Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane400601

भिवंडी में अचानक पावस: लोग छत्रियाँ लेकर भागे

UJUmesh Jadhav
Sept 14, 2025 09:33:02
Thane, Maharashtra
भिवंडीत पावसाची हजेरी... पावसाचे रिप्रेप सुरू... ॲंकर... दुपारी अचानक पावसाने हजेरी लावली आणि सर्वांचे तारांबळ उडाली आहे. भिवंडी शहरी भागासह ग्रामीण भागात पावसाची हजेरी. यामुळे नागरिकांची मात्र तारांबल उडाली आहे. संपूर्ण वातावरण ढगाळ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. पुन्हा एकदा नागरिकांना छत्र्या बाहेर काढाव्या लागल्या आहेत. सकाळपासून मोठ्या प्रमाणात वातावरणात उकाडा जाणवत होता. मात्र पावसाची रिपरिप सुरू झाल्याने वातावरणातकाहीसा गारवा निर्माण झाला आहे.
2
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ABATISH BHOIR
Sept 14, 2025 11:15:24
Kalyan, Maharashtra:कल्याणात शिवसेनेचं कुंकू आंदोलन! पहलगाम हल्ल्याचा निषेध – पाकिस्तानविरोधात संतापाची लाट..केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी माझं कुंकू, माझा देश" अशा आशयाची पोस्टरं आणि हातात कुंकूच्या डब्या घेऊन महिला-पुरुष रस्त्यावर उतरले Anc..कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात आज शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार आंदोलन छेडलं. "माझं कुंकू, माझा देश" अशा आशयाची पोस्टरं आणि हातात कुंकूच्या डब्या घेऊन महिला-पुरुष रस्त्यावर उतरले. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. Vo:- कल्याण शहरात पाकिस्तानविरोधी घोषणांनी वातावरण दणाणलं. छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील शिवसेना मध्यवर्ती शाखेबाहेर शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले. हातात "माझं कुंकू माझा देश", "केंद्र सरकार जागं हो" अशी पोस्टरं घेऊन कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन छेडलं. या आंदोलनात महिला कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग दिसून आला. त्यांनी आपल्या कुंकूच्या डब्यातून प्रतीकात्मक निषेध व्यक्त केला. पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यास परवानगी दिल्याचा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जोरदार विरोध केला.आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी "मोदी सरकारचा करायचं काय – खाली डोकं वर पाय", "पाकिस्तान मुर्दाबाद", "भारत सरकार होश में आओ" अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. बाईट... विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख कल्पेश भोईर बाईट :- रेखाताई कंटे कल्याण-मुरबाड विधानसभा जिल्हा संघटिका
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 14, 2025 11:06:36
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - संजय राऊत म्हणजे महाराष्ट्राला लागलेली कीड आहे - प्रा. ज्योती वाघमारे *ज्योती वाघमारे बाईट पॉईंटर्स* *ऑन क्रिकेट जय शहा दबाव* - संजय राऊत यांना गांभीर्याने घेणे महाराष्ट्रने बंद केला आहे - पहेलगामच्या हल्ल्यानंतर मोदींनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला उभाठाचे सर्व खासदार गैरहजर होते त्यांच्यावर कोणाचा दबाव होता ? मशिदी मधील फतव्यांचा की सोनिया आंटींचा ? - पहेलगाम मध्ये नागरिक जेव्हा मरत होते तेव्हा उद्धव ठाकरे युरोपमध्ये कुटुंबासोबत पर्यटनास फिरत होते - खाजगी दौरा अर्ध्यावर सोडून येऊ वाटले नाही त्यांच्यावर कोणाचा दबाव होता - राम मंदिराच्या उद्घाटनाला उभाठाचे कोणीच गेले नाही त्यांच्यावर कोणाचा दबाव होता - काँग्रेसची भांडी घासायचं काम संजय राऊत यांनी बंद करावं *ऑन निर्लज्ज सरकार* - निर्लज्जपणाचा कळस म्हणजे संजय राऊत आहे, ज्याच्या तोंडामधून रोज गटार