445001
यवतमाळ : महिला बँक घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या बाबाजी दाते महिला बॅंकेत २४२ कोटींच्या अपहार प्रकरणात महिनाभराने अटकसत्र सुरू झाले आहे. पोलिसांनी शिवसेना नेते रमेश अगरवाल, व्यावसायिक प्रकाश पिसाळ आणि ठेकेदार प्रशांत पामपट्टीवार यांना अटक केली आहे. याआधी बँकेच्या CEO सुजाता महाजन, तिचा पती विलास महाजन, ॲड. वसंत मोहरेकर आणि नवलकिशोर मालाणी यांना अटक झाली होती. आता अटक केलेल्या आरोपींची संख्या सात झाली आहे. २०६ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत, ज्यामुळे संचालक व लेखा परीक्षक चिंतेत आहेत.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नाना पटोले बोले: ऑपरेशन गिधाड है, टायगर नहीं—लोकतंत्र के लचके टूट रहे
Nagpur, Maharashtra:हे ऑपरेशन टायगर नाही, तर हे ऑपरेशन गिधाड आहे, हे लचके तोडण्याचे काम केले जात आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिली आहे.. हे ऑपरेशन गिधाड असताना त्यास ऑपरेशन टायगर म्हणून टायगर चे आरोप करू नका... यांच्याकडे खूप पैसे आहे, त्यामुळे हे लोकशाहीचे लचके तोडत आहे असा आरोप ही नाना पटोले यांनी केला आहे...0
0
Report
घर में दीया जलنے से पूजा कक्ष में आग, किचन और फर्नीचर भारी नुकसान
Bhandara, Maharashtra:पूजा घरात जळत असलेल्या दिव्यामुळे घराला आग लागली व त्यात घरातील सामान व फर्नीचर जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गोंदिया शहरातील मामा चौकातील विजय मिश्रा यांच्या घरातील पूजा खोलीत दिवा जळत होता व त्यामुळे आगीने भडका घेतला. यामध्ये घरातील किचन व पूजा रूममध्येच आग भडकली. विनय मिश्रा यांनी फोनवरून अग्निशमन विभागाला माहिती दिली असता अग्नी शमन गाडी घटनास्थळी येत आग आटोक्यात आणली. मात्र आगीमुळे किचनमध्ये फ्रीज व अन्य साहित्य तसचे फर्नीचर जळून मोठे नुकसान झाले.0
0
Report
आष्टीकर के बेटे कृष्णा पाटील बनेंगे विधान परिषद उम्मीदवार; महाविकास आघाडी में चुनावी घमासान शुरू
Nanded-Waghala, Maharashtra:खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे सुपुत्र कृष्णा पाटील आष्टीकर नांदेड विधान परिषदेचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यामुळे महाविकास आघाडी उद्या होणाऱ्या मतदानाबाबत काय निर्णय घेणार हा प्रश्न निर्माण झालाय. अद्याप कृष्णा पाटील आष्टीकर हेच आमचे उमेदवार असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी दिलीये. आष्टीकर जर शिवसेनेत गेलेच तर महाविकास आघाडीतील घटक पक्षातील सर्वांसोबत चर्चा करून मतदानाबाबत निर्णय घेऊ असेही चव्हाण म्हणाले. त्यांच्याशी बातचित केलीये आमचे प्रतिनिधी सतीश मोहिते यांनी.0
0
Report
Advertisement
भाऊसाहेब वाकचौरे की पत्नी सरस्वती का बयान: दिल्ली और Haridwar कार्यक्रम पर प्रतिक्रिया
Shirdi, Maharashtra:Shirdi News Flash खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पत्नी सरस्वती वाकचौरे यांची प्रतिक्रिया आली समोर काल सायंकाळी ते दिल्लीला गेलेत... हरिद्वार येथील धार्मिक कार्यक्रमाला आज जाणार आहेत... काल रात्री त्यांच्याशी बोलणं झालं होतं.. आज संपर्क केला नाही... राजकीय चर्चांबद्दल मला माहित नाही... मी देखील हे सगळ टिव्ही वर पाहत आहे...0
0
Report
दिल्ली में ऑपरेशन टायगर के बीच सांसद संजय जाधव रवाना
