icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

अकोला नगरपालिका स्ट्रीट लाइट चोरी मुद्दे पर घमासान, जियो टैगिंग का फैसला

Akola, Maharashtra:अकोला महापालिकेच्या स्थायी समिती सभेत शहरातील तब्बल अडीच हजार स्ट्रीट लाईट चोरीचा मुद्दा चांगलाच गाजला. शहरातील स्ट्रीट लाईट व्यवस्थेवरून विरोधकांनी सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांना धारेवर धरत गंभीर आरोप केले. अकोला शहरात प्रत्यक्ष 40 हजार स्ट्रीট लाईट दाखवा आणि एक लाख रुपयांचे बक्षीस घेऊन जा, असे खुले आव्हानही विरोधकांनी सभागृहात दिले. त्यामुळे सभेत काही काळ वातावरण तापले होते. अकोला महापालिकेच्या स्थायी समिती सभेत शहरातील स्ट्रीट लाईटचा विषय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. शहरातील तब्बल अडीच हजार स्ट्रीट लाईट चोरीला गेल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. काँग्रेसचे नगरसेवक आझाद खान यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत स्ट्रीट लाईटच्या आकडेवारीवरच संशय व्यक्त केला. शहरात दाखविण्यात येणाऱ्या स्ट्रीट लाईटची संख्या आणि प्रत्यक्ष स्थिती यात मोठी तफावत असल्याचा आरोप त्यांनी केला.दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी महापालिकेकडून शहरातील स्ट्रीट लाईटचे जिओ टॅगिंग करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सभेत देण्यात आली.
0
0
Report

सातारा के 8 युवक अम्बेनाली घाटी दुर्घटना में मौत, गांव में मातम

Satara, Maharashtra:सातारा - साताऱ्याहून हर्णे बीचला फिरण्यासाठी गेलेल्या साताऱ्यातील 8 युवकांचा पोलादपूर जवळच्या आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ कार पंधराशे फूट खोल दरीत कोसळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती..या सर्वांचे मृतदेह महाबळेश्वर आणि प्रतापगड ट्रेकर्स यांच्या माध्यमातून दरीतून बाहेर काढण्यात आले . यामधील 5 मृतदेह आसगाव येथील असल्यामुळे संपूर्ण आसगाव मध्ये शोककळा पसरली. रात्री 1.30 वाजण्याच्या sुमारास 5 जणांचे मृतदेह गावामध्ये दाखल झाल्यानंतर घरातल्यांचा आक्रोश हा हृदय पीळवटून टाकणारा होता... यावेळी युवकांचे मृतदेह दोन ट्रॅक्टर ट्रॉलीच्या सहाय्याने स्मशानभूमीत आणल्यानंतर एकाचवेळी पाच जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले.मोठ्या संख्येने गावातील नागरिक,मित्र परिवार यावेळी उपस्थित होता
0
0
Report
Advertisement

पुणे विधान परिषद सीट पर महायुती बनाम बीजेपी के बीच तेज टक्कर, संख्या बल साफ दिखे

Pune, Maharashtra:पुण्यातील स्थानीय स्वराज्य संस्था की जागे पर महायुती में अब खुला रस्साकशी शुरू हो गई है... राष्ट्रवादी की पारंपरिक जगह पर बीजेपी ने दावा ठोकते हुए दोनों पार्टियाँ आमने-सामने खड़ी हो गईं... देखें पुणे में किसकी कितनी ताकत है...? पुणे विधान परिषदे की सीट के लिए महायुती में मिठाचा खडा...!!! बीजेपी के बीडकरों के दावे पर राष्ट्रवादी ने संख्या-बल दिखाया... पुणे विधानपरिषद बिनविरोध होने की संभावना धूसर... वीडियो... (चार्ट) पुणे जिल्हे के स्थानीय स्वराज्य संस्थाओं के पक्षीय पदाधिकारिकें के यह तौलनिक संख्या-बल देखते हुए इस सीट पर पहले दावे का राष्ट्रवादी का नज़रिया दिखाई देता है... बल्कि पिछले दो टर्म से राष्ट्रवादी के मावळते आमदार अनिल भोसले ही चुने जाते रहे... इस बार स्थिति काफी अलग है क्योंकि पुणे मनपा और PCMC दोनो नगरपालिकाएं बीजेपी ने समर्थक पर ही जीतकर लाईं हैं, जिससे पुणे विधान परिषदे के मतदाताओं की संख्या बढ़ी है... अतः आंकड़ों के आधार पर राष्ट्रवादी 344 और बीजेपी 305 Official संख्या-बल को धार दे रहा है... साथ ही स्थानीय निकायों को भी विधानसभा सीट के लिए समर्थक मान लिया गया है... दौंड और इंदापुर से आये स्थानीय आघाडियाँ हमारा दावा बीजेपी के पास है... ऐसे सभी आंकड़े मिलकर बीजेपी के पास इस चुनाव के लिए 333 संख्या-बल मानते हैं... गणेश बीडकर, बीजेपी के इच्छुक उम्मीदवार
0
0
Report

