Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Mathura281401

नाशिकमध्ये पाण्याची टंचाई: धरणांचे पाणी साठा कमी झाला!

Sudarshan Khillare
Jul 01, 2025 01:30:41
Nandgaon Rural, Uttar Pradesh
अँकर :-एकीकडे नाशिक जिल्ह्यात सलग जोरदार पाऊस झाल्यामुळे सर्वच धरणातील पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली असताना दुसरीकडे मात्र जिल्ह्यातील पूर्व भागात अत्याल्प पाऊस झाला असून नांदगावच्या नागा साक्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तर पावसाने हजेरीच लावली नाही त्यामुळे धरणाने तळ गाठला असून धरणात फक्त 8.6 टक्के इतकाच पाणी साठा शिल्लक आहे. या धरणावर नांदगावं शहरासह 42 खेडी पाणी पुरवठा योजना अवलंबुन आहे मात्र धरणातील पाणी साठा संपुष्टात आल्यामुळे ऐन पावसाळ्यात अनेक गावांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement