icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

केडीएमसी मुख्यालय के बाहर आशेळेकर समर्थकों का पानी के लिए आक्रोश

Kalyan, Maharashtra:आशेळेकरांचा पाण्यासाठी आक्रोश; रिकामे हांडे-बादल्या घेऊन केडीएमसी मुख्यालयावर मोर्चा. केडीएमसी आतुक्त अभिनव गोयल च्या कार्यालय बाहेर ठिय्या आंदोलन.. केडीएमसी आशेळेगाव परिसरातील पाणी समस्येवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या वतीने पाणी समस्येमुळे केडीएमसी मुख्यालयत बाहेर हंडा,कळशी मोर्चा काढण्यात आला नागरिकांनी रिकामे हंडे कळशी घेऊन केडीएमसी मुख्यालयावर मोर्चा काढत प्रशासनाच्या विरोधात आक्रोश करत रिकामे नळ आता नाही चालणार’, ‘पाणी नाही... जगणं कठीण’ हातात बँनर घेत जोरदार घोषणा देत नागरिकांनी संताप व्यक्त केला. आशेळेकरांना हक्काचं पाणी मिळालंच पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली तसेच जोपर्यत आयुक्त लेखी लिहून देत नाही तो पर्यत केडीएमसी आतुक्तच्या कार्यालया बाहेर बसून राहणार अशी भूमिका नगरसेविका कीर्ती ढोणे आणि नागरिकांनी घेतली आहे.
0
0
Report

नाशिक में गणेशोत्सव बैठक: डीजे बंदी पर अभी निर्णय नहीं

Nashik, Maharashtra:नाशिकमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळे आणि पोलीस प्रशासनाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीला सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी, पोलीस अधिकारी, आमदार देवयानी फरांदे आणि सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष समीर शेटे उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या आयोजनादरम्यान येणाऱ्या विविध अडचणी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत मांडल्या. या सर्व अडचणी सोडवण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील, असं आश्वासन आमदार देवयानी फरांदे यांनी दिलं आहे. 'आपलं नाशик, आपला कुंभ, आपला गणेशोत्सव' या ब्रीदवाक्याने यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन आमदार देवयानी फरांदे यांनी गणेश मंडळांना केलं आहे. दरम्यान, डीजे बंदीबाबत या बैठकीत कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. पुढील दोन ते तीन दिवसांत यासंदर्भात स्वतंत्र बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष समीर शेटे यांनी दिली. तर डीजे बाबत न्यायालयाच्या नियमांचे पालन करूनच परवानगी दिली जाईल, अशी स्पष्ट भूमिका नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मांडली आहे. दरम्यान या बैठकीनंतर आमदार देवयानी फरांदे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष समीर शेटे यांनी काय भूमिका मांडली ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे...
0
0
Report
Advertisement

भंडारा के विधायक पर कालाबाजार का आरोप, जेल से बाहर आना कठिन?

Bhandara, Maharashtra:भंडारा जिले में एक सत्ताधारी विधायक ने कालाबाजार करके संपत्ति जमा की है. अगर उसे सजा होती है तो जेल से लौटना मुश्किल हो सकता है. रोहित पवार ने राष्ट्रवादी विधायक राजू कारेमोरे पर तीखी टिप्पणी की है. भंडारा जिले के एक विधायक के बारे में कहा गया है कि वे धान माफिया हैं और उन्होंने धान का कालाबाजार कर हजारों एकड़ जमीन खरीदी है. मुख्यमंत्री फडणवीस ऐसे माफिया विधायक की समर्थन करते हैं ऐसी शिकायतें की जा रही हैं और अगर सजा होती है तो जेल से छूटना संभव नहीं होगा. राष्ट्रवादी विधायक राजू कारेमोरे पर इस बारे में कठोर टीका किया गया है.
0
0
Report

