icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

स्कूल बस के दरवाजे अचानक खुले: बच्चों के सड़क पर गिरने से बाल-बाल बचे

Bhandara, Maharashtra:धावत्या वाहन का दरवाजा अचानक खुल गया और कुछ चिमुकले सड़क पर गिर पड़े। गोंदिया जिले के अर्जुनी तालुका के खजरिया स्थित Little Angel Public School के विद्यार्थियों की सुरक्षा पर प्रश्न उठ रहे हैं। ग्रामस्थों ने समय पर कार्रवाई कर बड़ा नुकसान टाल लिया। स्कूल छूटने के बाद विद्यार्थियों को Omni वाहन से घर भेजा जा रहा था। गोंदिया-कोहमारा मार्ग पर महामार्ग पर वाहन दौड़ते समय अचानक पिछले दरवाजा खुल गया और कुछ विद्यार्थी सड़क पर गिर पड़े। एक बच्चे के सिर में चोट आई है। घटना के देखते ही ग्रामस्थों ने बच्चों को सुरक्षित किनारे किया। डुग्गीपार पुलिस ने संबंधित वाहन को कब्जे में लिया है और जांच जारी है। इसके अलावा स्कूल की मान्यता, विद्यार्थियों के परिवहन के लिए इस्तेमाल होने वाले वाहन की फिटनेस और चालक की पात्रता पर भी प्रश्न उठ रहे हैं। इस पृष्ठभूमि पर RTO और शिक्षा विभाग ने स्कूल परिवहन वाहनों की विशेष जाँच की मांग की जा रही है।
0
0
Report
Advertisement

अमरावती में जलसंकट गहराने लगा: अपर वर्धा धरण में पानी सिर्फ 48.66% बचा

Amravati, Maharashtra:अमरावती जिल्ह्यात जलसाठ्यात गतवर्षीच्या तुलनेत २५.५ टक्क्यांनी घट; अपर वर्धा धरणात यंदा केवळ ४८.६६ टक्के जलसाठा अमरावती जिल्ह्यात जलसाठ्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा २५.५ टक्क्यांनी घट झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अपर वर्धा धरणात यंदा केवळ ४८.६६ टक्के जलसाठा उपलब्ध असून यंदा सप्टेंबरमध्ये आतापर्यंत फक्त २२.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे तर जून, जुलै या दोन महिन्यांत २३२.५ मिमी पाऊस पडला असून ऑगस्टमध्ये पावसाचा मोठा अभाव पाहायला मिळाला आहे. जिल्ह्यातील २४ लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असले तरी दोन मध्यम प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठी असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पावसाची स्थिती समाधानकारक नसल्याने जलस्रोतांमध्ये अपेक्षित पाणीसाठा निर्माण झालेला नाही त्यामुळे सप्टेंबर अखेरपर्यंत मोठ्या प्रकल्पांमध्ये पाणी न भरल्यास जलसंपदा विभागाला पाणीवाटपाचे फेरनियोजन करावे लागणार आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याची गरज असून परतीचा पाऊस समाधानकारक न झाल्यास आगामी काळात पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.
0
0
Report

मोहाड़ी की नहर में 75 वर्षीय विमल सोनवाने का शव मिला, जांच जारी

Bhandara, Maharashtra:कॅनल मध्ये आढळून आला महिलेचा मृत्यू देह..... मोहाडी जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील धुसाळा येथील रहवासी विमल सोनवाने ७५ वर्ष hya घरून अचानक गेल्या. आणि सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास पेंच विभागाच्या कांद्री ते नवेगाव नहरात त्यांचे शव मिळाल्याने परिसरात खळबळ उडाली. नहरात शव दिसताच नागरिकांनी आंधळगाव पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी नहरातून शव काढून शवविच्छेदना करीता नेल्याची माहीती आहे. विमल सोनवाने ह्या शेतात गेल्या होत्या वयोरुद्ध असल्याने अचानक तोल गेला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे. आता नेमकं कशाने मृत्यू झाला याचा तपास पोलिस करत आहेत....
0
0
Report

गौराई पूजन के मौके पर बोंडे के घर कांग्रेस नेताओं की मुलाकात अमरावती में गरमाहट

Amravati, Maharashtra:राजकीय वैर बाजूला ठेवून काँग्रेस नेत्यांनी घेतले बोंडेंच्या घरी गौराईचे दर्शन; जिल्ह्यात चर्चांना उधाण अँकर :- आधी आमदार बच्चू कडू यांच्या भेटीनंतर काल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या यशोमती ठाकूर आणि काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांनी भाजपचे राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. गेल्या काही दिवसांत एकमेकांवर जोरदार राजकीय टीका-टिपणी करणारे हे कट्टर राजकीय विरोधक ज्येष्ठ गौरी पूजनाच्या निमित्ताने एकाच छताखाली एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. यशोमती ठाकूर आणि बळवंत वानखडे यांनी बोंडे यांच्या घरी महालक्ष्मी व गौराईचे दर्शन घेतले. सण-उत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सुसंस्कृत राजकारणाचे हे सुंदर दर्शन ठरले असले तरी गेल्या काही दिवसापूर्वी माजी खासदार नवनीत राणा यांनी भाजपनेते अनिल बोंडे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली होती. त्या टीकेनंतर काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी भाजप खासदारांच्या घरी लावलेल्या या हजेरीमुळे अमरावतीच्या राजकीय वर्तुळात नव्या राजकीय चर्चांना आणि समीकरणांना उधाण आला आहे。
0
0
Report
Advertisement

जनपथ: जत के सात गाँवों में पानी की समस्या खत्म होने वाली है—वसपेठ-गुड्डापूर योजना अंतिम चरण में

Sangli, Maharashtra:स्लग - जतच्या ७ गावांच्या पाण्याचा प्रश्न लवकरचं मिटणार..तम्मनगौडा रविपाटीलांकडून व्हसपेठ -गुड्डापूर योजनेच्या कामाची पाहणी.. अँकर - सांगली जिल्ह्यातील दुष्काळी जत तालुक्यातील पाण्यापासून वंचित असणाऱ्या पूर्व भागातील सात गावांचा पाण्याचा प्रश्न लवकरचं मिटणार आहे.म्हैसाळ सिंचन योजनेतून जत तालुक्यातील माडग्याळ, व्हसपेठ,गुड्डापूर,अंकलगी अशा सात गावांसाठी ऐतिहासिक असणारया व्हसपेठ -गुड्डापूर पाणी योजनेचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.या कामाची राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते तम्मनगौडा रविपाटील यांनी पाहणी कऱत याबाबत माहिती दिली.माजी खासदार यांच्या माध्यमातून व्हसपेठ -गुड्डापूर योजनेसाठी २६ कोटींचा निधी मंजूर झाला होता,प्रत्यक्षात कामाला सुरुवात होऊन,आता हे काम आता अंतिम टप्प्यात आल्याने पाण्यापासून वंचित असणाऱ्या सात गावांचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार,असल्याचे तम्मनगौडा रविपाटील यांनी दिले आहे.
0
0
Report

गौरी आगमन के उत्साह में लासलगांव में महादेव मंदिर का आकर्षक देखावा बना

Lasalgaon, Maharashtra:लासलगाव परिसरात गौरी आगमनाचा उत्साह पाहायला मिळत असून गौरीपुढे आकर्षक देखावे साकारण्याची परंपराही जपली जात आहे लासलगावजवळील पिंपळगाव नजीक येथील मंगल अनिल सिमंत यांनी गौरी आणि गणपतीपुढे हेमाडपंथीय महादेव मंदिराचा सुंदर देखावा साकारला आहे महादेवाची पिंड, सजीव डोंगररांग आणि त्यातून वाहणारे पाण्याचे झरे अशा आकर्षक स्वरूपात हा देखावा साकारण्यात आला आहे विशेष म्हणजे सिमंत कुटुंबात शेकडो वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा लग्नानंतर तब्बल ३५ वर्षांनीही मंगल सिमंत यांनी उत्साहाने कायम ठेवली आहे
0
0
Report

निफाड तहसील कार्यालय के रिकॉर्ड नए भवन में स्थानांतरित कराने की मांग पर आमरण उपवास जारी

Niphad, Maharashtra:निफाड तहसील कार्यालयाचे प्रशासकीय कामकाज गेल्या पाच वर्षांपासून नवीन प्रशासकीय इमारतीत सुरू आहे. मात्र, कार्यालयाचे महत्त्वाचे रेकॉर्ड अद्याप जुन्या तहसील कार्यालयाच्या जीर्ण इमारतीतच ठेवण्यात आले आहेत ही इमारत धोकादायक झाल्याने रेकॉर्डच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, तातडीने सर्व रेकॉर्ड नवीन प्रशासकीय इमारतीत स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र काजळे यांनी तहसील कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषण सुरू केले आहे यावेळी निफाडचे तहसीलदार विशाल नाईकवडे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन काजळे यांच्याशी चर्चा केली यावेळी मागणीची तातडीने पूर्तता न झाल्यास पाणीही घेणार नसल्याचा इशारा देवेंद्र काजळे यांनी दिला आहे त्यामुळे प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे आता लक्ष लागले आहे
0
0
Report
Advertisement