Parbhani, Maharashtra:अँकर -ऑपरेशन टायगर वरून दिल्लीमध्ये राजकीय घडामोडींना आता चांगलाच वेग आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव हे काल नांदेड येथून चार्टड विमानाने तातडीने दिलीत रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे त्यानंतर आता परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या घरासमोर शुकशुकाट पाहायला मिळत आहे खासदार संजय जाधव यांचे सुरक्षारक्षक आणि ड्रायव्हर हे देखील परभणीतच असल्याची माहिती समोर येत आहे खासदार संजय जाधव ज्या गाडीने प्रवास करतात ती गाडी सुद्धा संजय जाधव यांच्या घरासमोर असल्याचं चित्र आहे0
0
Report
पुणे के आंबेगाव में पोल्ट्री फार्म में 3600 मुर्गियों की मौत, किसान ने सहायता मांगी
Ambegaon, Maharashtra:अँकर: पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. आंबेगाव तालुक्यातील लाखणगाव येथे एका पोल्ट्री फार्ममध्ये तब्बल ३,६०० बॉयলर कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाला आहे. यामुळे संबंधित शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून परिसरात खळबळ उडाली आहे. संतोष पोंडे असे या बाधित शेतकऱ्याचे नाव असून, ते गेल्या १५ वर्षांपासून पोल्ट्री व्यवसाय करत आहेत. त्यांच्या पोल्ट्री शेडमध्ये एकूण ३,७०० कोंबड्या होत्या. नेहमीप्रमाणे सायंकाळी खाद्य टाकण्यासाठी गेले असता, त्यांना कोंबड्या मृत अवस्थेत आढळल्या. या दुर्दैवी घटनेत ३,७०० पैकी केवळ १०० कोंबड्या जिवंत राहिल्या असून, तब्बल ३,६०० कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. एवढ्या मोठ्या संख्येने कोंबड्यांचा अचानक मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, कृषी अधिकारी... घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, तपास सुरू आहे. मात्र, या घटनेमुळे पोंदे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांनी शासनाकडे मदतीची मागणी केली आहे。0
0
Report
Advertisement
वसई में राशन घोटाले के आरोप; 120 क्विंटल धान्य जब्त
Vasai-Virar, Maharashtra:वसईमध्ये पुरवठा विभागाने रेशन धान्याच्या काळाबाजाराविरोधात मोठी कारवाई केली आहे. वसई पश्चिमेतील झेंडा बाजार परिसरातील एका रेशन दुकानातून ग्राहकांना मिळणाऱ्या धान्याची बेकायदेशीर विक्री होत असल्याची माहिती पुरवठा विभागाचे अधिकारी भागवत सोनार यांना मिळाली होती. त्यानंतर पुरवठा विभागाच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकत तब्बल १२० क्विंटलहून अधिक धान्यसाठा जप्त केला. या प्रकरणी इम्तियाज असीम शेख आणि त्याच्या साथीदाराविरोधात पुरवठा विभागाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. शासनाकडून लाभार्थ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या धान्याचा गैरवापर करून त्याची काळाबाजारात विक्री केल्याचा आरोप संबंधितांवर आहे. दरम्यान, सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्याचा गैरवापर होत असल्याचे आढळल्यास संबंधित कार्डधारक आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पुरवठा विभागाने दिला आहे.0
0
Report
अंबरनाथ में आग: आशिर्वाद अस्पताल के सामने खड़ी पांच मोटरसाइकिलें जलकर खाक