बुलढाणा के किसानों का आक्रोश: सूखा घोषित करने की मांग तहसील कार्यालय तक पहुंची

Buldhana, Maharashtra:जळगाव जामोद | बुलढाणा कोरडा दुष्काळ जाहीर करा! शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयावर आक्रोश पावसाने दडी मारल्याने बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद आणि मका यांसारखी पिके पाण्याअभावी धोक्यात आली असून, अनेक गावांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जळगाव जामोद तहसील कार्यालयावर आक्रोश केला. तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, पीक विम्याची नुकसानभरपाईं आणि कर्जाबाबत दिलासा देण्याची मागणी करण्यात आली. तसेच जनावरांसाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, 30 आणि 31 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील नदी-नाल्यांना पूर आला होता. अनेक ठिकाणी शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले, तर जनावरेही वाहून गेली. मात्र अद्याप नुकसानभरपाई मिळाली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. शेतीपिके आणि वाहून गेलेल्या जनावरांची तातडीने नुकसानभरपाई द्यावी, तसेच नद्यांचे खोलीकरण करावे, या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात जोरदार आक्रोश केला.
0
0
Report
Advertisement

हिंदी में क्या होगा एक क्लिकबेट headline

Jalna, Maharashtra:जालना : जरांगे पाटलांना शिष्टमंडळाची हुलकावणी,जरांगे पाटलांकडून विखे,फडणवीस टार्गेट (पॅकेज) जालना : जरांगे पाटलांचे आमरण उपोषणाचा आज 11 वा दिवस होता.आज राज्य सरकारचं शिष्टमंडळ जरांगे यांच्याकडे चर्चेसाठी अंतरवालीत येणार असलयाची चर्चा होती.पण जरांगे यांच्याकडे शिष्टमंडळ चर्चेला जाणार नाही अशी भूमिका मराठा आरक्षण उमसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली आणि जरांगे यांना पुन्हा शिष्टमंडळाने ह Hulकावणी दिली.त्यामुळे जरांगे यांनी विखे पाटीलंवर चांगलीच आगपाखड करत फडणवीस यांना टार्गेट केलं.बघूया हा स्पेशल रिपोर्ट राधाकृष्ण विखे पाटील यांनी अंतरवाली सराटीत शिष्टमंडळ जाणार नसल्याची भूमिका मांडल्यानंतर जरांगे पाटील यांच्या आक्रमक रूप पाहायला मिळालं.त्यांनी थेट विखे यांचा एकेरी उल्लेख करायला सुरु केला. तू अंतरवालीत ये अथवा येऊ नको,तुला कुणी बोलावलं नव्हतं असं म्हणत सरकारला समजून घ्यायला सरकार आमचा बाप है का असा सवाल जरांगे यांनी विखेना केला. तसेच आमच्या नियोजित मुंबई आंदोलनासाठी फडणवीस आणि विखे या दोघांनी मिळून हल्ल्याचा प्लान तयार केल्याचा आरोप जरंगे यांनी केलाय.मात्र असा हल्ला तुम्ही करूनच दाखवा असं आव्हान जरांगे यांनी विखेना दिलंय. शिष्टमंडळ अंतरवालीत नाही आलं तर नाही आलं पण वर्षभरात तू मराठा समाजाचं वाटोळं केलं असा आरोप जरांगे यांनी विखेवर केला. तसेच फडणवीस यांचं गुणगाण गाण्यासाठी तू अंतर वालीत आला पण वर्षभर तू मराठा समाजाचे वाटोळं केलंस असा टीकेचा भडिमार जरांगे यांनी विखेवर केला विखे लुचाड आणि धोखेबाज असल्याचं जरांगे यावेळी म्हणाले यावेळी जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधलाय.तुमच्या समोर ताटच राहणार नाही अशी टिका जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर केलीय.दोन महिन्यात तुम्ही हैदराबाद गॅझेटियर नुसार आरक्षण देणार होते त्याच काय झालं उत्तर द्या असा सवाल जरंगे यांनी फडणवीस यांना केलाय शिष्टमंडळाने चर्चेसाठी दिलेली हुलकावणी मनोज जरांगे यांच्या चांगलीच जिव्हारी लागलीय. त्यामुळे जरांगे यांना संताप अनावर झालाय.राधाकृष्ण विखे आणि देवेंद्र फडणवीस जरांगे यांच्या टार्गेटवर आलेत.अंतरवालीतील चर्चा फिस्कटल्यानंतर आता जरांगे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलंय
0
0
Report

