445001
यवतमाळ : महिला बँक घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या बाबाजी दाते महिला बॅंकेत २४२ कोटींच्या अपहार प्रकरणात महिनाभराने अटकसत्र सुरू झाले आहे. पोलिसांनी शिवसेना नेते रमेश अगरवाल, व्यावसायिक प्रकाश पिसाळ आणि ठेकेदार प्रशांत पामपट्टीवार यांना अटक केली आहे. याआधी बँकेच्या CEO सुजाता महाजन, तिचा पती विलास महाजन, ॲड. वसंत मोहरेकर आणि नवलकिशोर मालाणी यांना अटक झाली होती. आता अटक केलेल्या आरोपींची संख्या सात झाली आहे. २०६ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत, ज्यामुळे संचालक व लेखा परीक्षक चिंतेत आहेत.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
सातारा में जंतर-मंतर के विरोध में हजारों विद्यार्थियों का शांतिपूर्ण शोभायात्रा
Satara, Maharashtra:सातारा—दिल्ली के जंतर-Mantar पर विद्यार्थियों के कथित लाठीचार्ज के विरोध में सातारा शहर में हजारों युवक-युवतियाँ सड़कों पर उतर आएं। यूनाइटेड यूथ फ्रंट ऑफ सातार की नेतृत्व में छत्रपति शिवाजी महाराज के स्मारक से डॉ. बाबासाहेब आंबेडकर के स्मारक तक निकले इस भव्य मोर्चे में युवाओं की उत्स्फूर्त भागीदारी देखने को मिली। 'संविधान का विजय हो', 'लोकशाही का विजय हो', 'इंकलाब जिंदाबाद' जैसे नारों से सातारा शहर गूंज उठा। मोर्चा के दौरान आंदोलकों ने विद्यार्थियों पर कथित दमन का तीव्र निषेध किया, लोकतंत्र मूल्य के संरक्षण और शांतिपूर्ण आंदोलन के अधिकार को बनाए रखने की मांग की। साथ ही विद्यार्थियों के आंदोलन को समर्थन देते हुए केंद्र सरकार की भूमिका पर टिप्पणी की गई। शांतिपूर्ण तरीके से संपन्न इस मोर्चे से संविधान और लोकतंत्र की रक्षा के लिए संघर्ष जारी रखने का दृढ़ संकल्प व्यक्त किया गया।0
0
Report
राज ठाकरे मोर्चा के बीच आंदोलन, सरकार ने सकारात्मक कदम का भरोसा जताया
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:ऑन राज-उद्धव ठाकरे मोर्चा दिल्लीत आंदोलन परिणाम देशभरात होत आहे, राज उद्धव साहेब देखील मोर्चा काढत आहे, लोकशाहीत अधिकार आहे, सरकार सकारात्मक आहे हे लक्षात ठेवले पाहिजे, विद्यार्थी गुन्हे मागे, चर्चा करणे असे स्टेपने होत आहे, सरकार सकारात्मक आहे, मागे होईल असे दिसत आहे... शिक्षणमंत्री राजीनामा मागणी प्रधान राजीनामा घेण्याचा अधिकार पंतप्रधान यांचा आहे, त्यांनी निर्णय का घेवा यात चर्चा करणे योग्य नाही, दोन दिवसात मोठा निर्णय होईल पोलीस दादर व्हिडीओ रोहित पवार ट्विट आंदोलनात काही लोक गुंतत आहे, पोलीस ड्रेस नसलेले लोक आहे, आंदोलन बिगडवब्याचे काम काही जण करत आहे, उद्या राज ठाकरे मोर्चा आहे, त्यांनी म्हटले आहे असे कुणी दिसल्यास ठोकून काढू... असे काही लोक मुळे याचे परिणाम देशावर होतात, सतर्क राहिले पाहिजे, जर दादरचा पोलीस नसेल तर कारवाई झाली पाहिजे, ड्रग्स बाबत धमकी देणाऱ्या पोलीसवर कारवाई झाली आहे, सकारात्मक मार्ग निघाले पाहिजे आशु सर्वांची भूमिका आहे... संजय राऊत मोदी मूर्खां सारखा बोलत आहे, हा त्याचा पाय चोपत होता का, बेसलेस विधान करणे त्याचे धंदा झाला आहे... ऑन संजय राऊत वांगचुक त्याने कधी उपोषण सोडावे, तुम्ही कोण ठरवणारे, तुम्ही बसून बघा चार दिवस, कळेल राष्ट्रवादी विलनिकरण शरद पवार आणि मोदी यांच्यात काही चर्चा झाली त्यांना माहीत, पण आत्ताच्या आंदोलनमुळे nda मध्ये जाण्याचा मार्ग रखडला ,लवकर याबाबत कळेल जंतरमंतर आंदोलन विद्यार्थी चर्चा विद्यार्थी चर्च केली पाहिजे, काही हरकत नाही मागण्या मान्य होत असतील तर... जंतरमंतरवर येऊन चर्चा करण्याची मागणी त्यांनी केली आहे, त्यावर तोडगा निघेक..0
0
Report
नासिक में भारी बारिश से बाढ़, डैम पानी छोड़ने से हाईवे पर पानी घुसा
Niphad, Maharashtra:नाशिक जिल्ह्यात 48 तासांपासून मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस सुरू असून या पावसामुळे गंगापूर धरण सह नांदूर मधमेश्वर धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे; या पावसामुळे चांदोरी गावाला पुराच्या पाण्याचा विळखा बसला असून अचानक वाढलेल्या पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गोदावरी नदीचे पाणी थेट आता नाशिक संभाजीनगर महामार्गावर येऊन पोहोचले असून महामार्ग देखील काही काळ बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चांदोरी गावातून परिस्थितीचा आढावा घेतला आहे.0
0
Report
Advertisement
कराड-सातारा में मूसलाधार बारिश से नुकसान, आकलन जारी
Satara, Maharashtra:कराड, सातारा पाटण तालुक्यात पावसाचा जोर कायम असून, मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. ढेबेवाडी पाटण मार्गावरील दिवशी घाटात दुसऱ्यांदा दरड कोसळली होती ती प्रशासनाने हटवलेली आहे. तसेच आंबेघर मरळी, कारळे येथे राहत्या घराची भिंत कोसळून नुकसान झाले. तर बनपेठवाडी येथील जिल्हा परिषद शाळेवर जांभळाचे झाड कोसळले. झाड शाळेच्या पत्र्यावर पडल्याने इमारतीचे नुकसान झाले. मात्र, शाळेला पावसाळी सुट्टी असल्याने विद्यार्थी व शिक्षक शाळेत उपस्थित नव्हते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, पावसाचा जोर कायम असल्याने प्रशासनाकडून नुकसानीची पाहणी व पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.0
0
Report
शिराळा में भारी बारिश: चांदोली डैम 77% तक भरा, जलयतन 26.77 टीएमसी
Sangli, Maharashtra:सांगलीच्या शिराळा तालुक्यात दमदार पाऊस पडत आहे,चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी कायम आहे, गेल्या २४ तासात ६४ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.त्यामुळे चांदोली धरण ७७ टक्के भरले आहे,धरणा मध्ये सध्या २६.७७ टीएमसी इतका पाणीसाठा निर्माण झाला आहे. पावसाचा जोर कायम असल्याने धरण क्षेत्रात नऊ ते दहा हजार क्युसेक पाण्याची आवक कायम आहे.तर चांदोली परिसरासह शिराळा तालुक्यात पडणाऱ्या पावसामुळे वारणा नदीच्या पाणी पातळी देखील पात्रा मध्ये वाढ झाली आहे.0
0
Report
पवना बांध 95% भरा; विसर्जन शुरू, नागरिक सतर्क रहें
Varsoli, Maharashtra:Anchor: पिंपरी चिंचवड शहर आणि मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. त्यांची तहान भागवणारं अन शेतीला उपयुक्त ठरणारं पवना धरण अखेर 95 टक्के भरलंय. आज पासून पवना नदीत पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात येतोय. सुरुवातीला 800 क्यूसेक पाण्याचा अन पुढं पावसाचा जोर वाढेल तसा विसर्ग वाढवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय. त्यामुळं नदी लगत राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. खरं तर जून महिन्यात पाठ फिरवलेल्या पावसाने अखेर जुलै महिन्यात चांगलीच कृपादृष्टी दाखवली, त्यामुळं अवघ्या वीस दिवसांतचं धरण 95 टक्के भरलंय. त्यामुळं समाधान व्यक्त केलं जातंय.0
0
Report
Advertisement
चंद्रपुर में पैदल वारी: महाकाली मंदिर से विठ्ठल-रुक्मिणी तक, मुनगंटीवार ने फुगड़ी खेली
Chandrapur, Maharashtra:चंद्रपुरात महाकाली मंदीर ते घुग्गुसच्या वढा विठ्ठल-रुक्मिणी मंदिरापर्यंत पायी वारीचे आयोजन, वारीच्या रस्त्यावर विठ्ठल भक्तीत रंगलेल्या आ. मुनगंटीवार यांनी खेळली फुगडी अँकर:-- आषाढी एकादशी पुढ्यात असताना चंद्रपुरात पुरातन देवी महाकाली मंदीर ते घुग्गुसच्या वढा येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरापर्यंत पायी वारीचे आयोजन करण्यात आले. पादुका पूजन करून वारीची सुरुवात झाली. शेकडो विठू भक्तांसह आ. सुधीर मुनगंटीवार देखील यात सहभागी झाले. चंद्रपूरकांनी या पायी वारी यात्रेचे उत्साहात स्वागत केले. वारीच्या रस्त्यावर विठ्ठल भक्तीत रंगलेल्या आ. मुनगंटीवार यांनी फुगडीचा फेर धरत सहभाग दर्शविला. ------ फुगडीचे vis------- आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर0
0
Report
विठ्ठल मंदिर को 5 टन रंगीन फूलों से सजाया गया; कमल भी शामिल
Pandharpur, Maharashtra:आषाढी एकादशीसाठी विठुरायाचं मंदिर तब्बल 5 टन विविधरंगी फुलांनी सजवलं जातय. यासाठी पुण्यातील विठ्ठल भक्त भरत भुजबळ यांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर वेगवेगळ्या प्रकारची फुलं मागवली असून खास कमळाच्या फुलांचा सुद्धा या सजावटीमध्ये वापर केला आहे मंदिर चौखांबी सोळखांबी संत नामदेव महाद्वार पश्चिम द्वार उत्तर द्वार विठ्ठल रुक्मिणी सभा मंडप या ठिकाणी ही सजावट करण्यात आली आहे.0
0
Report
यवतमाळ के किसान ज्ञानेश्वर मालेकर ने कर्ज के बोझ से आत्महत्या कर ली
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या पिंपळापुर येथील शेतकरी ज्ञानेश्वर मालेकरांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांच्याकडे पाच एकर शेती असून सततच्या नापिकेमुळे त्यांच्यावरील कर्जाचा डोंगर वाढला होता. त्यामुळे ते प्रचंड नैराश्येत होते. ज्ञानेश्वर मालेकर यांच्या दोन मुलांनी देखील दोन वर्षांपूर्वी शेतीतील अडचणेमुळे आत्महत्या केली होती. आता त्यांच्या वडिलांनी देखील आत्महत्या केल्याने मानेकर कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.0
0
Report
Advertisement
फलटण में तेज़ गति कार दुर्घटना: तीन युवकों की मौत, तीन गंभीर घायल
Satara, Maharashtra:TUSHAR TAPASE 3 FILES SLUG NAME -SAT_PHALTAN_ACCIDENT अँकर :सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात भरधाव वेगाने धावणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारचा भीषण अपघात होऊन या अपघातात तिघा तरुणांचा जागीच मृत्यू, तर तिघेजण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. वाठार-निंबाळकर हद्दीत कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने वाहन रस्त्यालगतच्या नाल्यावरील कठड्याला जोरात धडकून पलटी झाले. अपघातावेळी कारमध्ये एकूण सहा जण प्रवास करत होते. भरधाव वेगामुळे वळणाचा अंदाज न आल्याने कारवरील ताबा सुटून हा भीषण अपघात झाला. फलटण ग्रामीण पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.0
0
Report
गोदावरी में उच्च विसर्ग, जायकवाडी के लिए 8.68 टीएमसी पानी—बाढ़ की चेतावनी
Niphad, Maharashtra:गेल्या तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी, नाशिक आणि निफाड तालुक्यात मुसळधार तर कधी संततधार पाऊस कोसळत असल्याने दारणा गंगापूर आणि पालखेड धरणातून तसेच गोदावरीच्या उपनद्यातून पुराचे पाणी निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दाखल होत असल्याने नांदूर मधमेश्वर धरणातून जायकवाडी च्या दिशेने गोदावरी नदी पात्रात आठ व प्रकार गेटच्या माध्यमातून 88 हजार क्यूसेक पाण्याचा या पावसाच्या हंगामातील उच्चांकी विसर्ग सुरू आहे मोठा विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदीने रुद्र रूप धारण केले आहे यामुळे प्रशासनाच्या वतीने गोदावरी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे तर या पावसाच्या हंगामात आज सकाळी सहा वाजेपर्यंत नांदूर मधमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने 8.68 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने जायकवाडी धरणाच्या लाभ क्षेत्रातील गावांना पिण्यासाठी आणि सिंचनासाठी फायदा होणार आहे Yासंदर्भात धरण क्षेत्रातून आढावा घेतला है0
0
Report
आषाढ़ी एकादशी पर 24 घंटे की भव्य दर्शन कतार, भक्तों में उमंग
Pandharpur, Maharashtra:आषाढीच्या एकादशी आदल्या दिवशीच भाविकांना पदस्पर्श दर्शनासाठी लागतात तब्बल 24 तास, विठोबाचे दर्शन झाल्यानंतर आता भाग शीण थकवा निघून जाईल अशी भावना दर्शन रांगेत आलेल्या वारकऱ्यांनी व्यक्त केली आहे.0
0
Report
Advertisement
सोलापुर में दूषित पानी से महिला की मौत, 40-50 लोग प्रभावित
Solapur, Maharashtra:सोलापुर शहरामध्ये दूषित पाणी पिल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे। शहरातील एस बी आयकॉन अपार्टमेंट मधील 40 ते 50 रहिवाशांना दूषित पाणी पिल्याने उलटी- जुलाबाचा त्रास होत असल्याची माहिती प्राथमिक तपासणीत समोर आली आहे। बोरच्या पाण्यात गटारीचे पाणी मिसळल्याने गंभीर प्रकार घडल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे। एकाच अपार्टमेंटमधील अनेकांना त्रास होत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे। उलटी, जुलाब, पोटदुखीचा त्रास होणाऱ्या नागरिकांवर महापालिका आरोग्य विभागाकडून उपचार सुरू आहेत.0
0
Report
हंगामे के बीच छह कृषि केंद्रों के लाइसेंस रद्द, 53 केंद्र निलंबित
Bhandara, Maharashtra:नियमभंग करणाऱ्या सहा कृषी केंद्रांचे परवाने कायमचे रद्द,५३ कृषिकेंद्रांचे परवाने निलंबित. भंडारा जिल्ह्यात खरीप हंगाम सुरू होताच बियाणे खते व कीटकनाशकांच्या गुणवत्तेबाबत शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून कृषी विभागाने भरारी पथकाच्या माध्यमातून धाड मारत कृषी केंद्रावर कार्यवाही केली आहे.यामध्ये सहा कृषी केंद्रांचे परवाने कायमचे रद्द व ५३ निलंबित करण्यात आले आहेत. जिह्यात सध्या ८६२ बियाणे व खत विक्री कृषी केंद्र व ७५४ कीटकनाशक विक्रेते नोंदीकृत आहे.यापैकी ८०२ कृषी केंद्रांची तपासणी पूर्ण झाली आहे.यामध्ये नियमभंग करणाऱ्या सहा कृषी केंद्रांचे परवाने कायमचे रद्द करण्यात आले असून ५३ केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले आहे.या धडक कार्यवाही मुळे ऐन हंगामात कृषी केंद्र चालक धास्तावले आहेत.0
0
Report
आरापूर एमआईडीसी: किसानों के मुआवजे पर संघर्ष, जिला-प्रशासन की बैठक अगले सप्ताह
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर मध्ये नव्याने होणाऱ्या आरापूर औद्योगिक वसाहतीसाठीची काही भागाची मोजणी पूर्ण झाली असली तरी शेतकऱ्यांच्या मोबदल्याच्या मागणीनंतर दराबाबत कोंडी कायम आहे. ही कोंडी सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि एमआयडीसीचे अधिकारी शेतकऱ्यांची मनधरणी करणार आहेत. यासंदर्भात येत्या आठवड्यात होणाऱ्या बैठकीला आमदार प्रशांत बंब, एमआयडीसी, महसूल विभागातील अधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे. शहरापासून २२ किमी असलेल्या आरापूर येथे ७६२ हेक्टर जागेवर एमआयडीसी उभारण्यात येणार आहे. या प्रस्तावित एमआयडीसीसाठी बहुतांश मोजणीही पूर्ण झाली असून, या संदर्भात काही आठवड्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांसोबत मोबदल्यासंदर्भात बैठक घेण्यात आली होती.0
0
Report
Advertisement