केतन अग्रवाल केस: चार्जशीट दाखिल, सिया-चेतन-हांगे की साजिश उजागर

Pune, Maharashtra:पुणे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल. केतन अग्रवाल हत्या प्रकरणी अखेर चार्जशीट दाखल. इस केसमें दोषारोप पत्रात 3 आरोपी हैं सिया, चेतन & रितेश हांगे... इनके त्रैगों ने मिलकर प्रारंभ में अपंग करने का प्रयास किया... त्रैगों ने कट रचकर परराज्यातीन व्यक्तीकडून himalai कोकड़ा गंभीर दुखापत करायचा कट रचला. परराज्यातील अनेक व्यक्तीशी संपर्क देखील झाला होता... पण तो व्यक्ती सापडला तर अडचण येऊ शकते असा विचार करून निर्णय बदलला. यामधील एक व्यक्ती इस प्रकरणात साक्षीदार झाला आहे. नंतर यांनी स्वतः मारून टाकण्याचा निर्णय घेतला... त्यासाठी यासंदर्भातील सिनेमां पाहिले chatgtp चा उपयोग केला.. या दरम्यान त्यांनी मेघालयमधील सोनम केसची स्टडी केली. 29 मे महिन्याच्या end ला सिया आणि चेतन लोणावळा फिरला टायगर पॉईंटला जाऊन रेकी केली, टायगर पॉईंटला CCTV नसल्याचं त्यांचा लक्ष्यात आले. लोणावळ्यातील अनेक डोंगराची रेकी केली. हत्येसाठी लोहगडच का व कसा निवडला? मार्च 2025 मध्ये लोहगाडावर एका महिलेचा मृत्यू झालेला, त्यावरून लोकांना वाटेल, की keitan हा सेल्फी घेतताना कड्यावरून पडला. 4 जूनला सिया ने लोहगडावर जाण्याचा हट्ट केला बॉलीला जाण्यापूर्वी तिला त्याचा खून करायचा होता. 6 जूनला प्री वेडिंग शॉट साठी बॉलीला निघाले होते, जाताना सिया ने खालापूरमध्ये केतनचा पासपोर्ट वॉशरूम मध्ये फाडून फेकून दिला, त्यामुळे ते बॉलीला जाउ शकले नाहीत. त्यानंतर 14 जूनला सिया आणि केतन लोहगाडावर गेले, सियाने केतन अग्रवालला ढकलण्याचा प्रयत्न केला परंतु तो पडला नाही; मग सियाने साप आला साप आला असा बनाव केला परंतु त्या प्लॅनमधे यश आले नाही. मग त्रैगांनी मिळून माही नावाचं फेक इंस्टाग्राम अकाउंट बनवलं. 18 जूनला माही नावाचा अकाउंट वरून सिया ची फ्रेंड आहे, असं केतनला सांगितलं तुम्ही सियाला लोहगडावर घेऊन या... आपण सियाचा वाढदिवस साजरा करू आणि तिला सरप्राईज देऊ. आणि हे सगळं प्लॅन करत होता रितेश हांगे. चेतन चौधरी exit ROUTE ने गडावर गेला... सियाने त्याला खुणावले तू वर जा. चेतन चौधरी वरती जाऊन गडावरील मंदिरात जाऊन बसला. केतनचे लक्ष नसताना सियाने पाठीमागून खांद्याला आणि चेतनने पायाला धक्का दिला त्यानंतर चेतनने लाथ मारून केतनला खाली पाडला यात केतनचा मृत्यू झाला. रितेश हांगे याने हा सगळा कट रचला. केतन आगरवाल केसचे दोषारोप पत्र एकूण 5053 पानांचे आहे. या खटल्यात 5 प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. मर्डर सिनेमा पाहिला ,पोलिसांपासून वाचायचे कसे या संदर्भातील अनेक पॉडकास्ट ऐकले होते. माही नावाचे अकॉउंट खून केल्यानंतर डिलिट केले. माही अकॉउंटसाठी ओळखीच्या मुलीचा फोटो वापरला. मार्च 2026 पासून कट रचण्यास सुरुवात केली. या तिन्ही आरोपींनी मे महिन्यातच केतन आगरवालच्या मर्डरचा प्लॅन केला होता.
0
0
Report
Advertisement

गोवळकोट विसर्जन परंपरा: सिर पर मूर्तियाँ, पालकी और शिष्ट व्यवस्था

Ratnagiri, Maharashtra:चिपळुण–रत्नागिरी: गोवळकोट में शतक-पुरानी परंपरा के अनुसार बाप्पा की विसर्जन मिरवणूक अत्यंत शिष्ट वातावरण में सम्पन्न हुई। चिपळूण के ऐतिहासिक गोवळकोट गाँव में इस वर्ष भी अनोखी और शिष्ट पद्धति से बाप्पा की विसर्जन मिरवुद्ध निकल पड़ी। गिले-शेकडो वर्ष से निर्बाध चली आ रही इस परंपरा में श्री करंजेश्वरी मंदिर के गाँववासियों का गणपति पालखी में अग्रपंक्ति रहता है, जबकि अन्य भक्त अपने-अपने गणेश मूर्तियाँ सिर पर उठाकर विसर्जन घाट की ओर रवाना होते हैं। किसी प्रकार की गड़बड़ी नहीं हो, यह पंचक्रोशीत आदर्श वातावरण के साथ सम्पन्न विसर्जन समारोह सब जगह सराहना पा रहा है।
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top