गंगा वाहते तो लाज आणि निर्लज्जा बद्दल बोलणार का? - जो माईक वरती शिव्या देतो तो लाज शिकवणार का? संजय राऊत लाज असेल तर राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा द्यावा... जनतेतून निवडणूक लढवावी - मुंबई महापालिकेच्या प्रभागातून निवडून येऊन दाखवा *ऑन मॅक्स फिक्सिंग* - रिकाम्या वेळेत संजय राऊत बेटिंग मॅच फिक्सिंग असे उद्योग करत असतात, त्यांना या सर्व गोष्टींची माहिती असेल - देशाचं रक्षण करणारी आर्मी पाकिस्तानच्या घरात घुसून मारायला सक्षम असेल आणि भारताचे क्रिकेटपटू क्रिकेटच्या मैदानावर पाकिस्तानला हरवायला सक्षम आहेत.. संजय राऊतनी त्याची काळजी करू नये - उभाठाच्या प्रचारामध्ये इकबाल मुसा नावाचा बॉम्बस्फोटातला आरोपी आला होता त्याची लाज वाटत नाही का ? त्या प्रचारामध्ये पाकिस्तानचे झेंडे नाचवतात याची लाज वाटत नाही का ? - ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणतात तेव्हा लाज वाटत नाही आणि आता कुंकू वगैरे आठवतं का? - एकनाथ शिंदे सर्वात अगोदर पहेलगामला पोहोचले, मुस्लिम माणसाला देखील त्यांनी मदत केली *ऑन अजित पवार अर्धे पाकिस्तानी* - संजय राऊत म्हणजे महाराष्ट्राला लागलेली कीड आहे - अजित दादा राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत हे नेतृत्व त्यांनी संघर्षातून कमवला आहे... - दुसऱ्याची अक्कल काढायची दुसऱ्याच्या आया बहिणीना शिव्या द्यायच्या... - महिलांच्या बाबतीत अशी विधाना करण्यामध्ये राऊत फॅमिली पॉप्युलर आहे - त्यांचे भाऊ आमच्या एका महिला उमेदवाराला बकरी म्हणाले होते - सपना पाटकर ला कोणत्या भाषेत शिवीगाळ केली हे विसरलात का ? - एक दिवस महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणी संजय राऊतला रस्त्यावर फिरणे मुश्किल करतील आणि त्याला चांगला कोल्हापुरी जोडा दाखवतील बाईट - प्रा. ज्योती वाघमारे ( शिवसेना प्रदेश प्रवक्त्या )
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 14, 2025 11:05:47
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : कोणी मराठा व्यक्तीने आत्महत्या केली तर आम्ही समजू शकतो. मराठा समाजाला आरक्षणचं नाही, दिलंच नाही - भरत गोगावले LIVE LINK ((( https://www.facebook.com/share/v/179vaXLw4u/ ))) *- ऑन ठाकरे गट आंदोलन:* - ते विरोधक आहेत ते त्यांचं काम करत आहेत. - ऑपरेशन सिंदूर पंतप्रधानांनी मिलिटरीच्या माध्यमातून राबवले त्यात चुकीचे काय आहे. - पाकिस्तानचा बदला घेण्याचं काम पंतप्रधान आणि मिलिटरी केला असेल तर त्यात चुकीचे काय उलट अभिनंदन केले पाहिजे. - मग जे विरोध करणार नाहीत ते विरोधक कसे असू शकतात. *- ऑन भारत पाक सामना :* - संजय राऊत काय व्यक्तिमत्व आहे हे सर्वांना माहिती. त्यात आम्ही खोलात जाणार नाही. *- ऑन अजित पवार टीका :* - संजय राऊत बोलला नाही तर उद्धव ठाकरे त्याला ठेवतील असे वाटत नाही. त्याला बोलण्यासाठी ठेवले आहे दुसरं काय करतोय. - तो काय पक्ष वाढवतोय किंवा काही करतोय हे सांगा. *- संजय राऊतला पक्ष बुडवायचं काम दिलं आहे तो ते चोखपणे करतोय.* *- आणि एकनाथ शिंदे टीका :* - आम्ही चू.. आहोत की काय आहोत ते दाखवून दिले आहे. एकनाथ शिंदे यांचा नाद करायचा नाही हे त्यांनी दाखवून दिले आहे. *- वेगवेगळ्या उपमा दिल्याशिवाय संजय राऊतांचा दिवस जात नाही* *- ऑन जंगी स्वागत :* - मी इथे कार्यक्रमाला आलोय मात्र शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्याची भरपाई देण्याचं काम सुरू आहे. *- सरकारकडून पंचनामे करण्याचे काम सुरू, ते झाल्यावर आर्थिक मदत दिली जाईल.* *- अतिवृष्टी कोणाच्या हातात राहिलेली नाही. निसर्ग काय करेल हे कोणी सांगू शकत नाही* *- मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा आलोय त्यामुळे कार्यकर्त्यांनी स्वागत केला आहे.* *- ऑन आमशा पाडवी वक्तव्य :* - प्रत्येकजण वेगवेगळ्या कारणाने बोलत असतो,मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री आणि आमच्या मंत्रिमंडळाला काळजी आहे की कोणाचेही नुकसान होऊ नये.. - यामध्ये कुणबी समाजचे नुकसान न होता मराठ्यांना द्यावं, आदिवास्यांचं नुकसान न होता धनगरांना द्यावं, आम्हाला त्याबद्दल आक्षेप नाहीये. *- कुठल्याही समजाची अडचण करून दुसऱ्या समाजाला आम्हाला द्यायचं नाहीये ही आमची भूमिका आहे.* *- ऑन जितेंद्र आव्हाड :* - जितेंद्र आव्हाड काय बोलतोय किंवा काय करतोय यापेक्षा पूर्वी एकनाथ शिंदे यांनी 10 % दिलेले होते ते अजून चालू आहे. - आत्ता देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यानुसार हैद्राबाद गॅझेट, सातार आणि औंध गॅझेट यातून जे कांही असेल ते.. आम्ही वेगळं कांही सांगतोय किंवा मागतोय अशातला भाग नाहीये. - आमची एकच मागणी आहे की इतर कोणावर ही अन्याय न होता हे मिळावं हे प्रत्येकाची मागणी आहे. *- ऑन बच्चू कडू आका वक्तव्य :* *- बच्चू कडू हे स्वतः मंत्रिमंडळात होते, त्यावेळेस त्यांना काही सुचलेलं नाहीये.* - सत्तेतून बाहेर पडल्यानंतर जनतेला आकर्षित करून घेण्यासाठी, लोकांना आपलसं करण्यासाठी आणि तुम्हाला काहीना काही तरी सांगण्यासाठी असे वक्तव्य करत असतात. - त्यांच्या सगळ्याच वक्तव्यांना गांभीर्याने घ्यावा असं मला वाटत नाही. *- ऑन देवेंद्र फडणवीस जाहिरात :* - आम्ही ती जाहिरात पहिल्यानंतर कळलं, याचा उलगडा कोणाला ही झालेला नाहीये. मात्र काही हरकत नाही. - शिवाजी महाराजांना जर पुष्पांजली वाहत असतील तर चांगली बाब आहे. *- ऑन संजय गायकवाड वक्तव्य :* - लाथ घालून असं बोललं आहे की नाही हे मला नाही माहिती. *- मात्र छगन भुजबळ हे मोठे माणूस आहेत. जर त्यांनी असं बोललं असेल तर त्यांनी असं बोलू नये असं मी त्यांना सांगू शकतो.* *- वादविवाद न करता हे आरक्षणच (विषय) संपलं पाहिजे* - आता कुणबी समाजाची मंडळी मुंबईला मोर्चा आणणार आहेत,या अगोदर मराठा समाजाचा ही झाला,नंतर आणखी कुठल्या समाजाचा होतोय का माहिती नाही. - मात्र,यापेक्षा आम्ही जे सरकार म्हणून बसलेले आहोत,हे आम्ही देणारे बसलेले आहोत तर घेणारे बसलेले नाहीयेत. - त्यासाठी सगळ्या समाजाला सामान न्याय हक्क देऊन आम्ही वादविवाद लावणार नाही. - आम्ही योग्य रीतीने ह्या आरक्षणाला सामोर जाऊ. *- ऑन ओबीसी आत्महत्या :* - महादेव कोळी यांच्या आरक्षणाचा प्रश्न वेगळा आहे हे आम्ही सांगू शकतो. *- ओबीसी समाजाच्या कुठल्याही व्यक्तीने आत्महत्या करण्याचं काही कारण नाही* *- ओबीसी समाजाला प्रत्येक गोष्टीचे, त्यांचे स्वतंत्र आरक्षण आहे. शिक्षण, नोकरी, राजकारण प्रत्येकात त्यांना आरक्षण आहे* *- कोणी मराठा व्यक्तीने आत्महत्या केली तर आम्ही समजू शकतो. मराठा समाजाला आरक्षणचं नाही, दिलंच नाही* *- पण ओबीसीला ऑलरेडी आरक्षण आहे, जे अजुनही सुरूच आहे.* *- ज्यावेळी तुमचं (ओबीसी) आरक्षण कमी होईल, तुमच्यावर अन्याय अत्याचार झालं तर आपण समजू शकतो.* *- पण आता आत्महत्या करण्याच काय कारण आहे हे शोधलं पाहिजे *- ऑन छगन भुजबळ ओबीसी बलिदान :* - असं कुठल्याही समजत नाही झालं पाहिजे - जसं आम्ही शेतकऱ्यांना आवाहन करतो आत्महत्या करू नका - आम्ही तोडगा काढायला बसलोय, हे सरकार पळणारे नाही, तोडगा काढणारे आहे - मागच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना तोडगा काढलेला आताच देवा भाऊ तोडगा काढतायत - काय तरी आन्ही करतोच आहोत, आम्ही स्वस्थ बसलोय असं नाहीये - काही राजकीय नेत्याने कुठल्याही समाजाला इतक्या टोकाला नेता कामा नये - समाजाच्या प्रश्नवर काही जण स्वतःची पोळी भाजत असतील तर हे बरोबर नाही *- ऑन तुळजापूर दर्शन पेड रेट :* - VIP लोकांना लाईनमध्ये उभारायाला कंटाळा येतो - सामान्य लोकं बिचारे आहेत, रांगेत उभं राहतात - माझ्या