जालना जिले में मॉनसूनपूर्व बरसात, किनारे के खेत और घरों को नुकसान

Jalna, Maharashtra:जालना : जिल्ह्यातील जाफ्राबाद, भोकरदन तालुक्यात मॉन्सूनपूर्व पावसाची हजेरी वादळी वाऱ्यासह पाऊस. परतूर, मंठा तालुक्यातही वादळी अवकाळी वाऱ्यासह पाऊस, केळी पिकासह, घरांचंही नुकसान. जालना जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पावसाने ढगांच्या कडकडाटासह हजेरी लावलीय. जिल्ह्यातील परतूर, मंठा, भोकरदन आणि जाफ्राबाद तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावलीय. परतूर आणि मंठा तालुक्यात सायंकाळच्या_sुमारास तर भोकरदन आणि जाफ्राबाद तालुक्यात रात्री 8 वाजेच्या_sुमारास वादळी वाऱ्यासह पावस कोसळला. परतूर आणि मंठा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावस झाल्यानं केळी पिकांबरोबरच घरांचीही पडझड झाली. तर जाफ्राबाद आणि भोकरदन तालुक्यात कोणताही नुकसान झालं नसलं तरी उकाड्याच्या संकटात सापडलेल्या नागरीकांची मात्र सुटका झाली आहे.
0
0
Report
Advertisement

लातूर में सीबीआई की बड़ी कार्रवाई, पांचवे डॉक्टर की पूछताछ शुरू

Latur, Maharashtra:लातूर में CBI की बड़ी कार्रवाई... औसा रोड पर नामांकित डॉक्टर को चौकशी के लिए हिरासत में लिया गया है। प्रसूति, स्त्री रोग और IVF सेंटर चलाने वाला डॉक्टर CBI के रडार पर था। पिछले एक घंटे से उन डॉक्टर की चौकशी शुरू हो चुकी है। लातूर में चार डॉक्टरों के बाद अब पांचवे डॉक्टर की चौकशी हो रही है। जांच की अवधि बढ़ती दिख रही है। लातूर में CBI की जांच की व्यापकता और बढ़ती दिख रही है। लातूर शहर के औसा रोड पर एक नामी निजी डॉक्टर को चौकशी के लिए हिरासत में लिया गया है। संबंधित डॉक्टर प्रसूति, स्त्री रोग और IVF सेंटर चलाते हैं। इससे पहले लातूर शहर के चार डॉक्टरों की जांच हो चुकी है। कई दिन से वह पांचवा डॉक्टर CBI के रडार पर था। पिछले एक घंटे से उनकी पूछताछ शुरू है, इस पूछताछ से आगे किस तरह के तथ्य सामने आ सकेंगे, यह सबकी नजर है।
0
0
Report

जनगणना के काम के दौरान सांगोलामे शिक्षक की दिल का दौरा से मौत

Pandharpur, Maharashtra:Anchor - जनगणनेचे राष्ट्रीय कर्तव्य बजावत असताना सांगोल्यातील राजाराम दामोदर ढोले (वय ४९) या शिक्षकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. येथील विद्यामंदिर प्रशालेत सहशिक्षक म्हणून कार्यरत होते. राजाराम ढोले यांची जनगणना प्रगणक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. सोमवारी सकाळी सुमारे ९.४५ वाजण्याच्या sुमारास सांगोला शहरालगतच्या गावडे वस्ती परिसरात जनगणनेअंतर्गत माहिती संकलनाचे काम सुरू असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. काही क्षणांतच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तत्परता दाखवत त्यांना तातडीने सांगोला येथील दक्षता हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
0
0
Report
Advertisement
0
0
Report

अम्मा की पढ़ाई कार्यक्रम: 693 विद्यार्थ्यांचा गौरव, मार्गदर्शनाचे संदेश

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर: 'अम्मा की पढ़ाई' उपक्रमाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन चंद्रपरात उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात 10 वी आणि 12 वी परीक्षेत 75 टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करणाऱ्या तसेच जेईई परीक्षेत प्राविण्य मिळविणाऱ्या 693 विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक व्याख्याते यजुर्वेद महाजन यांची उपस्थिती होती. महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना यश मिळवण्यासाठी मोठी स्वप्ने पाहणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात जागतिक स्तरावर यश मिळवू शकतात. त्यासाठी जिद्द, सातत्य आणि आत्मविश्वास असणे आवश्यक आहे. मोबाईल आणि सोशल मीडियाचा योग्य वापर करून ज्ञान मिळवा, वेळेचे व्यवस्थापन शिका आणि अपयशाला घाबरू नका. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काहीतरी वेगळे करण्याची क्षमता आहे. असेही ते म्हणाले। आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
0
Report

भंडारा मोहाडी तहसील में युवक कांग्रेस का बड़ा मोर्चा, मांगों पर निर्णय की मांग

Bhandara, Maharashtra:भंडाऱ्याच्या मोहाडी तहसील कार्यालयावर आज तुमसर-मोहाडी विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने विविध जनहिताच्या मागण्यांसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला. प्रफुलजी बिसने व भूपेंद्रजी साठवने यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात युवक, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढ कमी करणे, ओबीसी समाजाच्या जातनिहाय जनगणनेसाठी स्वतंत्र कॉलम, शेतकरी कर्जमाफी, बेरोजगारांना रोजगार, रिक्त शासकीय पदभरती, ग्रामीण सुविधा सुधारणा आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत शासनाला देण्यात आले. शासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा युवक काँग्रेसने दिला.
0
0
Report
Advertisement

कोकण की अर्थव्यवस्था सिर्फ आम और काजू नहीं, प्रमोद जठार के बयान से नया विवाद

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. कोकणात केवळ आंबा,काजू आणि पर्यटनावर अर्थव्यवस्था मर्यादित.....त्या भागांवर फक्त एक कुटुंब विकसित होईल कोकण नाही. अणुऊर्जा प्रकल्पावरून प्रमोद जठार यांच्या विधानामुळे वादाची शक्यता. कोकणातील आंबा काजू आता बदलत्या हवामानामुळे धोक्यात निसर्गावर अवलंबून उद्योगावर अवलंबून राहिलो तर आपण अडचणीत येऊ....भाजपच्या विधान परिषदेचे आमदार यांचे विधान. अणुऊर्जा प्रकल्प व्हायला पाहिजे असेल तर समुद्र लागतो आणि समुद्र म्हटलं की कोकण..... अणुऊर्जा प्रकल्पावरून भाजपाचे आमचे आमदार प्रमोद जठार यांचे सूचक विधान मुख्यमंत्री आम्हाला सांगून प्रकल्प करत नाही....जठार प्रकल्पबाबत आम्ही सार्वजण बसून निर्णय घेऊ.... जठार आंबा-काजूवर कोकण चालणार नाही; प्रमोद जठारांच्या विधानाने नवा वाद पेटणार? उद्धव ठाकरे मला उमेदवारी देणार होते; प्रमोद जठारांचे दावे आणि विकासावरून नवा वाद कोकणातील अर्थव्यवस्थेबाबत भाजप आमदार प्रमोद जठार यांचे चिपळुणातील पत्रकार परिषदेत मोठे विधान केवळ आंबा, काजू आणि पर्यटनावर कोकणची अर्थव्यवस्था मर्यादित राहू शकत नाही: जठार या व्यवसायातून एखादं कुटुंब विकसित होईल, संपूर्ण कोकण नाही: जठार बदलत्या हवामानामुळे कोकणातील आंबा आणि काजू उत्पादन धोक्यात येत असल्याचा दावा निसर्गावर अवलंबून उद्योगांवर राहिलो, तर आपण अडचणीत येऊ: जठार अणुऊर्जा प्रकल्पावरही प्रमोद जठारांचे सूचक विधान
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top