445001
यवतमाळ : महिला बँक घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या बाबाजी दाते महिला बॅंकेत २४२ कोटींच्या अपहार प्रकरणात महिनाभराने अटकसत्र सुरू झाले आहे. पोलिसांनी शिवसेना नेते रमेश अगरवाल, व्यावसायिक प्रकाश पिसाळ आणि ठेकेदार प्रशांत पामपट्टीवार यांना अटक केली आहे. याआधी बँकेच्या CEO सुजाता महाजन, तिचा पती विलास महाजन, ॲड. वसंत मोहरेकर आणि नवलकिशोर मालाणी यांना अटक झाली होती. आता अटक केलेल्या आरोपींची संख्या सात झाली आहे. २०६ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत, ज्यामुळे संचालक व लेखा परीक्षक चिंतेत आहेत.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नागपूर में स्वास्थ्य व्यवस्था सुदृढ़, भांडा फोड़ वाले मामले और संजय राउत पर तंज
Nagpur, Maharashtra:नागपूर - पंकज भोयर (गृहराज्यमंत्री) - देशात आणि राज्यात आरोग्य व्यवस्था बळकट करण्याचे काम सुरु. मागील दीड वर्षात आरोग्य विभागासाठी महत्वाचे निर्णय घेतले गेले. भंडारा संदर्भात काही तक्रार मला प्राप्त झालेली आहे. पाहणी करून कारवाई केली जाईल. आरोग्य सेवा रुग्णाला सेवा देण्यासाठी..विश्वास ठेवून लोक सेवा घेण्यासाठी येतात..तिथे हलगर्जीपणा होत असेल तर कारवाई होईल. On Gadchiroli - खाजगी अनुदानित शाळेची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे.. त्या संस्थेत चौकशी करून कारवाई केली जाईल. On संजय राऊत - प्रकाश झोतात राहण्यासाठी संजय राऊत असे चुकीचे वक्तव्य करतात.. अशीच चुकीचे वक्तव्य न करता गंभीरतेने देशाच्या आणि राज्याच्या परिस्थितीकडे बघितले पाहिजे.. - कोण पंतप्रधान होणार हे भाजपचे पदाधिकारी ठरवतील..हे ठरवण्याचे अधिकार संजय राऊत यांना कोणी अधिकार दिले नाहीत..0
0
Report
ई-चालान पर ठोस निर्णय नहीं, कोल्हापुर के परिवहनकर्मियों ने मोर्चा निकाला
Kolhapur, Maharashtra:ई-चालान के विरोध में चारों ओर गुस्सा व्यक्त किया गया है. इस विरोध में चालकों ने बड़े पैमाने पर आंदोलन किया, फिर भी राज्य के परिवहन विभाग ने ई-चालान के संदर्भ में कोई निर्णय नहीं लिया. कोल्हापुर के ट्रांसपोर्टर्स ने मोर्चा निकाला और आंदोलन किया. 15 अगस्त तक शासन को ई-चालान के संदर्भ में ठोस निर्णय लेना चाहिए, अन्यथा आगामी/bेमुदत आंदोलन शुरू करने का संकेत ट्रांसपोर्टर्स और विभिन्न दलों के नेताओं ने दिया है.0
0
Report
Kolhapur के Kandalagav चित्रनगरी में आवारा कुत्तों का उपद्रव बढ़ा
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर शहरालगत असणाऱ्या कंदलगाव चित्रनगरी परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या भटक्या कुत्र्यांनी अनेकांचा चावा देखील घेतला आहे. त्यामुळे या परिसरातून विद्यार्थ्यांना शाळेला जाताना अडचणी येत आहे. चित्रनगरी परिसरात राहत असणाऱ्या आणि इयत्ता 10 वी मध्ये शिकणाऱ्या जेन अल्फा रिपोर्टर अथर्व तावडे याने याचाच आढावा घेतला आहे।0
0
Report
Advertisement
मुंबई FDA ने डोमिनोज़ पर छापा, आउटलेट का लाइसेंस निलंबित
Mumbai, Maharashtra:मुंबई में फूड एंड ड्रग एडमिनिस्ट्रेशन (FDA) ने डोमिनोज पर बड़ी कार्रवाई की। बॉरिवली, विठेपार्ले और घाटकोपर के प्रसिद्ध आरसिटी मॉल में स्थित डोमिनोज के आउटलेट पर FDA ने छापा मारा। घाटकोपर के आउटलेट का खाद्य व्यवसाय परमिशन निलंबित किया गया। खाद्य प्रतिष्ठानों में स्वच्छता और सेनेटेशन की उचित व्यवस्था नहीं, कीट प्रादुर्भाव पाया गया, खाद्य पदार्थों के साठवण में आवश्यक सावधानियाँ नहीं, खाद्य पदार्थों के साथ आने वाले पदार्थों के आवश्यक कागдерж पत्र उपलब्ध नहीं, कर्मचारियों की व्यक्तिगत स्वच्छता, वैद्यकीय जाँच, टीकाकरण, ग्लब्ज़, एपरन आदि का न होना, आवश्यक प्रमाणपत्र उपलब्ध न होना और ग्राहक शिकायत निवारण की प्रभावी व्यवस्था नहीं होना—ये कारण दिए गए और FDA ने यह कार्रवाई की। इसका अवलोकन हमारे प्रतिनिधि Amol Pednekar ने किया।0
0
Report
मालवणी के सिपाही किरण इंदुलकर ड्रग खरीद मामले में गिरफ्तार
Mumbai, Maharashtra:ड्रॅग पेडलर्स आणि खरेदी करणाऱ्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी लावला ट्रॅप पकडलेला आरोपी निघाला पोलीस शिपाई मालवणीत अमली पदार्थ खरेदी करणारा पोलीस शिपाई अटकेत मालवणी परिसरातील गेट क्रमांकाजवळ अमली पदार्थ तस्करीविरोधात पोलिसांनी सापळा रचला होता या कारवाईदरम्यान किरण इंदुलकर याला ताब्यात घेण्यात आलं आरोपीकडून सुमारे १५ हजार रुपये किमतीचं ४ ग्रॅम मॅफेड्रॉन खरेदी केल्याचं तपासात समोर आरोपीला ताब्यात घेताना तो पोलीस दलात कार्यरत असल्याची माहिती पोलिसांना नव्हती चौकशीनंतर आरोपी पोलीस शिपाई असल्याचं समोर आलं किरण इंदुलकर हा नायगाव बीडीडी चाळ परिसरातील रहिवासी यापूर्वी इंदुलकर मालवणी पोलीस ठाण्यातही कार्यरत होता0
0
Report
आदिवासी आश्रम स्कूलों के बजट पर सवाल: नेताओं ने सरकार की जवाबदेही मांगी
Nagpur, Maharashtra:नागपूर - विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते - On आश्रम शाळा - - आश्रम शाळांना दोन् हजार रुपये एका मुलाच्या मागे दर महिन्याला अनुदान मिळतं, दोन् हजार रुपयात जेवण, पुस्तक, कपडे, तेल, कंगवा सगळं द्यावे लागतात - दोन् हजारात मुलांचा पोट भारत का? खाण्यासाठी दोनशे रुपये झाला आणि चौदाशेचा बजेट 2 हजारांवर गेला, आदिवासी मुलांचा बजेट कोणाच्या घशात चाललं आहे याची चौकशी झाली पाहिजे - दोन् हजार रुपये देऊन sगळ्या सुविधा देतात, महाराष्ट्रात अशा घटनां अनेक शाळांमध्ये झालेले आहेत सर्पदंशाच्या परंतु संचालकावर गुन्हा दाखल झाल्याची ही पहिली वेळ आहे - वर्धेच्या पोलीस अधीक्षकांच्या घरात साप आढळून आला, जेंव्हा मुलं शिकत नव्हते तेंव्हा आदिवासींच्या मुलांकरिता मारोतराव कोवासे यांनी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या - 80 वर्षाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यानंतर आता जिथे- जिथे अशा घटना होतील तिथे संचालकांवर गुन्हे दाखल करावे लागतील - बदलापूरच्या शाळेत मुलींवर अत्याचार झाला त्यावेळी तेथील संचालकावर सरकारने गुन्हे दाखल करण्याची हिम्मत दाखवली नाही, कारण ते आरएसएसचे होते म्हणून - त्याचा इन्स्पेक्शन झालं त्यामुळे असा कुठेच उल्लेख केला नाही का इथे काढले पाहिजे भेट दिले पाहिजे, मग हे अधिकाऱ्यांची जबाबदारी नाही का? महाराष्ट्रात हजार आश्रम शाळा आदिवासी विभाग चालवतो त्यांनी दाखवाव कोणत्या शाळेत बेड आहेत ते - अशा घटना कुठेच घडू नये, हे फार दुर्दैवाचे घटना आहे आणि निष्पाप मुलींचा जीव गेला पण या सुविधा देण्याचं काम कोणाचा आहे, संस्थाचालक दोन हजार रुपयात