445001
यवतमाळ : महिला बँक घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या बाबाजी दाते महिला बॅंकेत २४२ कोटींच्या अपहार प्रकरणात महिनाभराने अटकसत्र सुरू झाले आहे. पोलिसांनी शिवसेना नेते रमेश अगरवाल, व्यावसायिक प्रकाश पिसाळ आणि ठेकेदार प्रशांत पामपट्टीवार यांना अटक केली आहे. याआधी बँकेच्या CEO सुजाता महाजन, तिचा पती विलास महाजन, ॲड. वसंत मोहरेकर आणि नवलकिशोर मालाणी यांना अटक झाली होती. आता अटक केलेल्या आरोपींची संख्या सात झाली आहे. २०६ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत, ज्यामुळे संचालक व लेखा परीक्षक चिंतेत आहेत.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
डोंबिवली लोढा हवेन में KDMC कचरे के ट्रक पर पेड़ गिरा, चालक घायल
Kalyan, Maharashtra:डोंबिवली लोढा हवेन येथे केडीएमसी कचऱ्याच्या टेम्पो आणि रिक्षा वर झाड कोसळले.. डोंबिवली लोढा हेवन गावदेवी चौक येथील रस्त्यावरून धावणाऱ्या रिक्षासह KDMC च्या कचऱ्याच्या गाडीवर भलं मोठं झाड कोसळलं वाहनचालकाच्या पायाला दुखापत आपत्कालीन विभागाला फोन करूनही KDMC कडून कोणतीही मदत नाही. आपत्कालीन सेवा नावापुरतीच केडीएमसी चा ढिसाळ पणा0
0
Report
मुंबई के मिसिंग लिंक को लेकर सरकार-भाजपा की जुबानी लड़ाई, भ्रष्टाचार के आरोप
Mumbai, Maharashtra:संजय राऊत ऑन मिसिंग लिंक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विकासाची व्याख्या बदलली ज्या पद्धतीने संपूर्ण मुंबई देशाची आर्थिक राजधानी जी मुंबई तुम्ही पूर्णपणे बिल्डरांना विकली आहे आणि त्याची दलाली खात आहात त्या देशाच्या आर्थिक राजधानी ची अवस्था काय आहे हे मुख्यमंत्री आणि त्यांच्या उपमुख्यमंत्री यांनी रेनकोट घालून मुंबईत फिरावे काय दैना झाली आहे प्रत्येक शहराची ही भाजपच्या ताब्यात आहे विकासाचा फार गाजावाजा करता पण विकासाच्या नावाखाली दलाली आणि भ्रष्टाचार किती टोकाला गेला आहे या राज्याच्या जनतेला पाहायचा असेल तर त्यांनी पुण्याला मिसिंग लिंक ची अवस्था जाऊन पहा मला मुख्यमंत्री यांच्या आश्चर्य वाटप कौतुकही वाटत शिकला सवरलेला माणूस आहे सुशिक्षित आहे वकील आहे जग फिरला आहे पर्यटन करतात मिसिंग लिंक जर म्हणतात दोन खड्डे पडले आणि रिहाबिलिटी चेक करतात मुख्यमंत्री यांनी जाऊन पाहावं आखा मिसिंग लिंक कोसळला आहे खड्डे सोडून द्या अखा मिसिंग लिंक कोसळला आहे त्याचे कारण भ्रष्टाचार दलाल आणि आपला कोण काय वाकड करणार कोण काय उखडणार आमच्याकडे एवढ्या बहुमत आहे ठेकेदाराकडून तीस-पस्तीस टक्के आधीच घेतले आहेत आप आपल्या ठेकेदारांना काम दिली आहेत त्या ठेकेदाराने भाजपच्या पक्ष निधीमध्ये पैसे टाकले आहेत उद्याला टका मंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्या लोकांना मिळाला आहे आणि अख्खा मिसिंग लिंक तुम्ही जे ढोल वाजून कौतुक केलं विकास काय आहे हे सगळं दाखवलं तुम्ही जाऊन आता विकास पहा खरोखर जा सहकुटुंबाचा मजा घ्या एवढा विकास झाला आहे त्या धक्क्याने डेप्युटी सीएम आजारी पडले एवढ्या विकासाचा अजीर्ण झाला आहे या विकासाच्या अजीर्ण होते राजाचे डेप्युटी सीएम हॉस्पिटलमध्ये दाखल झाले संपूर्ण मुंबईत अपघात काल सहा माणसं मानखुर्द मध्ये मेली सकाळी त्या मुंबईच्या मेयर दिवसभर फिरत असतात फोटो काढत आणि तिकडे माणसं मान्सूनला मेली आणि एका बिल्डरच्या घरी बारशाला लोकांचा आक्रोश चालू आहे तिकडे मुंबई भाजपचे अध्यक्ष पेरी पेरी हसत आहेत या मुंबईचा आणि महाराष्ट्रावर दुर्योधनाचा राजा आहे दुर्योधनाचा अत्यंत वाईट अवस्था या महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस मींध्ये आणि त्यांच्या लोकांनी केली दुसरे डेप्युटी सीएम त्यांच्या काही बोलण्याचे कारण नाही काय चाललं आहे ते नशीब काल हे आमिर खान याच्या लग्नाला गेले नाही तेवढे तेच शिल्लक होतं ऑन् ट्वीट ते सत्य है हिंदूंची मंदिर मोगल आणि लुटली औरंगजेबाने लुटली असा इतिहासामध्ये है आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाने आम्ही मंदिराचे कसे संरक्षक आहोत ते दाखवलं आणि मतं मिळवण्याचा प्रयत्न केला आणि आता ज्या प्रकारे मंदिरा लुटली जात आहेत राम मंदिर असेल केदारनाथ बद्रीनाथ असेल त्यानंतर दक्षिणेतले मंदिरातील या सगळ्या मंदिराचे जे चोर आहेत दरोडेखोर आहेत ते भारतीय जनता पक्षातील लोक आहेत अकरा मंदिर कसे लुटलं हे आम्ही सांगतो सीतामाईच मंगळसूत्र चोरलं सीतामाईनला 27 महिला भक्तांनी मंगळसूत्र दान केलं होतं ते मंगळसूत्र सुद्धा या लोकांनी लुटलं शिवसेनेला काल शंख फुंकला आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काल दादरला हनुमान मंदिर समोर काल आंदोलन झालं हे एका दिवसाचा आंदोलन नव्हतं हे संपूर्ण महाराष्ट्रात या आंदोलनाचा बनवा पेटल्याशिवाय राहणार नाही ऑन न्यायव्यवस्था नक्कीच या देशाच्या न्यायव्यवस्थेमध्ये अजूनही आशेची एक किरण दिसतात तेव्हा त्या किरणांचा स्वागत केले पाहिजे न्यायव्यवस्थेमध्ये अजूनही काही रामशास्त्री आहेत ते न्यायमूर्ती माधव जमाकर यांनी दाखवून दिल म्हणून त्यांचं अभिनंदन करणं हे आमच्या जनतेच्या नागरिकांच्या कर्तव्य आहे आम्ही अनुभव घेतला या सगळ्या मुख्य न्यायाधीश यांचा एका शब्दात त्यांच्याविषयी बोलायचं सगळं भंपक होते ऑन हिंदुस्तान भाऊ मला माहित नाही ऑन मिठी नदी गेले साडेचार वर्ष मुंबई महानगरपालिका ही भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे साडेचार वर्षात आपण काय केलं हे मुंबईत दिसत आहे मिठी नदीमध्ये देशात आहे मिठी नदीचा घोटाळा सुरू आहे त्याचे लाभार्थी कोण आहे हे सगळे भारतीय जनता पक्षाला देणग्या देणारे ठेकेदार आहेत त्याच्यामध्ये गौतम अडाणी यांना सुद्धा मोठ् काम मिळालं त्याच्यामुळे मीटिंग झाली आता कुर्ल्यात घुसली आहे ती आख्या मुंबईत घुसू शकते ऑन् विरोधक 25 वर्षाचा सोडा आता साडेचार वर्षाचा बोला 70 वर्ष काँग्रेस सतत होती अरे नालायकांनो बारा वर्षे तुम्ही आहात ना बारा वर्षे कमी झाली ना बारा दिवस सुद्धा पुरे पडतात चार दिवस सुद्धा पुरे असतात आमचं काय काढतो साला साडेचार वर्ष चाटतो का जाऊन तिकडे अखी महापालिका साडेचार वर्षात लुटली ठेकेदारांच्या राज्य महापालिकेत आणलं पहा मुंबईचे काय दैना करून ठेवली आहे जाऊन पहा मिसिंग लिंक ची काय दैना करून ठेवली आहे मुंबई चे रस्ते कसे वाहून गेले आहेत जो भारतीय जनता पक्ष राम मंदिर लुटू शकतो त्याच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करता आणि त्याच्या बाजूने काय प्रश्न विचारता ज्याने राम मंदिर लुटलं रामाचा अलंकार लुटले रामचे रामाचे जोडे लुटले सीतामाईला लुटला त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करता हे चोर आहेत राम मंदिर लुटणाऱ्यांना नैतिक अधिकार आहे ka प्रभू श्रीरामाची लूट केली या लोकांनी प्रभू श्रीराम सीतामाई 3000 कोटीचा पुतळा सरदार वल्लभाई पटेल यांचा कुठे बसवला गुजरातला चीन वृत्तपत्रात आज बातमी आली आहे त्या पुतळ्याचे खरी किंमत साडेतीनशे कोटी रुपये आहे मग हे वरचे पैसे साधारण अडीच हजार कोटीच्या खाली कोणी खाल्ले साडेतीनशे कोटीच्या पुतळा 3000 कोटीला दाखवला गुजराती ठेकेदार व्यापारी सरदार पटेल यांना सोडत नाही प्रभू श्रीरामाला सोडत नाही सीतामाईला सोडत नाही हे स्वतःच नागडे झाले आहेत पावसाने नाही बांगलादेशी हटाव हे काय महापालिकेच्या काम आहे का जबाबदारी कोणाची आहे ज्यांचे राज्य आहे भारतीय जनता पक्षातील त्यांच्या आहे त्यांनी महापौर असतील किंवा इतर पदाधिकारी असतील जे महापालिकेत पैसे गोळा करत आहेत हे त्यांचे जबाबदारी आहे अधिकाऱ्यांचे बळी कशाकरता देत आहात0
0
Report
नागपुर से मुंबई जाने वाले फ्लाइटों में देरी, मंत्री-आमदार समेत यात्री परेशान
Nagpur, Maharashtra:नागपूर नागपूर विमानतळावरुन मुंबईसाठी निघणारं विमान अद्याप मुंबई विमानतळावरुन निघालं नाही नागपूर मुंबई इंडिगोचं सकाळी १०:१० चं विमान अद्याप पोहोचले नाही निसर्गाचा फटका सर्वानाच बसला आहे, कामकाजावर परिणाम होऊ शकते, मुंबई महापौर तावडेताई काम करत आहे. त्यामुळे टीका करणे विरोधकांचे काम आहे, मात्र निसर्गापुढे कोणाचा काही चालत नाही..0
0
Report
Advertisement
चंद्रपुर में देवी महाकाली पूजा से शिंदे की सेहत सुधार की उम्मीद, युवा सेना का आश्वासन
Chandrapur, Maharashtra:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे के स्वास्थ्य में सुधार की खबर के लिए चंद्रपुर में जिला युवा सेना के प्रतिनिधियों द्वारा देवी महाकाली की पूजा-आराधना और आरती आयोजित की गई। शिंदे को स्वास्थ्य समस्याओं के कारण अस्पताल में दाखिल किया गया था; अब वे महाराष्ट्र की जनता की सेवा के लिए फिर से सक्रिय होने के इच्छुक बताए गए।0
0
Report
मुंबई की सुबह की उड़ान रद्द, विधायक सीधे विधानसभा पहुँचकर कार्य सुचारू रखने को तैयार
Nagpur, Maharashtra:नागपूर विकास ठाकरे, आमदार, काँग्रेस - मुंबईतील सकाळची विमानसेवा रद्द झाल्यामुळे प्रवासात अडचणी आल्या. - विधानसभेचे कामकाज नियमितपणे सुरू ठेवावे; या घटनेचा कामकाजावर परिणाम होऊनये. - अनेक आमदार विमानतळावरून थेट विधानसभेत पोहोचू शकतात, त्यामुळे उपस्थितीत मोठी अडचण येणार नाही. - मुंबईत काही ठिकाणी पाणी साचले असले तरी विधानभवनात पोहोचणे शक्य आहे. - कामकाजासाठी अनेक आमदारांचे प्रश्न सूचीबद्ध असून ते महत्त्वाचे आहेत. - विधानसभेचे कामकाज स्थगित करण्याचा अधिकार केवळ विधानसभा अध्यक्षांकडे असतो.0
0
Report
हिंगोली के सवना के जिला परिषद स्कूल में शिक्षकों की कमी पर गांव वालों ने ताला लगाकर प्रदर्शन
Hingoli, Maharashtra:अँकर -हिंगोलीच्या सवना येथील जिल्हा परिषद शाळेत मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असल्याने संतप्त गावकऱ्यांनी जिल्हा परिषद शाळेला कुलूप ठोकले आहे पाचवी चे दहावीपर्यंत असणाऱ्या या जिल्हा परिषद शाळेत केवळ तीन शिक्षक आहेत दोनशेच्या वर विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत मागील अनेक महिन्यापासून इंग्रजी विज्ञान विषयाचे शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असल्याने संतप्त पालकांनी शाळेला कुलूप ठोकले आहे वारंवार विनंती करूनही शिक्षण विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने गावकरी संतप्त झाले आहेत.0
0
Report
Advertisement
कल्याण स्टेशन पर भारी भीड़, मुंबई-ठाणे में लोकल ट्रेनों में देरी
Kalyan, Maharashtra:कल्याण रेल्वे स्टेशन वरती तूरळक गर्दी... मुंबई कडे जाणाऱ्या अप और डाऊन सर्व लोकल दहा ते पंधरा मिनिटे उशिराने. मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट दिल्याने मुंबईला जाणारे चाकरमानी यांनी घरीच राहणे प्रसन्न केले आहे त्यामुळे दररोज लाखो प्रवासी मुंबई ला प्रवास करतात मात्र आज घरीच राहणं पसंत केला आहे मुंबईकडे जाणाऱ्या लोकल दहा ते पंधरा मिनिटे उशिरा धावत आहे त्यामुळे रेल्वे स्थानकावर तुलक अशी गर्दी पाहायला मिळत आहे तसेच मुंबईहून पुण्याला जाणारा एक्सप्रेस रद्द करण्यात आलेले आहेत तर काही वळवण्यात देखील आलेले आहेत खोपोली आणि लोणावळा दरम्यान रेल्वे रुलावर दरड कोसल्याने एक्सप्रेस रद्द करण्यात आलेले आहेत त्यामुळे प्रवाशांचे देखील हाल होत आहेत तर काही प्रवाशी यांनी घरी जाणे पसंत केले आहेत तर काही प्रवासी हे रेल्वे स्थानकावरती वाट पाहताना दिसत आहेत याचा आढावा घेतलाय0
0
Report
रामतांडा पुल ढहा, वाशीम में यातायात बाधित; ग्रामीणों ने नया पुल बनाने की मांग
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यातील अनसिंग नजिक असलेल्या रामनगर–अनसिंग मार्गावरील रामतांडा गावाला जोडणारा जीर्ण पूल कोसळला असून गावाचा मुख्य रस्त्याशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे। त्यामुळे ग्रामस्थ आणि शाळकरी विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे। पूल धोकादायक झाल्याची माहिती देत अनेकदा दुरुस्तीची मागणी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। तातडीने नवीन पूल व रस्त्याचे काम सुरू करावे,अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे。0
0
Report
यवतमाळ से पंढरपूर: विठ्ठल-रुक्मिणी दर्शन को सायकलवारी में भक्तिभाव की धारा
Yavatmal, Maharashtra:विठ्ठल नामाचा अखंड गजर, टाळ-मृदंगाचा निनाद, रिंगणातील भक्तिभाव आणि सायकलच्या चाकांचा वेग… अशा भक्तिमय वातावरणात क्रीडाभारती सायकलिंग ग्रुपची ‘पंढरपूर सायकलवारी’ यवतमाळ येथून श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे उत्साहात रवाना झाली. सलग चौथ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या सायकलवारीने शहरातील नागरिकांमध्ये भक्ती, शिस्त आणि सामाजिक ऐक्याचा प्रेरणादायी संदेश दिला. शिवतीर्थ येथून प्रारंभ झालेल्या ह्या सायकलवारीचे नागरिकांनी “माऊली… माऊली…”, “ग्यानबा तुकाराम…” आणि “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम!” या जयघोषात उत्स्फूर्त स्वागत केले. “राज्यावरील अलनिनोचे संकट पूर्णपणे दूर होवो, राज्यात भरपूर व समाधानकारक पाऊस पडो, जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी बांधवांच्या शेतात भरघोस पीक येवो आणि यवतमाळ जिल्ह्यासह राज्यातील समस्त जनतेला सुखी, समाधानी व निरोगी ठेव,” अशी प्रार्थना विठ्ठलाच्या चरणी करण्याची विनंती भाजप नेते देवानंद पवार यांनी यावेळी वारकारी बांधवांना केली.0
0
Report
Advertisement
सातारा में भारी बारिश, कृष्णा नदी जलस्तर बढ़ा; मर्ढे गांव का संपर्क टूटा
Satara, Maharashtra:सातारा:सातारा जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू असून जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. सध्या कृष्णा नदीच्या पाणीपातळीतही वाढ झाल्यामुळे मर्ढे गावच्या छोट्या पुलावरून पाणी गेल्यामुळे गावाकडे जाणारा संपर्क तुटला आहे. जिल्हा प्रशासनाने या भागात कोणीही पाण्यातून प्रवास करू नये असे आवाहन केले आहे.0
0
Report
बदलापुर में उल्हास नदी खतरे की सीमा पार, प्रशासन ने राहत शुरू की
Ambernath, Maharashtra:बदलापुरात उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली उल्हास नदीच्या पाण्याची पातळी 17.50 मीटरवर बदलापूर नगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज 12 हजार लोकांच्या निवासाची व्यवस्था बदलापूर नगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज झालीये. आपात्कालीन स्थिती उद्भवल्यास जवळपास 12 हजार लोकांच्या निवासाची आणि जेवणाची व्यवस्था पालिकेमार्फत करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी दिलीय. त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार यांनी..0
0
Report
निफाड क्षेत्र में भारी बारिश से किसानों के चेहरों पर खुशी, बुवाई फिर शुरू होगी
Niphad, Maharashtra:गेल्या दोन दिवसांपासून निफाड सह परिसरामध्ये सतत संतधार सुरू असून निफाड तालुक्यातील, गोळेगाव, गोंदेगाव, भरवस मुखेड, वाकद शिरवाडे, या गावांमध्ये पेरण्या खोळंबल्या होत्या मात्र सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेत शिवारात पाणी साचले असून शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे या पावसामुळे आता रखडलेल्या पेरण्या पुन्हा सुरू होणार आहे0
0
Report
Advertisement
वारणा नदी में जलस्तर बढ़ा, बाढ़ जैसे हालात; खेतों में फसलें डूबीं
Sangli, Maharashtra:स्लग- वारणा खोऱ्यात पाऊसाची संततधार.. अनेक छोटे बंधारे पाण्याखाली,वारणेचे पात्र बाहेर पडल्याने नदीला पूरसदृश परिस्थिती.. अँकर - सांगलीच्या शिराळा व वाळवा तालुक्यातील वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे.त्यामुळे वारणा नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. वारणा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे,काही ठिकाणी वारणा नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून,चिकुर्डे ,मांगले येथील वारणा नदीवरील छोटा बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे.तर ऐतवडे खुर्द येथील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा वारणा नदीवरील मुख्य पुलाला पाणी अगदी घासून वाहत आहे,त्याच बरोबर वारणा नदी काठच्या शेतात पाणी घुसले आहे,त्यामुळे भुईमूग,सोयाबीन, ऊस, भात, या शेती पिकाला मोठा फटका बसला आहे. तर बंधारयाचे दरवाजे न काढल्याने पाणी शेतात घुसल्याचे शेतकरयांनी केला आहे.0
0
Report
वाशीम में मार्वेल गवत से वन्यजीवन के लिए सालभर भोजन उपलब्ध
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यातील काटेपूर्णा अभयारण्यात तृणभक्षी वन्यप्राण्यांसाठी नैसर्गिक अधिवास समृद्ध करण्याच्या उद्देशाने कुरण विकास मोहिमेला सुरुवात झाली आहे. या उपक्रमाअंतर्गत हरण,चिटळ, सांबर यांचे प्रमुख खाद्य असलेल्या 'मार्वेल' गवताची लागवड करण्यात येत आहे. तसेच केना, कुंदा आणि मार्वेल या स्थानिक गवत प्रजातींची बीज निर्मितीही केली जाणार आहे.या उपक्रमामुळे तृणभक्षी वन्यप्राण्यांना वर्षभर खाद्य उपलब्ध होऊन जंगलातील नैसर्गिक अन्नसाखळी अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे.0
0
Report
पानी में डूबा मोरया गोसावी गणेश मंदिर: चिंचवड में भारी बारिश का असर
Pimpri-Chinchwad, Maharashtra:चिंचवड के मोरया गोसावी गणेश मंदिर पूरी तरह पानी में डूब गया है। पिछले कुछ दिनों से भारी बारिश के कारण पवना नदी का तट उफान पर है और मंदिर पानी के ऊपर आ गया है। भक्त दर्शन के लिए आने से बच रहे हैं और मंदिर प्रशासन ने सावधानी बरतने को कहा है।0
0
Report
Advertisement
