445001
यवतमाळ : महिला बँक घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या बाबाजी दाते महिला बॅंकेत २४२ कोटींच्या अपहार प्रकरणात महिनाभराने अटकसत्र सुरू झाले आहे. पोलिसांनी शिवसेना नेते रमेश अगरवाल, व्यावसायिक प्रकाश पिसाळ आणि ठेकेदार प्रशांत पामपट्टीवार यांना अटक केली आहे. याआधी बँकेच्या CEO सुजाता महाजन, तिचा पती विलास महाजन, ॲड. वसंत मोहरेकर आणि नवलकिशोर मालाणी यांना अटक झाली होती. आता अटक केलेल्या आरोपींची संख्या सात झाली आहे. २०६ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत, ज्यामुळे संचालक व लेखा परीक्षक चिंतेत आहेत.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
TES Paper Leak Protest: Shiv Sena Demands Education Minister's Resignation
Hingoli, Maharashtra:अँकर -टीईटी पेपर फुटी प्रकरणी शिक्षण मंत्राचा तातडीने राजीनामा घ्यावा अशी मागणी करत हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार मध्ये ठाकरे शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते शिक्षण मंत्र्याच्या विरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाला आहे यावेळी सरकार पेपर फुटी प्रकरणात विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत असल्याचं शिवसैनिकांनी म्हटलं आहे0
0
Report
पंढरपुर में चंद्रभागा नदी की स्वच्छता बनी गंभीर चिंता, प्रदूषण बढ़ रहा
Pandharpur, Maharashtra:पंढरपूर येथील चंद्रभागा नदीची स्वच्छता सध्या गंभीर चिंतेचा विषय बनली आहे. नदीपात्रात ठिकठिकाणी कचरा, प्लास्टिक, निर्माल्य तसेच सांडपाण्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होत असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे नदीच्या पावित्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पंढरपूर मध्ये लाखो भाविक चंद्रभागेत स्नानासाठी येतात. मात्र नदीतील अस्वच्छता, दुर्गंधी आणि वाढते प्रदूषण यामुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. नागरिकांनी नदीची नियमित स्वच्छता, सांडपाण्यावर नियंत्रण आणि कचरा व्यवस्थापनासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे. स्थानिक प्रशासनाकडून नदी स्वच्छतेसाठी विविध उपाययोजना राबविल्या जात असल्याचा दावा करण्यात येत असला, तरी प्रत्यक्षात नदीपात्रातील अस्वच्छतेचे चित्र कायम आहे.0
0
Report
कणकवली अधिकारी के आक्षेपार्ह बयान पर शिक्षक संघ ने धरना शुरू कर दिया
Oras Bk., Maharashtra:अँकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत प्राथमिक शिक्षक संघटना आक्रमक झालेत. कणकवली प्रांताधिकारी कार्यालयासमोर सर्व कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन छेडले असून कर्मचाऱ्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने करण्यात येतेय. तर त्यांच्या या आंदोलनाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश संघटनाांनी पाठिंबा दर्शविलाय. आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर प्रांताधिकाऱ्यांना जाब विचारणाऱ्या कर्मचाऱ्यांना माझी तक्रार करा असे मुजोर उत्तर देतानाचा व्हिडीओ या संघटनेच्या मार्फत व्हायरल केला जातोय. या अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास प्राथमिक शिक्षक संघटना महसूल विभागाला सहकार्य करणार नसल्याचा इशारा प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने देण्यात आलाय.0
0
Report
Advertisement
यवतमाळ में TET पेपरफुटी पर युवक कांग्रेस ने ज्ञापन देकर इस्तीफा और कार्रवाई की मांग
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ मध्ये TET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी TET पेपरफुटीतील सर्व दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांना तात्काळ न्याय द्यावा तसेच या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून त्यांच्या भविष्याशी खेळ केला जात असल्याचा आरोप करत, सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी अशी मागणी युवक काँग्रेसने केली.0
0
Report
वर्धा में आरक्षण बचाव के लिए विशाल मोर्चा; उपवर्गीकरण हटाने की मांग तेज
Wardha, Maharashtra:उपवर्गीकरणाविरोधात वर्ध्यात मोर्चा, आरक्षण बचावच्या घोषणांचा एल्गार अनुसूचित जातींच्या आरक्षण बचावासाठी समाज एकवटला निर्णय मागे घ्या अन्यथा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन वर्ध्यात अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात विविध सामाजिक संघटना आणि पक्षांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. बजाज चौकातून सुरू झालेला हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. उपवर्गीकरण हटाव, आरक्षण बचाव संविधान वाचवा समानता वाचवा अशा घोषणा देण्यात आल्या. यात महिलांही सहभागी झाल्या. शासनाने हा निर्णय तातडीने मागे न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.0
0
Report
पंढरी की तरफ रवाना पालखी: लाखों वारकरी आषाढी एकादशी की तैयारियों में
Nashik, Maharashtra:संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पंढरीच्या दिशेने रवाना होत आहे या निमित्ताने हजारोच्या संख्येत वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी झालेले आहेत...ताल मृदुंगाचा गजर करत विठूरायाचं नाम स्मरण करत अनेक वारकरी आता विठुरायाच्या दर्शनासाठी निघाले आहे....28 दिवसाचा पायी प्रवास करत आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला हे वारकरी पोहोचणार आहेत डोक्यावर तुळस घेत अनेक महिला वारकरी देखील यात सहभागी झाले आहेत.... च्या संदर्भात वारकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी....0
0
Report
Advertisement
पालकी यात्रा पंढरपूर की ओर प्रस्थान, मंत्री गिरीश महाजन समेत नेता मौजूद
Nashik, Maharashtra:नाशिक संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी पंढरपूर कडे प्रस्थान करत आहे. रथावर मंत्री गिरीश महाजन, मनसे नेते अमित ठाकरे, विधान परिषद आमदार गोकुळ गीते उपस्थित. आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी0
0
Report
जालना में बारिश नहीं होने से खरीप पेरणी संकट, किसानों की चिंता बढ़ी
Jalna, Maharashtra:जालना : कृषी विभागाचं आवाहन धुडकावून केलेली पेरणी पावसाअभावी संकटात जालना जिल्ह्यात खरीप पेरणी संकटात सापडली आहे. कृषी विभागाने पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका असं आवाहन केलं होतं. मात्र तरीही पेरणीला उशीर होईल या भीतीपोटी जिल्ह्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांनी पेरणी उरकून घेतली. यात धुळपेरणीसह झालेल्या पावसावर पेरणी करण्यात आली. मात्र पेरणी झाल्यानंतर समाधानकारक पाऊस झाला नाही. शिवाय गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने उघडीप दिलीय. त्यामुळे आता हीच पेरणी संकटात सापडली आहे. पाऊस झालेल्या भागात कपाशीची उगवण क्षमता चांगली असली तरी तूर, सोयाबीन या पिकांच्या उगवण क्षमतेवर प्रश्न उभा राहिला. परिणामी रिमझिम पावसावरील पेरणी संकटात सापडली आहे बाईट :3 शेतकरी बाईट आहेत0
0
Report
शिरूर MLA बनाम पूर्व MLA में तीखी तकरार: एक-दूसरे पर निशाने, आरोपों की जारी है जंग
Shirur, Maharashtra:शिरूर बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापू लागलं असून, आजी-माजी आमदारांमध्ये आता थेट जुंपल्याचं पाहायला मिळतंय, विद्यमान आमदार माऊली कटके आणि माजी आमदार अशोक पवार यांनी एकमेकांवर जोरदार फैरी झाडल्या आहेत. आमदार माऊली कटके यांनी अशोक पवारांवर निशाणा साधत, "तुम्ही आधी नेमके कोणत्या पक्षात आहात, हे जनतेला जाहीर करा," असं आव्हान दिलंय तर आमदार कटके यांच्या या टीकेला आता माजी आमदार अशोक पवार यांनीही सडेतोड प्रत्युत्तर देत, कटकेंचा उल्लेख 'लॉटरी लागलेला आमदार माणूस' असा केला आहे. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर नेमकी काय टीका केली आहे, पाहुयात...0
0
Report
Advertisement
वाशिम में दिव्यांग नाबालिग के घर में घुसकर विनयभंग; आरोपी गिरफ्तार
