Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

मराठवाड्यात टँकर लॉबीला पोसण्याचा संशय, पाण्याची गरज का आहे?

VISHAL KAROLE
Jun 27, 2025 03:05:18
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
csn tanker issue av मराठवाड्यात अतिवृष्टीनंतर ही टँकरची संख्या चारशे पेक्षा अधिक... प्रशासनाकडून लॉबी पोसण्याचा प्रयत्न होतोय का, चर्चाना उधाण. Anc.. मराठवाड्यातील अनेक मंडळात अतिवृष्टीची नोंद झालेली असूनही, अनेक गावात चारशेहून अधिक टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे हा पुरवठा टँकर लॉबीला पोसण्यासाठी सुरू आहे का? असा संशय व्यक्त केला जात आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 148 गावे व 23 वाड्यांना 228 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय, तर जालना जिल्ह्यात 109 गावे व 23 वाड्यांना 181 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. सर्वाधिक टँकर या दोन जिल्ह्यात सुरू असल्याची माहिती प्रशासनातील अधिकाऱ्याकडून मिळाली आहे. मराठवाड्यात एकूण 424 टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. या दोन जिल्ह्यात खरंच या टँकरची गरज आहे का? हे तपासणे देखील महत्त्वाचे आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement