Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423401blurImage

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कांदा खराब, शरद पवार गटाची मागणी!

PINEWZ
Jun 25, 2025 04:11:17
Yeola, Maharashtra
अँकर - मे महिन्यातला अवकाळी पाऊस व जून महिन्यात सुरू असलेला मान्सूनचा पाऊस यामुळे काही शेतकऱ्यांचा शेतात जमिनीखालचा कांदा व काही शेतकऱ्यांनी काढून साठवून ठेवलेला कांदा खराब होऊन सडून गेला आहे . या कांद्याचे पंचनामे होऊन नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे दिंडोरी लोकसभा खासदार भास्कर भगरे यांनी केली आहे. यापूर्वी मुख्यमंत्री व नाशिक जिल्हाधिकारी यांना या संदर्भात पत्र दिला असल्याची माहिती देखील भगरे यांनी अंदरसुल येथे पत्रकारांशी बोलताना दिली
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Advertisement