445001
यवतमाळ : महिला बँक घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या बाबाजी दाते महिला बॅंकेत २४२ कोटींच्या अपहार प्रकरणात महिनाभराने अटकसत्र सुरू झाले आहे. पोलिसांनी शिवसेना नेते रमेश अगरवाल, व्यावसायिक प्रकाश पिसाळ आणि ठेकेदार प्रशांत पामपट्टीवार यांना अटक केली आहे. याआधी बँकेच्या CEO सुजाता महाजन, तिचा पती विलास महाजन, ॲड. वसंत मोहरेकर आणि नवलकिशोर मालाणी यांना अटक झाली होती. आता अटक केलेल्या आरोपींची संख्या सात झाली आहे. २०६ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत, ज्यामुळे संचालक व लेखा परीक्षक चिंतेत आहेत.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
लातूर में NEET पेपर लीक मामला: CBI की कार्रवाई के बीच कुलकर्णी परिवार लापता
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... NEET पेपर लीक मामले में CBI जांच को बड़ा मोड़... पी. व्हि. कुलकर्णी के लातूर स्थित घर पर ताला... परिवार के लापता होने की चर्चा... CBI कार्रवाई के बाद कुलकर्णी परिवार के अज्ञात स्थान पर जाने की जानकारी... NEET पेपर लीक मामले से लातूर में हड़कंप... पूरे इलाके में चर्चाओं का माहौल...0
0
Report
अमरावती मेडिकल कॉलेज में परिचारिका पर अत्याचार; आरोपी नहीं पकड़े, कर्मी हड़ताल की चेतावनी
Amravati, Maharashtra:धक्कादायक अमरावती मेडिकल कॉलेजमें परिचारिके पर अत्याचार; आठ दिन उलटने के बाद भी आरोपी सापडत नहीं आ रहा है, जिसके कारण आरोग्य कर्मचारी आक्रामक हो गए हैं। आरोपी पर कार्रवाई के लिए मेडिकल कॉलेज के कर्मचारियों ने हड़ताल शुरू की है। अगर आज दुपहर तक आरोपी को गिरफ्तार नहीं किया गया तो अमरावती के पालकमंत्री एवं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे को घेराव करने की चेतावनी आरोग्य कर्माचारियों ने दी है।0
0
Report
मोताला SBI ATM डकैती: गैस कटर से लाखों चोरी, शुरुआती जांच शुरू
Buldhana, Maharashtra:मोতाळा मोताळ्यात SBI एटीएम फोडून लाखोंची चोरी Anchor : बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा शहरातील तहसील कार्यालयाजवळ असलेल्या State Bank of India च्या एटीएमवर अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री दरोडा टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे २ ते ३ वाजेच्या सुमारास मोताळा तहसील चौकातील SBI चे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने कापून चोरट्यांनी त्यातील रोकड लंपास केली. संबंधित एटीएममध्ये अंदाजे ७ लाख रुपयांची रोकड असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत आहे. या धाडसी चोरीमुळे मोताळा शहरात खळबळ उडाली आहे0
0
Report
Advertisement
ईश्वरपुर में पुलिस मारपीट: ग्रामीणों का मौन मोर्चा, चार अधिकारियों के खिलाफ कार्रवाई
Sangli, Maharashtra:काही दिवसांपूर्वी बहे येथे दोन तरुण कृष्णा नदीच्या काठावर मोटर दुरुस्ती करण्यासाठी गेले असता, ईश्वरपूर पोलिसांनी दोघा तरुणांना चोर समजून अमानुष मारहाणी करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. ज्यामुळे दोन्ही तरूणांना गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांच्या मारहाणचा निषेध म्हणून नेर्लेसह आसपासच्या ग्रामस्थांनी ईश्वरपूर मध्ये पोलिसांच्या विरोधात मूक मोर्चा काढत निषेध नोंदवला आहे. मारहाण करणाऱ्या चौघा पोलिसांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.0
0
Report
उल्हासनगर में जात पंचायती के डर से महिलाओं पर अमानवीय मारपीट; केस दर्ज
Ambernath, Maharashtra:उल्हासनगर में जात पंचायती के विवाद के कारण परिवार के सदस्य महिलाओं को अमानुषिक मारहाण कर लाठियाँ और डंडों से पिटाई की गई, उनके बाल कापे गए और धिंड निकाल दी गई। इस प्रकरण में सात लोगों के खिलाफ मामला दर्ज किया गया है। CCTV फुटेज और वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो रहे हैं। मंदिर प्रवेश को लेकर पहले से सामाजिक बहिष्कार किया गया था और आरोप लगाया गया कि वे “बुरे काम” करते हैं। परिवार के सदस्यों ने पुलिस थाने में शिकायत दर्ज करवाई, किन्तु रास्ते में ही मारहाण का सामना करना पड़ा। घटना के बाद इलाके में आक्रोश है और आरोपियों के विरुद्ध कठोर कार्रवाई की मांग उठ रही है; जात पंचायती पर कानून मौजूद होने के बावजूद ऐसी घटनाओं में कमी नहीं आ रही है।0
0
Report
सातारा के माण-खटाव में पानी टंचाई पर किसानों का उग्र मोर्चा
Satara, Maharashtra:सातारा जिल्ह्यातील माण-खटाव तालुक्यात पाणीटंचाईच्या प्रश्नावरून शेतकरी आक्रमक झाले असून म्हसवडमध्ये शेकडो शेतकरी महिलांनी तीव्र आक्रोश मोर्चा काढला. सिद्धनाथ रथगृहापासून तहसील कार्यालयापर्यंत निघालेल्या मोर्चात प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पाणी वाटपातील अन्याय, पाणी चोरी आणि पाटबंधारे विभागाच्या कथित संगनमताविरोधात आंदोलन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांनी “पाणी घोटाळा करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही,” असा इशारा दिला. आंदोलनानंतर काही शेतकऱ्यांनी रक्तदान करून “भले आमचं रक्त घ्या, पण आमच्या हक्काचं पाणी द्या,” अशी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणीही आंदोलकांनी केली आहे.0
0
Report
Advertisement
चंद्रपुर जंगल में अवैध रेत तस्करी, हाईवा ने सांभर को गम्भीर चोटें दी
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यात अनिर्बंध आणि अवैध रेती तस्करीचा कहर, जुनोना जंगलात रेतीभरल्या हायवाने दिली भल्या थोरल्या सांबर प्राण्याला धडक, सांबर गंभीर जखमी चंद्रपूर जिल्ह्यातील जुनोना जंगलात अपघाताचे सत्र सुरूच आहे. आज सकाळी 6 च्या सुमारास रेती वाहून नेणाऱ्या हायवा ट्रॅक ने सांबराला जोरदार धडक दिल्याने तो गंभीररित्या जखमी असून सतत रक्तस्त्रावं सुरु आहे. सांबराचा जबडा पूर्णपणे तुटला असून, उजवा पोटाचा मांडीचा भाग व मान पूर्ण रस्त्यावर घासून रक्तस्त्रावं सुरु आहे. गंभीर बाब म्हणजे सांबराचे मागचे दोन्ही पाय तुटले असून वाचण्याची शक्यता फार कमी आहे. पुढील उपचारासाठी त्याला ट्रांझीट ट्रीटमेंट सेंटर ला नेण्यात आले आहे. ही घटना कक्ष क्रमांक 488 मध्ये वनविकास महामंडळाच्या जंगलात घडली आहे.0
0
Report
मराठा आंदोलन की अगली दिशा तय करने के लिए मनोज जरांगे की बैठक, प्रदर्शन तेज