Ambernath, Maharashtra:अंबरनाथ पश्चिमेतील उलन चाळ परिसरात आशीर्वाद हॉस्पिटलसमोर उभ्या असलेल्या दुचाकींना आज पहाटे आग लागल्याची घटना घडली. या आगीत तब्बल पाच दुचाकी जळून भस्मसात झाल्या. पहाटे सव्वाचार वाजताच्या सुमारास गॅरेजबाहेर उभ्या असलेल्या दुचाकींना अचानक आग लागली. आगीने काही क्षणातच रौद्रर रूप धारण केल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी तातडीने अंबरनाथ अग्निशमन दलाला माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेने आग विझवून परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, तोपर्यंत पाच दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या होत्या. दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली? याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.0
0
Report
नालासोपारा नगरपालिका अस्पताल में तीन दिन से शव पड़ा; दुर्गंध से मरीज-परिजनों में हंगामा
Vasai-Virar, Maharashtra:नालासोपारा महापालिका रुग्णालयात तीन दिवस मृतदेह पडून; दुर्गंधीमुळे रुग्ण व नातेवाईक त्रस्त नालासोपारा पूर्व येथील तुळींज परिसरातील महापालिका रुग्णालयात एका नायजेरियन नागरिकाचा मृतदेह गेल्या तीन दिवसांपासून ठेवण्यात आल्याने मोठा गोंधळ उडाला. मृतदेह दीर्घकाळ पडून राहिल्याने त्यातून दुर्गंधी येऊ लागली आणि संपूर्ण रुग्णालय परिसरात अस्वच्छ वातावरण निर्माण झाले. दुर्गंधीमुळे रुग्ण, त्यांचे नातेवाईक तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. अनेकांनी बाहेरून मास्क खरेदी करून ते परिधान करत रुग्णालयात थांबण्याचा पर्याय निवडला. या प्रकारामुळे रुग्णालय प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली. , संबंधित मृत व्यक्ती नायजेरियन नागरिक असल्याने त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधणे व आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे होते. यामुळे मृतदेह ताब्यात घेण्यास विलंब झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे ... या घटनेमुळे रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थापन आणि शवविच्छेदनानंतर मृतदेह विल्हेवाट प्रक्रियेच्या सुविधांबाबत उपाययोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.. बाईट- रुग्णालयात आलेले नागरिक.0
0
Report
Advertisement
खासदार नागेश पाटील आष्टीकर नॉट रिचेबल, हैदराबाद-दिल्ली यात्रा की चर्चा जोरों पर
Nanded-Waghala, Maharashtra:खासदार नागेश पाटील आष्टीकर नॉट रिचेबल असून त्यांचे हदगाव येथील मूळ निवासस्थानी आष्टीकर नाहीत. नांदेड शहरातील निवासस्थानी सुद्धा आष्टीकर नाहीत. काल दुपारपासून आष्टीकर नॉट रिचेबल आहेत. काल सायंकाळी आष्टीकर हैद्राबाद विमानतळावरून दिल्लीला गेल्याची सूत्रांची माहिती आहे. आष्टीकर नॉट रिचेबल असल्याने ऑपरेशन टायगर मध्ये तेही असल्याची जोरदार चर्चा आहे.0
0
Report
शिंदे के नेतृत्व में विधायक-सांसद एकजुट, संजय राऊत पर आरोपों की राजनीति तेज
Nagpur, Maharashtra:नागपूर नरेंद्र भोंडेकर, शिवसेना आमदार, भंडारा (on ऑपेरेशन टायगर ) -- तिकडचे आमदार, खासदार अस्वस्थ आहे --- तर इकडे शिंदेंकडे सगळे चांगल्या पद्धतीने समन्वयामध्ये आहे... --- त्यामुळे त्यांना आपण पण इकडे यावं असे वाटत आहे -- आमदारांना विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असते आणि शिंदे ते उत्तम पद्धतीने करतात -( लोकसभेत खासदारांसोबत होतय ते आमदारांसोबत होणार का?) -- का नाही होऊ शकत.... चांगलं नेतृत्व मिळत असेल --- ते त्यांना वेळ येत नाही... समजून घेत नाही अडचण सोडवत नाही... त्यांच्यासोबत समन्वय होत नाही (on raut ट्विट ) --- संजय राऊत यांना फक्त आरोप करायला आवडते..... आपल्या चुकांमध्ये कधीच सुधारणार की नाही?.... त्रास होत असेल म्हणून ते जात आहे -- राऊत साहेब तुम्ही आरोप करण्यापेक्षा जे जात आहे त्यांना थांबवू शकत नाही ही तुमची कमतरता आहे.... तुमची कमतरता लपोरण्या करता आपणा सपना मनी मनी सारखे आणि पन्नास खोके सारखे आरोप करताय --- भविष्यात संजय राऊत पण इकडे येतील... त्यांचेही शिंदे साहेबांसोबत चांगले संबंध -- शिंदे साहेब हे मॅग्नेट आहे काम करणारा मॅग्नेट आहे... काही होऊ शकत0