सगळं काही देईल का? - मला सरकारला हा प्रश्न आहे की अनेक मंत्र्यांचे अनेक राजकीय लोकांचे आश्रम शाळा आहेत कुठल्या आश्रम शाळेत बेड आहेत हे सरकारने जाहीर करावं - आत्ता खडबडून जागा होऊन काहीतरी कारवाईसाठी पुढे येतो पण आदिवासींच्या लोकसंख्येप्रमाणे जो बजेट मिळतो तो 30 टक्के सुद्धा खर्च होत नाही, दुसऱ्या विभागाकडे वळवला जातो त्यावेळी तुम्हाला काही वाटत नाही - एकलव्य प्रमाणे शाळा सुरू करा, आदिवासी आश्रम शाळा सगळ्याच बंद केल्या पाहिजे, करायचे आहेत तर सहा महिन्याची मुदत द्या नाही सुधारले तर बंद करून टाका आणि सरकारने त्याची जबाबदारी घेऊन शाळा चालवल्या पाहिजे - आणि त्या संस्थेला मात्र एकीकडे एका मुलावर सहा- हजार सात हजार खर्च केले जात आणि संस्थेला 2000 दिले जातात हा फरक आहे On ओबीसी मनोज जरांगे - - यावर पांघरून कोण घालते मला माहिती नाही, यात पूर्णपणे जे आत्ता जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या सर्व ओबीसी जगातील 85% लोक हे त्या ठिकाणी नव्याने प्रमाणपत्र घेतलेले निवडून आले हे کوणी पाहिलं - मायक्रो ओबीसींना बिलकुल संधी मिळाली नाही, या निवडणुकीतून त्यांना संधी मिळाली नाही हे कोणामुळे झालं? कोणी म्हणत हे पूर्वी झाला असेल, ईडब्ल्यू एस मधून त्यांना सवलती मिळायच्या त्या बंद झाल्या, हा वाद त्यांना माहित - सरकार म्हणून मान वाकवून त्यांच्या दरबारात जाता? एवढी लाचारी का? एवढा निष्क्रियपणा का? महसूल मंत्री यांच्यावर बोलतात म्हणजे त्यांच्यावर दबाव टाकले जातात, जात पडताळणी समितीवर दबाव टाकले आणि मग सगळ्या व्हॅलिडीटी क्लिअर करून देणे हे त्या पाठीमागचं कारण आहे - कोणीही मंत्री असेल तर ते मार्किंग देणार, चौकशी करणारच, यामध्ये त्यांना एवढं टार्गेट करण्याची का गरज होती, दबाव टाकून आपलं साध्य करण्याचं हे दिसत On सुप्रिया सुळे-तावडे प्रवास - - आम्ही यावर बोलण्यापेक्षा फार काही वाट बघायची गरज नाही, ते म्हणतात विकासासाठी भेटतो, यावर आता जर दोघेही नेते एका गाडीत बसून गेले म्हणजे त्यांच्या मनात आहे असं मी म्हणायला तयार नाही, आणि त्यांच्या काय भूमिका आहे त्या भूमिका आज जरी सांगत नसणार तरी उद्या त्यांच्या भूमिका स्पष्ट होणार आहे त्यामुळे आम्ही वेट अँड व्हॉट च्या भूमिकेत आहो On संजय राऊत -शाह उपपंतप्रधान - - कोण कोणाला घेतलं सगळं बाजार मांडला आहे, राजकारण महाराष्ट्रातला असो की देशातील असू दे,वेश्येलाही लाजवेल असं झाला आहे, ती पोटासाठी करते मात्र हे तर सगळं आपलं अस्तित्व विकून टाकतात - यांना सत्ता, धनाचा योग, कोणाला उपपंतप्रधान व्हायचा आहे हा भाजपचा प्रश्न आहे कोणाला खड्ड्यात टाकतील कोणाला वर नेऊन उचलतील तो त्यांचा प्रश्न आहे On राहुल गांधी निशिकांत दुबे टीका - - स्वतःच्या मावस बहिणीशी लग्न करतो त्याला नैतिकता कुठून आले, त्याची नाव घेण्याची लायकी नाही, त्याच्यात संस्कार संस्कृती नाही त्याला भान नाही सामाजिक On अमित शाह संसद उत्तर - - तीन आठवडे गायब होते, झारखंडमध्ये आंदोलन घडवून आणलं, आंदोलनत पश्चिम बंगाल वरून लोक आणले आता सांगतात आणि उत्तर देतो, तीन आठवडे कुठे गेले होते का उत्तर दिले नाही - राहुलजींनी सांगितला आहे पहिले माफी मागा मग उत्तर द्या On शाळकरी विद्यार्थी सोशल मीडिया ट्रेंड - - सर्व शाळा आहेत त्या नव्याने बांधणाऱ्या शक्तीपीठ आणि समृद्धीच्या बाजूला आणा, म्हणजे मुलांना रस्त्याची गरज पडणार नाही शाळेत जाण्यासाठी - सगळा पैसा मोठ्या प्रोजेक्टमध्ये चाललेला आहे, रस्त्याची चाळण झालेली आहे त्याला हे सरकार जबाबदार आहे, सगळा पैसा तिथेच चाललेला आहे, पाच ते दहा हजार कोटींचे प्रोजेक्ट, 25-30-40 टक्क्यांचे कमिशन - हे कसले टेक्नॉलॉजी आणत आहेत हे मूर्ख बनवायचे धंदे आहेत On मनोज जरांगे वर्षा आंदोलन - - ते सरकार बघेल आणि मनोज जरांगे बघेल, कोण कोणाची जीरवतेय, सरकारमध्ये दम असेल तर जारांगेची जिरवेल,नाहीतर जरांगे सरकारची जिरवेल, एकमेकांची जिरवा फक्त आमचा नुकसान ओबीसींचा करू नका0
0
Report
Advertisement
कोल्हापुर के पास कालंबा तालाब 100% भर गया, पानी का विसर्जन शुरू
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुर शहरा शेजारी असणारा कळंबा तलाव 100 टक्के भरला आहे. सद्या तलावाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. अर्धा कोल्हापुरची तहान भागवनारा तलाव म्हणून काळंबा तलावाला ओळखले जाते. याच तलावावारून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.0
0
Report
महाराष्ट्र में मदरसों समेत धार्मिक संस्थाओं के लिए टीईटी अनिवार्य करने की मांग
Nagpur, Maharashtra:नागपूर - अल्पसंख्याक संस्थांसह मदरसे, वैदिक पाठशाळा और धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्येही टीईटी बंधनकारक करण्याची मागणी - महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका - आरटीई कायद्याच्या कलम 2(एन) अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांना टीईटी लागू करण्याची मागणी - 2012च्या दुरुस्तीनुसार मदरसे, वैदिक पाठशाळा और प्रामुख्याने धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थांना आरटीई कायद्यातून वगळण्यात आल्या आहेत - या तरतुदींमुळे विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव होत असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा - संस्थेच्या स्वरूपानुसार मुलांना दर्जेदार प्राथमिक शिक्षणाच्या संरक्षणापासून वंचित ठेवण्याला तार्किक आधार नसल्याचा याचिकेत दावा -- दरम्यान याबाबत याचिकाबाबत प्यारे खान यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी ------- - बाईट -- प्यारे खान, अध्यक्ष राज्य अल्पसंख्याक आयोग0
0
Report
Kolhapur BJP की तिरंगा रैली: अमल महाडिक के साथ कई नेता और कार्यकर्ता शामिल
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आल. मिरजकर तिकटीपासून शिवाजी चौकापर्यंत ही तिरंगा रॅלי काढण्यात आली. हातात तिरंगा झेंडा घेऊन भाजप आमदार अमल महाडिक, महापौर रूपाराणी निकम यांच्यासह भाजपचे अन्य नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. याच रॅलीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.0
0
Report
Advertisement
महाराष्ट्र विधानसभा सदस्य पेंशन नियमों पर खंडपीठ में याचिका—समान पेंशन की मांग
Nagpur, Maharashtra:नागपूर - ‘माजी आमदारांना आयुष्यभराची पेन्शन का?’ महाराष्ट्र विधानमंडळ सदस्य निवृत्ती वेतन कायद्याला नागपूर खंडपीठात आव्हान - विधानसभा या विधान परिषद सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर कोणतीही किमान सेवा न करताही दरमहा ५० हजार रुपये पेन्शन आमदार देण्याच्या तरतुदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले... - महाराष्ट्र विधानमंडळ सदस्य पेन्शन अधिनियम १९७६ मधील कलम ३(१) घटनाबाह्य आणि समानतेच्या अधिकाराचं उल्लंघन करणारे असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा - एक दिवस आमदार राहिलेल्या व्यक्तीला आणि पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या आमदाराला सुरुवातीला समान पेन्शन देणं हे तर्कसंगत नाही, असा याचिकेत युक्तिवाद - पाच वर्षांपेक्षा अधिक सेवेसाठी प्रत्येक अतिरिक्त पूर्ण वर्षाला २ हजार रुपये अतिरिक्त मासिक पेन्शन, मात्र पेन्शन मिळण्यासाठी किमान सेवा कालावधी नाही - राज्यात सध्या ६३० विधानसभा सदस्य पेन्शनधारकांना 3 कोटी 6९ लाख ९० हजार रुपये, तर १४४ विधान परिषद सदस्यांना ८३ लाख २३ हजार रुपये पेन्शन - ५९६ लाभार्थ्यांना कुटुंब पेन्शनपोटी 2 कोटी 38 लाख 40 हजार रुपये, पेन्शनवर सरकारचा एकूण वार्षिक खर्च 82 कोटी 98 लाख 36 हजार रुपये - पेन्शनसाठी वाजवी किमान सेवा कालावधी निश्चित करावा आणि सेवाकाळाच्या प्रमाणात पेन्शन ठरवावी, अशी पर्यायी मागणी याचिकेतून करण्यात आली.. - न्या. अनिल किलोर आणि न्या. रजनीश व्यास यांच्या खंडपीठासमोर सुनावणी; पुढील सुनावणी २३ सप्टेंबरला0
0
Report
कोल्हापुर में दूधगंगा डैम 95% भरे, शहर व उपनगरों में से पानी आपूर्ति शुरू
Kolhapur, Maharashtra:Anc:- कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरण 95 टक्के भरल्याने कोल्हापूर शहराला आजपासून रोज पाणीपुरवठा होणार आहे. कोल्हापूर शहरासह संलग्न उपनगरे आणि ग्रामीण भागात हा पाणीपुरवठा केला जाणार आहे. गेल्या अनेक दिवसापासून कोल्हापूरकर मुबलक पाण्याअभावी त्रास सहन करत होते. पण आता पाणीपुरवठा पूर्ण क्षमतेनं सुरू झाल्याने कोल्हापूरकरांना मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे.0
0
Report
नागपूर साइबर पुलिस ने मल्टी-खाता रैकेट का पर्दाफाश; 90 करोड़ से अधिक फर्जी लेनदेन उजागर
Nagpur, Maharashtra:नागपूर सायबर पोलिसांनी म्युल अकाउंट रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर या प्रकरणातील फसवणुकीची व्याप्ती 90 कोटींच्या वर असल्याच आत्तापर्यंत झालेल्या तपासात पुढे आलेय..सायबर गुन्हेगारांना बँक खाती उपलब्ध करून देऊन फसवणुकीची रक्कम हस्तांतरित करणाऱ्या एका मोठ्या नेटवर्कचा नागपूर सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला होता . बनावट बँक खात्यांद्वारे 90 कोटी 25 लाख रुपयांच्या संशयित व्यवहारांचा खुलासा झाला आहे. या खात्यांसंदर्भात महाराष्ट्रासह देशभरात 104 तक्रारी नोंदवण्यात आल्याची माहिती समोर ली आहे. या प्रकरणात पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली आहे. सायबर पोलिसांना माहिती मिळाली होती की काही लोक वेगवेगळ्या भागात नागरिकांकडून खाती विकत घेत आणि त्यांचा वापर सायबर गुन्हेांसाठी करत. यावर सायबर क्राईम अधिकाऱ्यांनी छापा टाकून 6 आरोपींना अटक केली. आरोपी जास्तीत जास्त ग्रामीण भागात जाऊन लोकांना पैसे देऊन खाती भाड्याने घ्यायचे आणि सायबर गुन्हे करणाऱ्यांना ही म्युल खाती द्यायचे. या खात्यांमध्ये सायबर फसवणुकीची रक्कम जमा करून ती पुढे ट्रान्सफर केली जायची. या म्युल अकाउंट फसवणूक प्रकरणी आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय सायबर टोळीशी जोडले असण्याचा संशय आहे. या दिशेनेही पोलिस तपास करत आहेत कारवाईदरम्यान पोलिसांना खालील साहित्य जप्त करण्यात आले: - 236 ATM कार्ड - 85 चेक बुक आणि 180 कोरे चेक - 45 वेगवेगळ्या मोबाईल कंपन्यांचे सिम कार्ड यांसह अनेक महत्त्वाचं साहित्य सापडला आहे0
0
Report
Advertisement
आदित्य ठाकरे का नाशिक दौरा: सड़कों की बदहाली पर खास रिपोर्टिंग
Nashik, Maharashtra:Nashik breaking - शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर - दौऱ्याची सुरुवात त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी रस्त्याची पाहणी करून करणार - पेगलवाडी गावातील रस्त्यांची दुरवस्था दाखवण्यासाठी दोन विद्यार्थ्यांनी स्वतः रिपोर्टिंग करत व्हिडिओ केला होता - विद्यार्थ्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात झाला होता व्हायरल - याच ठिकाणी जाऊन आदित्य ठाकरे करणार रस्त्याची पाहाणी - त्यानंतर नाशिक शहरातील खराब रस्त्यांचीही पाहणी करणार - नाशिक महापालिकेत पक्षातील नगरसेवकांची घेणार बैठक - बैठकीनंतर आदित्य ठाकरे घेणार पत्रकार परिषद - आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली विकासकामे आणि रस्त्यांची दुरवस्था यावर मांडणार भूमिका - नाशिकच्या रस्त्यांवरून आदित्य ठाकरे काय भूमिका मांडतात, याकडे लक्ष - कुंभमेळ्याच्या कामांबाबतही आदित्य ठाकरे काय बोलतात किंवा मागण्या करतात, हे पाहणे महत्त्वाचे0
0
Report
नाशिक पुलिस ने 46 सराईत अपराधियों को दो साल के लिए तड़ीपार किया
Nashik, Maharashtra:नाशिक पुलिस ने सराईत अपराधियों पर कड़ा एक्शन लिया: 46 सराईत अपराधियों को दो साल के लिए जिले से तड़ीपार किया गया. पंचवटी में सबसे अधिक 19 अपराधियों को तड़ीपारी में शामिल किया गया. म्हसरूळ 9, गंगापूर 7, भद्रकाली क्षेत्र में 6 अपराधियों पर कार्रवाई. आगामी त्योहारों के मद्देनज़र कानून-व्यवस्था बनाए रखने के लिए विशेष मुहिम. सराईतों पर MCOCA और संगठित गैंग पर पुलिस कार्रवाई तेज होगी.0
0
Report
दापोली शिवसेना शहरप्रमुख ने ऑडियो विवाद के चलते इस्तीफा दिया
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. कथित ऑडिओ क्लिप प्रकरण: दापोली शिवसेना शहरप्रमुख प्रसाद रेळेकर यांचा राजीनामा.. अँकर ई-शिवाई बस कर्मचाऱ्याला धमकी दिल्याची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दापोली शिवसेनेचे शहरप्रमुख प्रसाद उर्फ पप्पू रेळेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या प्रकरणावरून दापोलीच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.. ई-शिवाई इलेक्ट्रिक बसच्या चालकांच्या ड्युटी नियोजनावरून रेळेकर आणि कर्मचाऱ्यामध्ये वाद झाला होता.संभाषणादरम्यान कर्मचाऱ्याला धमकी दिल्याचा तसेच "माझा आदेश म्हणजे योगेश कदमांचा व शिवसेनेचा आदेश" असा दावा करण्यात आल्याचा आरोप आहे.. माजी मंत्री रामदास कदम यांनी फोन करून कानउघडणी केल्यानंतर पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आणि अखेर रेळेकर यांचा राजीनामा घेण्यात आला.. या राजीनाम्यानंतर आता दापोलीत नव्या शिवसेना शहरप्रमुखाच्या नियुक्तीसाठी पक्षांतर्गत हालचाली सुरू झाल्या आहेत..0
0
Report
Advertisement