Beed, Maharashtra:“मराठ्यांचा संयम संपला”; मनोज जरांगे यांच्या बैठकीसाठी बीडहून अंतरवलीकडे समाज रवाना..! ANC - मराठा आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी बीडमधील मराठा समाज बांधवांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून अंतरवली सराटीकडे रवाना झाले. यावेळी आंदोलकांनी सरकारला इशारा देत, “पुन्हा मनोज दादांना आंदोलन आणि उपोषणाची वेळ आणू नये, अन्यथा मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल,” असे स्पष्ट केले आहे. आंदोलनानंतर मराठवाड्यासाठी काढलेल्या जीआरची अंमलबजावणी अद्याप झालेली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. तसेच सातारा गॅझेट लागू झाले नाही, शिंदे समितीच्या नोंदी सापडूनही प्रमाणपत्र मिळत नसल्याने सरकारकडून मराठा समाजाची अडवणूक होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. सरकारकडून वारंवार आश्वासने दिली जातात, मात्र अंमलबजावणी होत नसल्याने समाजात तीव्र नाराजी असून, गरज पडल्यास पुन्हा मुंबईत आंदोलन छेडण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला. बाईट: गंगाधर काळकुटे, मराठा समन्वयक0
0
Report
गंगूबाई गायकवाड़ ने बिबटिये के घर घुसने से बचाया; वन विभाग ने जेरबंद किया
Shirdi, Maharashtra:संगमनेर तालुक्यातील खरशिंदे गावातील 65 वर्षीय गांगुबाई गायकवाड यांच्या धाडसाची चांगलीच चर्चा होतयं। गंगुबाई सकाळच्या सुमारास घराच्या दरवाजाजवळ असणाऱ्या चुलीवर स्वयंपाक करत असताना अवघ्या काही फुटांच्या अंतरावरून बिबट्या थेट घरात शिरला। त्यावेळी मुलगा हरिभाऊ गायकवाड हे दरवाजालगत झोपलेले होते। गंगुबाई यांनी प्रसंगावधान राखत मुलाला बिछान्यासह बाहेर ओढले आणि मोठ्या चातुर्याने घराच्या दरवाजाला बाहेरून कडी लावली। घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। बराच वेळ बिबट्या घरात इकडून तिकडे उड्या मारत वन कर्मचाऱ्यांना चकवा देत होता। वन विभागाने रेस्क्यू ऑपरेशन राबवत ग्रामस्थांच्या सहकार्याने बिबट्याला जेरबंद केले। या सर्व प्रसंगात 65 वर्षीय गांगुबाई गायकवाड यांनी दाखवलेल्या समयसूचकतेचे आणि धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.0
0
Report
Advertisement
रत्नागिरी में सीएनजी संकट, दो दिन से स्टेशन बंद, रिक्षाचालक परेशान
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी- जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी देखील cng गॅसचा तुटवडा पहाटेपासून सीएनजी मिळावा यासाठी सीएनजी स्टेशन बाहेर भली मोठी लाईन रत्नागिरी शहरातील माळ नाका परिसरातल्या सीएनजी स्टेशनवर पहाटेपासून 450 रिक्षांची लाईन रांगेत उभे राहिल्यानंतर पाच तासानं रिक्षामध्ये भरला जातोय गॅस पहाटे सहा वाजल्यापासून शेकडो रिक्षाचालक cng च्या लाईन मध्ये ऐन हंगामात सीएनजीच्या तुटवड्यामुळे रिक्षाचालक त्रस्त तांत्रिक अडचणीमुळे शहरातील एक सीएनजी स्टेशन दोन दिवसांपासून बंद0
0
Report
मुंबई-गोवा हायवे पर टोल शुरू, स्थानीय विरोध के बीच टोल मुक्त प्रवास की मांग
Chendhare, Maharashtra:मुंबई गोवा महामार्गावर टोलवसुली सुरू ..... खारपाडा इथला पहिला टोलनाका सुरू ...... टोलवसुलीला कोकण वासियांचा विरोध ...... महामार्गाचे काम पूर्ण झालेले नसताना टोल आकारणीला कोकण वासियानी विरोध करायला सुरुवात केली आहे. विशेषतः स्थानिकांना विश्वासात घेता टोलनाका सुरू करण्यात आल्याने नाराजी आहे. स्थानिक वाहनांना टोलमुक्त प्रवास करता आला पाहिजे अशी इथल्या नागरिकांची मागणी आहे. ३१ मे पर्यंत मुंबई गोवा महामार्ग १०० टक्के पूर्ण होईल असं आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलं आहे. परंतु सद्यस्थिती पाहता हे आश्वासन पूर्ण होईल असं दिसत नाही. असं असताना टोलवसुली कशासाठी असा सवाल उपस्थित केला जात आहे. महामार्ग प्राधिकरणाच्या धोरणाविरोधात कोकण वासियांना मध्ये नाराजी असून लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालावं अशी मागणी होत आहे.0
0
Report
ईंधन संकट के बीच EV कारों की मांग बढ़ी, शहरों में बुकिंग तेज
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:इंधनाची टंचाई भाव वाढ, आणि इ व्ही वापरायचे आवाहन यामुळं आता EV गाड्यांची मागणी प्रचंड वाढलीय, छत्रपती संभाजी नगर शहरात ज्या शो रूम मधून एक गाडी दिवसाला जायची तिथं आता 5 गाड्या जाताय, EV लोकांनी घ्यावी म्हणून मार्केटिंग टीम ला लोकांना राजी करावे लागे मात्र आता लोकच माहिती घेताय असे चित्र EV विक्रेते अनुभवताय, ज्या शहरात महिन्याला अवघ्या 30 EV विकल्या जायचा तो आकडा आता 200 वर गेलाय, बुकिंग वाढली आणि आता गाड्यांसाठी वैटिंग आली, असे विक्रेते सांगताय, EV च्या चारचाकी आणि दुचाकी दोन्ही गाड्यांसाठी हीच अवस्था आहे.. त्यामुळे इंधनाची टंचाई आणि EV वापरण्याच्या आवाहनानंतर EV गाड्यांना आणि त्याच्या विक्रेत्यांना चांगले दिवस आले असे म्हणता येईल..0
0
Report
Advertisement
यवतमाल पेट्रोल पंप पर दंपति को टिपर से धक्का, दोनों घायल
Yavatmal, Maharashtra:पेट्रोल पंपावर दुचाकी घेऊन पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या पती-पत्नीला एका टिप्पर ने धडक दिली जात दोघेही जखमी झाले आहेत. यवतमाळच्या लाडखेड येथील रेणुका पेट्रोल पंपावर. सीसीटीव्ही मध्ये अपघाताची दृश्य चित्रित झाली आहे. मोरगव्हाण गावातील सुलभा व एकनाथ राठोड हे दाम्पत्य पेट्रोल पंपावर दुचाकी घेऊन आले. पेट्रोल भरल्यानंतर डोक्याला दुपट्टा बांधत असताना तेथे आलेल्या दोघांनाही टिप्परने धडक दिली, ज्यात सुलभा राठोड यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले.0
0
Report
हिंगोली के सावना ग्रामपंचायत के ग्रामसेवक रिश्वत लेते पकड़े गए, निलंबित
Hingoli, Maharashtra:अँकर - हिंगोलीच्या सवना येथील ग्रामसेवकास घरकुलाच्या पाहणी अहवालावर स्वाक्षरीसाठी अडीच हजार रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडल्यानंतर ग्रामसेवक रामप्रसाद खिल्लारी यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे त्यांच्या निलंबनाचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी काढले आहेत..0
0
Report
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर के BVG कर्मचाऱ्य ने भक्तों से पैसे लिए, सेवा रद्द
Pandharpur, Maharashtra:श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती कडे काम करणाऱ्या BVG कंपनीच्या कर्मचाऱ्याची सेवा रद्द, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने भाविकांना मंदिराकडे आणण्यासाठी इ रिक्षा ठेवल्या आहेत. सदर रिक्षा चालवणारा कर्मचारी कुणाल घोडके याने इ रिक्षात बसलेल्या भाविकांकडून पैसे घेतल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्याची सेवा रद्द केली आहे. तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.0
0
Report
Advertisement