Washim, Maharashtra:वाशिमच्या जाऊळका पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावातील १६ वर्षीय दिव्यांग मुलीच्या घरात घुसून ५० वर्षीय व्यक्तीनं तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून. जाऊळका पोलिसांनी या प्रकरणी तातडीनं कारवाई करत पोक्सोसह दिव्यांग हक्क कायदा आणि भारतीय न्याय साहितेच्या कलम ३३३ आणि ७४ अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केलीये.१६ वर्षीय दिव्यांग मुलगी घरात एकटी असताना आरोपी महादेव नारायण अवगण यानं जबरदस्तीनं घरात प्रवेश करून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत विनयभंग केल्याचा आरोप आहे. घटनेची माहिती मिळताच जाऊळका पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली.पीडित मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून,आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, दिव्यांग आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास जाऊळका पोलीस करत आहेत.0
0
Report
गोरेगांव के अल हसन कॉम्प्लेक्स की चार मंजिला इमारत धोकादायक, 32 परिवार सुरक्षित स्थानांतरित
Chendhare, Maharashtra:गोरेगावची अल हसन इमारत धोकादायक बनली असून इमारतीचा मुख्य खांब फुटला, इतर चार कॉलम तडे गेले. इमारतीमधील ३२ कुटुंबांनी स्थलांतर केले. शेजारच्या घरमालकांनाही नोटीसा बजावण्यात आल्या. गोरेगाव ग्रामपंचायत आणि पोलिस यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.0
0
Report
रत्नागिरी में दो दिन की बारिश जारी, किसानों के खेत गीले
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे.. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे.. सध्या बळीराजाच्या शेतात गुडघाभर चिखल झालेला आहे.. तर पावसांच्या सरीमुळे कोकणच्या निसर्ग सौंदर्यात अजून भर पडली आहे.. सगळीकडे हिरवळीने नटलेल कोकण पावसात पाहायला मिळतेय.. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी0
0
Report
Advertisement
नालासोपारा पूर्व के मणिचापाड़ा में श्रीराम इंग्लिश हाईस्कूल चोरी; सीसीटीवी फुटेज में चोर दिखे
Vasai-Virar, Maharashtra:नालासोपारा पूर्व के मणिचापाड़ा में श्रीराम इंग्लिश हाईस्कूल चोरी; सीसीटीवी फुटेज में चोर दिखे0
0
Report
महामार्ग पुलिस की तत्परता से हृदय मरीज की जान बची: चंद्रपूर में आपातकालीन सहायता
Chandrapur, Maharashtra:टायटल:---चंद्रपूर के महामार्ग पोलिसों की तत्परता से हृदयविकारGrip के मरीज की जान बची अँकर:-- महामार्ग पोलीस पथक चंद्रपूर के तत्पर और संवेदनशील कार्य से एक वाहन चालक के हृदयविकार के तीव्र झटके के दौरान उनकी जान बच गई। पथक सदस्य कोंढा फाटा परिसर में ऑपरेशन यू-टर्न मोहीम चला रहे थे। महामार्ग पोलीस केंद्र के प्रभारी माया चाटसे के मार्गदर्शन में पोलीस हवालदार संजय थेरे (ब.क्र. ११३९), पोलीस नाईक राकेश हेडाऊ (ब.क्र. २६६५) और पोलीस नाईक वकील राठोड (ब.क्र. २६७९) कर्तव्य पर थे। उसी समय वारोरा से चंद्रपूर की ओर कार से आ रहे संकेत गुंजेवार (वय ४०, स्नेहनगर, गजानन मंदिर वॉर्ड, चंद्रपूर) को अचानक छाती में तीव्र दर्द शुरू हुआ। चिकित्सकीय आपात स्थिति होने की सूचना उन्होंने महामार्ग पोलिसों से मदद मांगी। परिस्थिती की गंभीरता समझते हुए पुलिस हवालदार संजय थेरे और एमटीए कोळसा माइन् के एक कर्मी ने उन्हें डॉ. प्रदीप वरघने के अस्पताल में दाखिल कराया। रोगी अभी आईसीयू में उपचाररत है और समय पर अस्पताल पहुंचने से उनकी जान बच गई। डॉ. प्रदीप वरघने ने महामार्ग पोलिसों की तत्परता की प्रशंसा की है और उन्हें हार्दिक धन्यवाद दिया है। महामार्ग पोलीस न केवल ट्रैफिक व्यवस्थापन तक सीमित हैं बल्कि आपातकालीन स्थिति में नागरिकों के लिए देवदूत की भूमिका निभाते हैं। आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर0
0
Report
शिरूर नसरাপूर मामले में भीमराव कांबळे को फांसी, महिला सुरक्षा पर राहत
Shirur, Maharashtra:पुण्यातील नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्याने राज्यभरातून समाधान व्यक्त झाले आहे. वटपौर्णिमेच्या निमित्ताने पूजेसाठी एकत्र झालेल्या महिलांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, अशा कठोर शिक्षेमुळे महिलांच्या सुरक्षेबाबत आणि न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाल्याची भावना व्यक्त झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आमचे प्रतिनिधी यांनी महिलांशी संवाद साधला...0
0
Report
Advertisement