संगमनेर विधायक खताळ के खिलाफ सोशल मीडिया पोस्ट पर अपमान के कारण कानूनी नोटिस

Shirdi, Maharashtra:संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्याबाबत भावपूर्ण श्रद्धांजली अशी आक्षेपार्ह पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर खताळ यांनी बदनामी करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा दिलाय.. लोकप्रतिनिधीच्या निधनाची खोटी श्रद्धांजली सोशल मीडियावर पोस्ट करणं, हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचं आमदार खताळ यांनी म्हटलंय.. संगमनेरमध्ये प्रसाद गुंजाळ नामक तरुणाने आमदार अमोल खताळ यांच्या नावाने विविध सोशल माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याचं समोर आलंय.. एका पोस्टमध्ये त्याने खताळ यांना उद्देशून "माझा व्यवहार मिटवून टाक. मागच्या वर्षी तुला ट्रेलर दाखवला होता, आता लवकरच पूर्ण पिक्चर बघायला भेटेल" असं म्हटलंय.. दुसऱ्या एका पोस्टमध्ये थेट "मित्रा सहनशक्ती संपली.. लवकरच भावपूर्ण श्रद्धांजली" अशा आशयाची पोस्ट केली आहे.. या प्रकारामुळे संगमनेरमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.. माझी बदनामी करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात असून, आता मात्र मी शांत बसणार नाही संबंधित व्यक्तीविरोधात कायदेशीर नोटीस बजावून गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा आमदार अमोल खताळ यांनी दिलाय..
0
0
Report

नाशिक में पहली बार घर गिराने की जगह उसे स्थानांतरित करने का अनोखा प्रयोग

Yeola, Maharashtra:रस्ता आडवा आला म्हणून घर पाडण्याऐवजी चक्क घरच स्थलांतर करण्याचा निर्णय येवला तालुक्यातील उद्योजक सम्राट वर्मा यांच्या नव्या घराचा हा अनोखा प्रयोग sध्या परिसरात चर्चेचा विषय ठरतोय तब्बل अडीचशे जॅक आणि दहा मजुरांच्या मदतीने हे घर जागेवरून उचलून दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचं काम सुरू आहे पाहूया घर स्थलांतराची ही अनोखी कहाणी तालुक्यातील उद्योजक सम्राट वर्मा यांचं नव्याने बांधलेलं घर फॅक्टरीजवळ असलेलं हे घर रस्त्याच्या कामात अडथळा ठरत होतं मात्र घर पाडून नुकसान करण्याऐवजी ते दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचा निर्णय घेण्यात आला घर स्थलांतराच्या या अनोख्या प्रयोगासाठी हरियाणातील कुरुक्षेत्र येथील कारागिरांना बोलावण्यात आलंय तब्बल अडीचशे जॅकच्या मदतीने घर उचलण्याची प्रक्रिया सुरू आहे दहा मजुरांच्या साह्याने हे काम केलं जात असून घराला कोणताही धक्का लागू नये यासाठी अत्यंत काळजीपूर्वक प्रक्रिया राबवली जात आहे जागेवरून घर उचलून ते दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्याचं काम सुरू आहे या संपूर्ण प्रक्रियेला सुमारे एक महिन्याचा कालावधी लागणार आहे घर पाडण्याऐवजी ते वाचवण्याचा हा निर्णय आता प्रत्यक्षात उतरतोय नाशिक जिल्ह्यात संपूर्ण घर स्थलांतर करण्याचा हा पहिलाच प्रयोग असल्याचा दावा करण्यात येत आहे त्यामुळे या अनोख्या उपक्रमाची परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे घर पाहण्यासाठी आलेले परिसरातील नागरिक
0
0
Report
Advertisement

पवार विरुद्ध पवार बारामती: सोमेश्वर कारखाने election में बिनविरोध की उम्मीदया बनीं