0
Report
भाऊसाहेब वाकचौरे दिल्ली पहुंचने से हलचल, शिवसेना-ठाकरे चर्चा
Shirdi, Maharashtra:खासदार भाऊसाहेब वाकचौरे नाॅटरीचेबल... ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असताना वाकचौरे दिल्लीत पोहचल्याची माहीती... काल शिर्डी विमानतळावरून संध्याकालीन पाच वाजता वाकचौरे दिल्लीकडे रवाना... ठाकरे गटाचे सहा खासदार लोकसभा अध्यक्षांची आज भेट घेणार असल्याची चर्चा... ठाकरेंची साथ सोडून शिवसेना शिंदे गटात करणार प्रवेश..? वाकचौरे दिल्लीतील एका हाॅटेलमध्ये असल्याची माहीती...खा.वाकचौरेंचा फोन नाॅटरीचेबल....0
0
Report
Advertisement
रोहा में सरकारी अनुदान के खाद की बड़े पैमाने पर कालाबाजारी का पर्दाफाश
Chendhare, Maharashtra:रोह्यात काळाबाजार उघड. कृषी सेवा केंद्र मालकावर गुन्हा रोहा तालुक्यात शासकीय अनुदानावर वितरित करण्यात आलेल्या खतांचा मोठा काळाबाजार उघडकीस आला आहे. ३ लाख ५४ हजार ५१३ रुपये किमतीचा खतसाठा गायब झाल्याप्रकरणी कृषी सेवा केंद्राच्या मालकाविरोधात रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहा शहरातील शेतकरी कृषी सेवा केंद्र’ या दुकानात शासकीय अनुदानावरील खतसाठा उपलब्ध नसल्याचे आढळून आले. कृषी विभागाच्या पथकाने दुकानाची तपासणी केली असता, नोंदीनुसार उपलब्ध असणे अपेक्षित असलेला संपूर्ण खतसाठा गायब असल्याचे निदर्शनास आले. याशिवाय खत खरेदीची चलने, साठा नोंदवही, विक्री रजिस्टर तसेच पीओएस मशीनशी संबंधित आवश्यक अभिलेखही उपलब्ध नव्हते. त्यामुळे संबंधित खतसाठा अधिकृतपणे शेतकऱ्यांना न विकता औद्योगिक वापरासाठी किंवा काळ्या बाजारात चढ्या दराने विक्री केल्याचा संशय कृषी विभागाने व्यक्त केला आहे.0
0
Report
शिवसेना के सांसद संजय पाटील दिल्ली स्थित आवास पर पहुँचे, समर्थक देखे गए
Mumbai, Maharashtra:शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील हेदेखील दिल्लीला पोहोचले असल्याची माहिती मिळत आहे त्यांच्या निवासस्थानी शुभ सकाळ आहे का रात्रीपर्यंत ते त्यांच्या या निवासस्थानी होते परंतु आता मात्र ते दिल्लीत असल्याची माहिती समोर येत आहे त्यांच्या निवासस्थाना जवळून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांनी0
0
Report
शिक्रापुर में ट्रक-बस टक्कर: टेम्पो पलटा, मुसाफिरों को हल्की चोट, पुलिस कर रही जांच
Shirur, Maharashtra:पुणे AHilyaNagar महामार्ग पर भीषण हादसा हुआ। तेज गति से आ रही निजी ट्रैवल बस ने शिक्रापुर के बजरंगवाड़ी के पास टेम्पो को पीछे से जोरदार धक्का दिया, जिससे टेम्पो महामार्ग पर पलट गया। पुणे से अहिल्यानगर की दिशा में जा रही ट्रैवल बस ने टेम्पो की पिछली तरफ जोरदार टक्कर दी, जिससे यातायात पर व्यापक जाम लग गया। हादसे में किसी की जान नहीं गई, लेकिन ट्रैवल बस के यात्रियों और टेम्पो चालक को हल्के-फुल्के जख्म आए। घटना का पूरा दृश्य CCTV में कैद हुआ है और मामले की आगे की जांच शिक्रापूर पुलिस कर रही है।0
0
Report
Advertisement
