445001
यवतमाळ : महिला बँक घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या बाबाजी दाते महिला बॅंकेत २४२ कोटींच्या अपहार प्रकरणात महिनाभराने अटकसत्र सुरू झाले आहे. पोलिसांनी शिवसेना नेते रमेश अगरवाल, व्यावसायिक प्रकाश पिसाळ आणि ठेकेदार प्रशांत पामपट्टीवार यांना अटक केली आहे. याआधी बँकेच्या CEO सुजाता महाजन, तिचा पती विलास महाजन, ॲड. वसंत मोहरेकर आणि नवलकिशोर मालाणी यांना अटक झाली होती. आता अटक केलेल्या आरोपींची संख्या सात झाली आहे. २०६ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत, ज्यामुळे संचालक व लेखा परीक्षक चिंतेत आहेत.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
रत्नागिरी जिले के लिए ऑरेंज अलर्ट, आज भारी से अति भारी बारिश की संभावना
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता मात्र दोन दिवसांपासून पावसाचा जोर काही प्रमाणात कमी आज सकाळपासून पावसाची तुरळक सरींवर बरसात मात्र आज दिवसभरात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचाही अंदाज गेल्या 24 तासांत सरासरी 47.98 मिलिमीटर पावसाची नोंद उत्तर रत्नागिरीत सर्वाधिक पाऊस खेडमध्ये 24 तासांत सर्वाधिक 86.71 मिलिमीटर पावसाची नोंद दापोली, चिपळूण, राजापूर या तालुक्यांतही 50 मिलिमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद पुढचे दोन दिवस जिल्ह्याला येलो अलर्ट सरींवर पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून जून पासून आज पर्यंत जिल्ह्यात 46.49 टक्के पाऊस0
0
Report
रत्नागिरी-राजापुर रेलवे स्टेशन के छत का हिस्सा गिरा, हादसा टला
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी- राजापूर रेल्वे स्थानकातील कोट्यावधी रुपये खर्च करून नुतनीकर झालेल्या छताचा काही भाग कोसळला छताला लावलेल्या सुशोभिकरणातील काही भाग कोसळला सुदैवाने त्या भागात वर्दळ नसल्याने मोठी दुर्घेटना टळली एक वर्षातच छताचा भाग पडल्याने तीव्र संताप रत्नागिरी रेल्वे स्थानकातील असाच भाग दोन वेळेला होता कोसळला कामाच्या चौकशीची मागणी, वारंवार घडणाऱ्या घटनांमुळेो कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्हं0
0
Report
मुंबई में पेड़ गिरने के बाद मौतों पर हंगामा, मनसे ने पालिका कार्यालय घेरा
Mumbai, Maharashtra:मुंबई और उपनगरांमध्ये झाड कोसळून झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये अनेक निष्पावांचे बळी गेले. त्यात चेंबूर मधील स्कूल बस दुर्घटनेमध्ये 11 वर्षाच्या चिमुकल्याचा देखील मृत्यू झाला होता. मुंबई महानगरपालिकेने जारी केलेल्या अहवालामध्ये पालिकेच्या अधिकाऱ्यांना क्लीन चिट देण्यात आली होती. या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. मनसेने आज भायखळा येथील उद्यान विभागाच्या मुख्य कार्यालयात धडक मारली आणि या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असताना देखील या कार्यकर्त्यांनी थेट कार्यालयात घुसून जोरदार घोषणाबाजी केली. उद्यान विभागाचे अधिकारी संजय त्रीपाठी यांनी यांनी पालिका आयुक्तांशी संवाद साधून मनसेच्या शिष्टमंडळाला चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. दुपारी अडीचच्या दरम्यान या मोर्चानंतर आता मनसेचे शिष्ट मंडळ हे पालिका आयुक्तांची दुपारी अडीच च्या दरम्यान भेट घेणार आहेत.0
0
Report
Advertisement
30 जुलाई को किसानों के लिए कर्जमाफी की पहली सूची घोषित होगी; 56 लाख लाभार्थी