Rui, Maharashtra:बारामती में फिर एक बार पवार विरुद्ध पवार का मुकाबला रंगने की चर्चा है। सोमेश्वर सहकारी साखर कारखान्य की चुनाव की घोषणा हो चुकी है और अर्ज दाखल करने की तैयारी तेज है। लोकसभा के बाद अब कारखाना क्षेत्र की राजनीति में भी पवार परिवार का आमने-सामना होगा या नहीं, यह खबर बारामती में केंद्रित बनी है। VO 1: सोमेश्वर कारखान्य की निर्वाचन प्रक्रिया घोषित होते ही दोनों गट मोर्चाबंदी में लग गए। इस बीच सांसद सुनेत्रा पवार ने कारखाना क्षेत्र में किसान मेळावा आयोजित किया और कहा, आखिर Ajit दाद ने सोमेश्वर कारखाना को कर्जमुक्त किया, उनकी दूरदर्शिता से कारखाना आज सुस्थित है और उन्होंने परिवारवाद में राजनीति नहीं की। वर्तमान में प्रधानमंत्री मोदी, मंत्री अमित शाह और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहकार क्षेत्र को पूर्ण समर्थन दे रहे हैं; नया पैनल सर्वसमावेशी होगा और Ajit दाद का वारसा आगे बढ़ेगा। VO 2: राष्ट्रवादी कांग्रेस के युवा नेता यूगेंद्र पवार ने भी इस चुनाव में उडान भरी है और किसान पैनल खड़ा कर चुनाव लड़ने की घोषणा की है ताकि किसानों के हित सर्वोपरि हों। VO 3: इन दोनों गटों के संघर्ष में अब विधायक रोहित पवार की भूमिका निर्णायक मानी जा रही है। अजित पवार के पहले ही साल पूरे न होने के बावजूद उनके मार्गदर्शन से कारखाना अच्छी तरह चल रहा है, इसलिए बहस न कराकर यह चुनाव बिना विरोध के ही हो जाए, इसके प्रयास भी किए जा रहे हैं। SOUNDBITE 3 - आमदार रोहित पवार: RoHit Pawar ने बिनविरोध के पक्ष में सलाह दी है। End of content: इतना ही नहीं, सुनेत्रा पवार और यूगेंद्र पवार आमने-सामने आएंगे या नहीं, यह स्पष्ट होगा; बारामती में पवार विरुद्ध पवार थरार आने वाले दिनों में तय होगा। जावेद मुलाणी, झी 24 तास, बारामती
0
0
Report

वनरक्षक टीम के जेरबंद के बाद वाघिणी की मौत पर उठे सवाल

Amravati, Maharashtra:वाघिणीच्या मृत्यूवर संशयाची छाया, वाघिणीला दिली तीन वेळा बेशुद्धीकरणाचे डोस; रेस्क्यू ऑपरेशनवर गंभीर प्रश्न, डॉट मारणाऱ्यांच्या संवेदना मेल्याचा वन्यजीवप्रेमींचा आरोप वाघिणीला जेरबंद करण्याच्या ऑपरेशनमध्ये बेशुद्धीकरणाच्या औषधांचा वापर करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, परतवाडा वनविभागाच्या पथकाकडून कॅटामिन आणि झायलाझिन या औषधांचा वापर करून पहिला डार्ट मारण्यात आला. पहिल्या डार्टनंतर अपेक्षित परिणाम दिसून न आल्याने दुसरा डार्ट देण्यात आल्याची माहिती आहे. मात्र दोन डार्टनंतर औषधांचा परिणाम होण्यासाठी वेळ देणे आवश्यक असताना त्याचदरम्यान तिसरा डार्ट देण्यात आल्याचा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे तिसऱ्या डार्टसाठी मेडिटोमिडीन या वेगळ्या औषधाचा वापर करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या वाघिणीने यापूर्वी पाळीव जनावरांची शिकार केल्याने तिच्या शरीरावर चरबीचे प्रमाण अधिक असल्याचे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत औषधाचा परिणाम होण्यास वेळ लागू शकतो, असा वन्यजीव क्षेत्रातील जाणकारांचा दावा आहे. त्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या डार्टनंतर औषधाचा परिणाम होण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला होता का? की वाघीण तातडीने बेशुद्ध व्हावी, या दबावाखाली पुन्हा-पुशा डार्ट करण्यात आले? हा आता तपासाचा विषय ठरला आहे. या संपूर्ण ऑपरेशनमध्ये रेस्क्यू करणाऱ्या डॉक्टरच्या फिल्ड अनुभवाबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. संबंधित डॉक्टरने यापूर्वी प्रत्यक्ष फिल्डवर वाघाचे रेस्क्यू केले होते का? वाघाला बेशुद्ध करण्यासाठी औषधांचा डोस ठरवताना कोणती वैद्यकीय पद्धत वापरण्यात आली? औषधांच्या डोसबाबत स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला का घ्यावा लागला? आणि जर डोसबाबत स्थानिक अधिकाऱ्याचा सल्ला घ्यावा लागला असेल तर अनुभवी स्थानिक वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच हे ऑपरेशन का करण्यात आले नाही? हे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. दरम्यान या संपूर्ण प्रकारावर राजकीय दबावाचा आरोप होत असून या संपूर्ण रेस्क्यू OPरेशनदरम्यान वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव होता असा आरोपही केला जात आहे. वाघिणीला लवकरात लवकर जेरबंद करण्यासाठी अधिकारी आणि बचाव पथकावर दबाव होता का? या दबावामुळे ऑपरेशनमध्ये घाई झाली का? आणि या घाईचा परिणाम वाघिणीच्या आरोग्यावर झाला का? याचीही चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी आता वन्यजीवप्रेमी आणि नागरिकांची अपेक्षा आहे. वाघिणीला जेरबंद करण्याच्या ऑपरेशनमध्ये बेशुद्धीकरणाच्या औषधांचा वापर करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, परतवाडा वनविभागाच्या पथकाकडून कॅटामिन आणि झायलाझिन या औषधांचा वापर करून पहिला डार्ट मारण्यात आला. पहил्या डार्टनंतर अपेक्षित परिणाम दिसून न आल्याने दुसरा डार्ट देण्यात आल्याची माहिती आहे. मात्र दोन डार्टनंतर औषधांचा परिणाम होण्यासाठी वेळ देणे आवश्यक असताना त्याचदरम्यान तिसरा डार्ट देण्यात आल्याचा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे तिसऱ्या डार्टसाठी मेडिटोमिडीन या वेगळ्या औषधाचा वापर करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या वाघिणीने यापूर्वी पाळीव जनावरांची शिकार केल्याने तिच्या शरीरावर चरबीचे प्रमाण अधिक असल्याचे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत औषधाचा परिणाम होण्यास वेळ लागू शकतो, असा वन्यजीव क्षेत्रातील जाणकारांचा दावा आहे. त्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या डार्टनंतर औषधाचा परिणाम होण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला होता का? की वाघीण तातडीने बेशुद्ध व्हावी, या दबावाखाली पुन्हा-पुशा डार्ट करण्यात आले? हा आता तपासाचा विषय ठरला आहे. या संपूर्ण ऑपरेशनमध्ये रेस्क्यू करणाऱ्या डॉक्टरच्या फिल्ड अनुभवाबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. संबंधित डॉक्टरने यापूर्वी प्रत्यक्ष फिल्डवर वाघाचे रेस्क्यू केले होते का? वाघाला बेशुद्ध करण्यासाठी औषधांचा डोस ठरवताना कोणती वैद्यकीय पद्धत वापरण्यात आली? औषधांच्या डोसबाबत स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला का घ्यावा लागला? आणि जर डोसबाबत स्थानिक अधिकाऱ्याचा सल्ला घ्यावा लागला असेल तर अनुभवी स्थानिक वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच हे ऑपरेशन का करण्यात आले नाही? हे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. दरम्यान या संपूर्ण प्रकारावर राजकीय दबावाचा आरोप होत असून या संपूर्ण रेस्क्यू OPरेशनदरम्यान वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव होता असा आरोपही केला जात आहे. वाघिणीला लवकरात लवकर जेरबंद करण्यासाठी अधिकारी आणि बचाव पथकावर दबाव होता का? या दबावामुळे ऑपरेशनमध्ये घाई झाली का? आणि या घाईचा परिणाम वाघिणीच्या आरोग्यावर झाला का? याचीही चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी आता वन्यजीवप्रेमी आणि नागरिकांची अपेक्षा आहे. वर्धा आणि अमरावती जिल्ह्यातील चार नागरिकांचा जीव घेणाऱ्या वाघिणीला जेरबंद करण्यात वनविभागाला अखेर यश आले. मात्र जेरबंदीनंतर तिचा मृत्यू झाल्याने संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशनच संशयाच्या भोवऱ्यात आलं आहे. स्थानिक अनुभवी बचाव पथकाला डावलून बाहेरील टीमला पाचारण करण्याचा निर्णय, बेशुद्धीकरणासाठी तीन डार्टचा वापर, दोन वेगवेगळ्या औषधांचा वापर आणि त्यानंतर झालेला वाघिणीचा मृत्यू या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता तपासातूनच समोर येणार आहेत. मानवी जीव वाचवण्यासाठी करण्यात आलेल्या ऑपरेशनमध्ये वाघिणीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? ही केवळ दुर्दैवी घटना होती की रेस्क्यू ऑपरेशनमध्ये काही त्रुटी राहिल्या याचा निष्पक्ष तपास होऊन सत्य समोर येईल हीच आता वन्यजीवप्रेमी आणि नागरिकांची अपेक्षा आहे.
0
0
Report

विरार में बार्बेक्यू नेशन के फूड लाइसेंस पर FDA की बड़ी कार्रवाई

Vasai-Virar, Maharashtra:विरार ब्रेकिंग विरार मध्ये बार्बेक्यू नेशनच्या फूड लायसन्सवर FDAचा दणका! विरार पश्चिम येथील प्रसिद्ध बार्बेक्यू नेशन हॉटेलच्या डेझर्ट केकमध्ये झुरळ आढळल्याच्या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाची कारवाई. ग्राहकाने केलेल्या तक्रारीनंतर FDA पालघरकडून हॉटेलची तपासणी करण्यात आली. सम्बंधित ग्राहकाने हॉटेलमधील अस्वच्छता आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलेली आहे हॉटेलमध्ये अस्वच्छता आढळल्याच्या तक्रारीनंतर प्रशासनाकडून कारवाई. हॉटेलचे फूड लायसन्स सस्पेंड केल्याची माहिती. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या हॉटेल प्रशासनाला FDAचा दणका! या कारवाईमुळे हॉटेल व्यवसायिकांमध्ये खळबळ.
0
0
Report
Advertisement

गणेशोत्सव के दौरान मुंबई-गोवा हाईवे पर भारी वाहन बंद, प्रवास सुगम बनाने की नीति

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी; चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होणार.. आगामी गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरळीत व्हावा आणि महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये,यासाठी राज्य शासनाने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर १६ टन किंवा त्यापेक्षा अधिक वजन असलेल्या अवजड वाहनांना बंदी घातली आहे.. ११ ते १५ सप्टेंबर, १८ ते २० सप्टेंबर आणि २५ ते २६ सप्टेंबर या कालावधीत ही बंदी लागू राहणार असून दूध,पेट्रोल,औषधे,भाजीपाला आणि आपत्कालीन सेवा पुरवणाऱ्या अत्यावश्यक वाहनांना या निर्बंधातून वगळण्यात आले आहे..
0
0
Report

रेल्वे रुळ पर रील बनाने वाला युवक गिरफ्तार, वायरल वीडियो के बाद सुरक्षा नोटिस

Washim, Maharashtra:वाशीम: सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी रेल्वे रुळावर उभं राहून रील बनवणं वाशिमच्या पांगरी नवघरे येथील अमोल नवघरे या तरुणाला चांगलंच महागात पडलंय. वाशिम रेल्वे स्थानक परिसरात रुळावर अनधिकृत प्रवेश करून रील बनवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. रेल्वे पोलिसांनी सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातून तरुणाची ओळख पटवून त्याला ताब्यात घेतलं. चौकशीनंतर रेल्वे कायद्यानुसार कारवाई करत भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम ३५(३) अन्वये नोटीस बजावून त्याला सोडण्यात आलं. दरम्यान, रेल्वे रुळावर रील बनवणे जीवघेणं ठरू शकतं, त्यामुळे अशा स्टंटपासून दूर राहण्याचा इशारा रेल्वे सुरक्षा दलाने दिला आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top