांपैकी एका अल्पवयीन तरुणाने तुझे अश्लील व्हीडीओ आहेत अशीभीती दाखवली, तर दुसऱ्या संशयिताने तिच्यावर अत्याचार केला तसेच तिसऱ्या संशयिताने तिच्यावर अत्याचार करतानाचा व्हिडीओचे चित्रीकरण केलं। यावेळी संबंधित पीडित मुलीने झटापट करून त्यावेळी आपली सुटका करून घेतली। त्यानंतर पूर्वी केलेल्या व्हिडीओच्या आधारे पीडित मुलीवर वारंवार अत्याचार करण्यात आल्याचं पोलिस तक्रारीत म्हटलं आहे.. पोलिसांनी सातही संशयितांना ताब्यात घेतलं है.
0
0
Report

चेंबूर-झाड़ दुर्घटना के विरोध में नगरपालिका अधिकारी निलंबन पर हड़ताल की चेतावनी

Mumbai, Maharashtra:चेंबूर झाड दुर्घटना आणि साकीनाका मॅनहोल दुर्घटनेत पालिका अधिकाऱ्यांना दोषी धरून त्यांचे निलंबन करण्यात आला. चौकशी न करताच या अधिकाऱ्यांचे निलंबन केल्याचा आरोप करीत चौकशी करून अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, आता त्यांना पुन्हा कामावर घ्यावे अथवा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यासाठी म्युन्सिपल मजदूर युनियन, म्युन्सिपल इंजिनियर्स असोसिएशन आणि बृहन्मुंबई म्युन्सिपल इंजिनियर्स युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने परिमंडळ पाच चे उपायुक्त यांच्या कार्यालयासमोर पालिका कर्मचारी, अधिकारी निदर्शने करण्यात आली. या वेळी कामगार नेते शशांक राव, नवनाथ घाडगे इत्यादीनी हजेरी लावत पालिका अधिकारी आणि कर्मचारी यांना मार्गदर्शन केले. या वेळी दोन दिवसात जर हे निलंबन मागे घेतले नाही तर तीव्र आंदोलनात करीत मुंबई ठप्प करण्याची चेतावणी कामगार नेत्यांनी दिली आहे.
0
0
Report

बीड के कपिलधार वाड़ी: पुनर्वसन नहीं, मौत का खतरा बना रहा

Beed, Maharashtra:बीड: मृत्यूच्या सावटात जगणारे कपिलधार वाडीतील 200 कुटुंुब! चारही बाजूंनी महाकाय डोंगर... आणि पायाखाली भूस्खलनाची वेळोवेळी जाणवणारी चाहूल पाहून बीड जिल्ह्यातील कपिलधार वाडी हे गाव आज जीव मुठीत धरून जगतंय. गेल्या एक वर्षापासून घरांना तडे गेलेत, रस्त्याला भेगा पडल्यात. पण जिल्हा प्रशासन मात्र पूर्णतः उदासीन आहे. यंदा पावसाने जर्का रौद्र रूप धारण केलं, तर हे गावही रायगडच्या माळीणसारखं मातीखाली गाडलं जाण्याची भीती ग्रामस्थांना सतावतेय... पाहुयात एक खास ग्राउंड रिपोर्ट! kapiladhar vadi गावाचं पोट शेती आणि श्वास पशुधनावर आधारित आहे. प्रशासन पुनर्वसनाचे बोलतंय... पण त्या घरांसोबत शेतीसह आमच्या गाय-गोठ्याचं काय? ही आर्त मागणी आहे. गेल्या वर्षी गावाचा संपर्क तुटला, प्रशासनाला पुनर्वसनाचं आश्वासन दिलं गेलं; सध्या फक्त घोषणा, प्रत्यक्ष पायात एक वीटही हलली नाही. गावातील एसटी बंद आहे, शाळा दुसऱ्या गावात हद्दपार झाली आहे. ग्रामस्थांना कायमचं घर नको, पावसाळ्यापुरतं पत्र्याचं शेड तरी बांधून द्या, अशी मागणी. पावसाच्या सरी सुरू झाल्यावरच निधी मंजूर झाल्याची माहिती मिळते. आता कपिलधार वाडीसमोरचा प्रश्न पुनर्वसनाचा नाही, तर जीविताच्या सुरक्षेचा आहे. प्रशासनाची गती थंडी, भूस्खलनाचा धोका वाढत असून दोनशे कुटुंबं अडकली आहेत. मदतीचे हात वेळेत न येण्याची भीती; मोठी दुर्घटना घडण्याआधीच संकट टाळणं हीच खरी कसोटी.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top