Sangli, Maharashtra:शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी 30 जुलै रोजी घोषित होईल,अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.कर्जमाफीची व्याप्ती वाढवण्यात आली आहे,त्यामुळे शेतकरी खुश आहे.56 लाख शेतकरयांना हे कर्जमाफी मिळणार असून ज्यांनी नियमित कर्ज भरला आहे,त्यांना प्रोत्साहन अनुदान देखील मिळेल,असेही मंत्री चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केला आहे,ते सांगलीमध्ये बोलत होते. अलमट्टी धरणातून पाणी सोडण्याबाबत दोन्ही राज्यात योग्य समन्वय ठेवला जात आहे,राज्याच्या दोन्ही जलसंपदा मंत्र्यांकडून यावर लक्ष ठेवत आहेत,अशी माहिती देखील पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.चांगल्या पद्धतीचे समन्वय ठेवल्याने गेल्या वर्षी पूरपरिस्थिती आली नाही,2019 व 21 च्या पुरानंतर खूप सावध आहोत,सध्या पुन्हा पाऊस सुरू झाला आहे,त्यामुळे अलमटी धरणातून पाणी सोडण्यावर लक्ष ठेवले जात आहे,असे देखील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.0
0
Report
जंतर-मंतर से महाराष्ट्र तक विद्यार्थी आंदोलन में उबाल, पुलिस लाठीचार्ज से कई घायल
Hingoli, Maharashtra:अँकर -दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरु असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला आता राज्यभरातून तीव्र पाठिंबा मिळताना दिसत आहे. हिंगोलीच्या सेनगाव शहरात आज विद्यार्थ्यांनी आक्रमक होत थेट तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला आहे दिल्लीत सनदशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्जमध्ये अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. या दडपशाहीचे तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत असून, त्याचाच निषेध नोंदवण्यासाठी सेनगावमधील शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मोर्चादरम्यान विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे...0
0
Report
आषाढ़ी वारी के अवसर पर पंढरपुर के विठ्ठल-रुक्मिणी के लिए खास सिल्क पोशाक तैयार
Nashik, Maharashtra:आषाढ़ी वारी निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल आणि रुक्मिणी साठी खास पोशाख तयार करण्यात आलेला आहे रेशमी कापडाने हा विशेष पोशाख तयार करण्यात आलेला असून याची जबाबदारी भाजपाचे आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांच्याकडे देण्यात आली होती त्यांनी सोलापूरहून ही विशेष वस्त्र तयार करून घेतला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार भगव्या रंगाचे वस्त्र तयार करण्यात आले आहे तर रुख्मिणीसाठी रेशमी पैठाणी तयार करण्यात आली असून आषाढी एकादशीच्या दिवशी हे वस्त्र पंढरपूरच्या विठ्ठल आणि रुक्मिणीला परिधान करण्यात येणार आहे0
0
Report
Advertisement
दापोली में 38 वर्षीय पुष्पा जगदीश नांदगावकर बिजली के झटके से मौत
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली अडे कोळीवाड्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. सार्वजनिक सभागृहाची साफसफाई करत असताना ३८ वर्षीय पुष्पा जगदीश नांदगावकर यांचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ३३ केव्ही वीजप्रवाहाचा शॉक बसल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. ग्रामस्थांनी तातडीने त्यांना आंजरलے येथून दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे आडे परिसरात शोककळा पसरली असून, सार्वजनिक ठिकाणी काम करताना विद्युत सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.0
0
Report
चिपळूण-रत्नागिरी में अजितदादाजी पवार की जयंती पर सर्वपक्षीय श्रद्धांजलि, वृक्षारोपण
Ratnagiri, Maharashtra:चिपळूण/रत्नागिरी रत्नागिरी..चिपळूणमध्ये स्वर्गीय अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय अभिवादन; वृक्षारोपणातून जयंती साजरी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त चिपळूणमध्ये सर्वपक्षीय श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत अजितदादा पवार यांच्या कार्याला अभिवादन केले. यानिमित्त पवन तलाव मैदान परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रमही राबविण्यात आला. या कार्यक्रमाला ठाकरे शिवसेनेचे नेते तथा आमदार भास्कर जाधव, विधान परिषदेचे भाजप आमदार प्रमोद जठार, भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च Chipळूण तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे यांच्यासह सर्वपक्षीय प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.0
0
Report
नागपुर में कांग्रेस विरोध पर पुलिस लाठीचार्ज, राहुल गांधी हिरासत
Nagpur, Maharashtra:नागपुरात काँग्रेसकडून लोकभावनासमोर जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले.. दिल्लीत तरुणांवर झालेला लाठीचार्ज और राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले या सगळ्याचा निषेध करण्याकरता नापुरात काँग्रेसकडून लोक भावना बाहेर जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले... केंद्रीय शिक्षा मंत्री प्रधान यांचा राजीनामा द्यावा आणि सरकारचा दडपशाहीचा निषेध करण्या आणि मागणी करता काँग्रेसकडून हे जोरदार आंदोलन करण्यात आले... दरम्यान आंदोलन आक्रमक होऊन बँकेत वर चढण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.. यावेळी तिथून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी0
0
Report
Advertisement
येवला में स्वाभिमानी रिपब्लिकन के नेताओं का केंद्र सरकार के खिलाफ तीखा प्रदर्शन
Yeola, Maharashtra:अँकर:- स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी येवला शहरात तीव्र निदर्शने करत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दिल्लीतील आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा असून, सरकारने लवकरात लवकर मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा राज्यभर 'जेल भरो' आंदोलन छेडण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील. या आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.0
0
Report
अंबरनाथ में भारी बारिश से सीएनजी पंप छत गिरने, हादसा बिना कोई घायल
Ambernath, Maharashtra:अंबरनाथ येथे मुसळधार पावसामुळे सीएनजी पंपाचे छत कोसळले मोठा अपघात टळला, जीवितहानी नाही ही संपूर्ण घटना सीएनजी पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. छत कोसळले त्यावेळी परिसरात मोठी खळबळ उडाली. मात्र, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही किंवा कोणालाही दुखापत झालेली नाही.0
0
Report
दिल्ली लाठीचार्ज के विरोध में यवतमाल में प्रदर्शन; मोदी-प्रधानमंत्री प्रतिमा के सामने जोड़े मारो
Yavatmal, Maharashtra:दिल्ली येथे विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ यवतमाळ मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉ.नीरज वाघमारे यांचे नेतृत्वात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या प्रतिमेला "जोडे मारो" आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांच्या लोकशाही हक्कांवर गदा आणणाऱ्या अमानवी कारवाईचा निषेध व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करून त्यांच्यावर बळाचा वापर करण्यात आल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी या घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.0
0
Report
Advertisement
चंद्रपुर पुलिस ने जिलेभर के स्कूलों में महिला- लड़कियों के लिए आत्मरक्षा प्रशिक्षण शुरू किया
Chandrapur, Maharashtra:चंद्रपुर पुलिस ने जिले की सभी स्कूल- कॉलेजों में महिला लड़कियों के लिए स्व-संरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम की शुरुआत कर दी है। हर स्कूल से 50 चयनित लड़कियों को तीन दिनों का प्रशिक्षण दिया जाएगा, जिसे पुलिस दल के विशेषज्ञ देंगे। कार्यक्रम में अवांछित स्पर्श, पोक्सो कानून, साइबर सुरक्षा और कराटे प्रशिक्षण जैसी चीजें शामिल हैं। प्रतिभागियों को आत्मरक्षा तकनीकें सिखाई गईं और सुरक्षा मंत्र भी बताए गए। कार्यक्रम चंद्रपूर शहर के चांदा पब्लिक स्कूल के सभागृह में शुरू हुआ。0
0
Report
उद्धव ठाकरे ने कहा- प्रदर्शनकारियों के साथ बर्ताव गलत, सरकार पर दबाव बढ़ रहा
New Delhi, Delhi:उद्धव ठाकरेः कल प्रदर्शनकारियों के साथ और राहुल गांधी के साथ जो बर्ताव किया वो गलत है! रावण और आप में क्या फर्क है? बच्चों अगर इस्तीफा मांग रहे हैं तो उसमें गलत क्या है? अराजकता लाने का काम सरकार कर रही है - ठाकरे। उद्धव ठाकरेः सरकार में मस्ती है! लोगों को अब रस्ते पर आना है। उन्हें किसी ने अड़ंगा नहीं लाना चाहिए। १२ वर्षे का असंतोष उबाल आया है। डिजीटल अरेस्ट लीगल नहीं होगा तो डिजिटल नोटीस भी लीगल नहीं है! हम राजनीती में किस के लिए लड़ रहे हैं वो ये बच्चे हैं - ठाकरे। सरकार ने बच्चों के साथ बातचीत करनी चाहिए वैसे ही विपक्ष ने आपस में बातचीत करनी चाहिए - उद्धव ठाकरे। सभी लोगों ने हम तुम करने बजाए एकसाथ आकर काम करना होगा। उद्धव ठाकरेः सरकार में मस्ती है! लोगों को अब रस्ते पर आना है। इन्हें किसी ने अड़ंगा नहीं लाना चाहिए। १२ वर्षे का असंतोष उबाल आया है। डिजीटल अरेस्ट लीगल नहीं होगा तो डिजिटल नोटीस भी लीगल नहीं है! सभी लोगों ने हम तुम करने बजाए एकसाथ आकर काम करना होगा। विपक्ष को भी आपस में बात करके कोई कदम उठाना चाहिए। सरकार जी बेबरानी के साथ इन छात्रों के साथ पेश आ रही है उसका भुगतना पड़ेगा। सत्ता के दिमाग में हवा लग गई है वह हवा निकालने की जरूरत है। मैं बहुत सारे बच्चों से मिला हूँ आप देखेंगे आगे कैसे और क्या करना है। अगर कोई आंदोलन होता है तो सरकार को चाहिए उनसे बात करें उनकी क्या दिक्कत है क्या परेशानी है अगर सरकार पहले ही बात करती तो यह नौबत नहीं आती0
0
Report
चंद्रभागा के पूर्व किनारे नया घाट बना, भक्तों के लिए स्नान आसान
Pandharpur, Maharashtra:आषाढी वारी साठी आलेल्या भाविकांना चंद्रभागा नदीच्या पूर्व किनाऱ्यावर नव्या घाटाची निर्मिती, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रशासनाला आदेश दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी अवघ्या काही दिवसांत बनवला घाट चंद्रभागा नदीच्या पूर्व काठावर प्रशासनाने 65 एकर परिसर भाविकांना राहण्यासाठी विकसित केला आहे. याठिकाणी 5 लाख वारकरी राहतील अशी सुविधा केली आहे. मात्र वारकऱ्यांना चंद्रभागा नदीच्या पात्रात स्नानासाठी जाताना एक किलोमीटर लांबीचा वळसा घालून जावे लागत होते. जिल्हाधिकारी एस कार्तिकेएन यांनी याठिकाणी पाहणी केल्यानंतर त्यांनी 65 एकर मधूनच नदीवर जाण्यासाठी नवा रस्ता आणि नाव घाट तयार केला आहे. त्यामुळे वारकऱ्यांना आता अवघ्या काही वेळेत राहण्याच्या ठिकाणावरून नदीत स्नानासाठी जाता येणार आहे.0
0
Report
Advertisement