सारख्या VIP लोकांना जल्द दर्शन हवं तर पैसे भरायला काय अडचण आहे. *- ऑन स्थानिक स्वराज्य निवडणुक :* - आमच्या नेते मंडळी आमच्यासोबत आहेत. - आमची इच्छा आहे वर जे नेते मंडळी महायुतीची तयारी करतायत त्याला कार्यकर्ता न्हणून आमची तयारी आहे - पण योग्य निर्णय स्थानिक पातळीवर होणे गरजेचे आहे - कोणी कोणाला फाट्यावर मारत प्रयत्न केला तर वेगळा विचार होऊ शकतो - पण आता आमचा विचार महायुतीसोबतच लढण्याचा आहे *- ऑन मॅच बघणार का?:* - मी मॅच बघणार नाही. पण ते काही वेगळं वक्तव्य आम्ही करणार नाही. पण आमच्या पण काही भावना आहेत. Byte : भरत गोगावले (मंत्री महाराष्ट्र)
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 14, 2025 10:46:30
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 14, 2025 10:45:53
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 1409ZT_GAD_NAXAL_ARREST ( single file sent on 2C)  टायटल:-- गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील ताडगाव जंगलातून शंकर भिमा महाका या जहाल नक्षल्यास पोलिसांनी केली अटक, महाराष्ट्र सरकारने जाहीर केले होते दोन लाखांचे बक्षीस, एन आय ए ला खुनाच्या प्रकरणात हवा होता हा नक्षली      अँकर:-- गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील ताडगाव पोलीस ठाणे हद्दीतील तिरकामेटा जंगल परिसरामध्ये गडचिरोली पोलिसांच्या विशेष अभियान दलाची दोन पथके नक्षलविरोधी अभियान राबवित असताना या जंगल परिसरात त्यांना एक संशयित व्यक्ती फिरत असताना आढळून आला. जवानांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची अधिक सखोल चौकशी केल्यावर त्याचे नाव शंकर भिमा महाका (सदस्य, भामरागड दलम), वय 32 वर्षे, रा. परायनार, तह. भामरागड, जि. गडचिरोली असल्याचे उघड झाले.  हा पोलीसांच्या अभिलेखावरील जहाल नक्षली असून घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने तो तिरकामेटा जंगल परिसरात रेकी करण्यासाठी दाखल झाला होता. जानेवारी 2022 मध्ये एकूण 2 कोटी रुपये किंमतीच्या 19 वाहनांची नक्षल्यानी जाळपोळ केली होती.  त्यात हा सामील होता. त्याच्यावर 01 जाळपोळ, 01 खून व इतर-02 असे एकूण 04 गुन्हे दाखल आहेत. महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर 02 लाख रूपयांचे बक्षीस जाहिर केले होते. तो राष्ट्रीय तपास संस्था- एन आय ए ला एका खुनाच्या प्रकरणात हवा होता. जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकूण 109 नक्षल्याना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे.   आशीष अम्बाडे झी मीडिया गडचिरोली
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Sept 14, 2025 10:45:39
Baramati, Maharashtra: JAVEDMULANI SLUG 1409ZT_PURNDRDRON BYTE 2 ड्रॉन च्या साहाय्याने पकडले चोर .. Anchor_ पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या दौंडज गावामध्ये भर दिवसा दरोडा टाकून पळालेल्या तीन चोरांना पोलीस आणि ग्रामस्थांनी सिनेस्टाईल पाठलाग करून जेरबंद केलेय... उसाच्या शेतात लपून बसलेल्या या दोन चोरट्यांना जेजुरी पोलिसांनी ड्रोनच्या साह्याने शोधून काढत ताब्यात घेतलं आहे. पुणे पंढरपूर मार्गावरील नीरा रेल्वे गेटवर या चोरांना काही तरुणांना अडवलं मात्र या तरुणांना या चोरट्यांनी पिस्टलचा धाक दाखवून पळ काढला. याच दरम्यान या तरुणांना एका चोरट्याला पकडण्यात ही यश आलं.तर दोघेजण ऊसामध्ये लपून बसले होते. यानंतर पोलिसांनी ड्रोनच्या मदतीने ऊसात लपलेल्या या चोरांचा शोध घेतला आणि तरुणांच्या मदतीने त्यांना ताब्यात घेतले. पोलीस आणि स्थानिक तरुण यांनी केलेल्या धाडसी कामगिरीच परिसरातून कौतुक होताना पाहायला मिळतेय तर जेजुरी पोलीस याबाबतचा अधिकचा तपास करत आहेत... बाईट_ दीपक वाकचौरे ( प्रभारी अधिकारी जेजुरी पोलिस स्टेशन)
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Sept 14, 2025 10:45:29
Pune, Maharashtra:Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Maval File name : 1409ZT_MAVAL_PRESS Total files : 04 Headline: मावळ मधील बापूसाहेब भेगडे यांचा भाजप प्रवेश निश्चित Anchor: मावळ तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेला मोठा राजकीय बदल आता प्रत्यक्षात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे एकेकाळचे खंदे समर्थक आणि पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राहिलेले बापूसाहेब भेगडे हे उद्या शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करणार आहेत. मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडणार आहे. विधानसभा निवडणुकीत बापू भेगडे यांनी बंडखोरी करत निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांच्यासह विधानसभा निवडणुकीत भेगडे यांना मदत करणाऱ्या पदाधिकारी यांची हकालपट्टी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षातून केली होती. त्यानंतर आता कोणत्याच पक्षात नसलेले बापू भेगडे हे अखेरीस भाजपा प्रवेश करत आहेत. यावेळी मोठ्या शक्तिप्रदर्शनाची शक्यता वर्तवली जात आहे. बाईट : सुभाष जाधव (file.no.02) बाईट : बाबुराव वायकर (file no.03) बाईट : संतोष मुर्ह (file.no.04)
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Sept 14, 2025 10:32:40
Shirur, Maharashtra:Feed 2C Slug: Shirur Ubt Agit File:02 Rep: Hemant Chapude(Shirur) Anc :- भारत–पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या संदर्भात केंद्र सरकारची दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप करत शिवसेना उबाठा गट आक्रमक झालाय. Vo :- शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढरे येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन करत सरकारचा निषेध नोंदवत केंद्र सरकारच्या दुटप्पी भूमिकेविरोधात कार्यकर्त्यांनी पारंपरिक पद्धतीने कंकू, बांगड्या आणि साडीचा आहेर पंतप्रधान कार्यालयाला अर्पण केला.या आंदोलनात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता, तर घोषणाबाजी करीत कार्यकर्त्यांनी सरकारवर जोरदार टीका करत राष्ट्रहिताच्या प्रश्नांवर सरकारनं जर भूमिका स्पष्ट केली नाही, तर आणखी तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा दिलाय प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया शिरूर पुणे...
4
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 14, 2025 10:00:58
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे सांगलीत आंदोलन. अँकर - भारत-पाकिस्तान मध्ये होणाऱ्या क्रिकेट सामन्याच्या विरोधात सांगलीमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने माझं कुंकु-माझं सिंदूर आंदोलन करण्यात आले. पहलगाम हल्ल्या दहशतवाद्यांना पाकिस्तानचा पाठिंबा असल्याचे उघड होऊन देखील पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळण्याचा केंद्र सरकारने घेतलेली भूमिका ही दुटप्पी असल्याचा आरोप करत भाजपा सरकार विरोधात कुंकू दाखवत शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीकडून निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत भारत-पाक क्रिकेट सामना रद्द करावा,अशी मागणी करण्यात आली. बाईट - सुजात इंगळे - जिल्हाप्रमुख - शिवसेना ठाकरे गट महिला आघाडी,सांगली
3
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 14, 2025 10:00:42
Washim, Maharashtra:वाशिम: File:1409ZT_WSM_UBT_SINNDUR_ANDOLAN रिपोर्टर: गणेश मोहळे,वाशिम अँकर: काश्मीर येथील पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी निरपराध भारतीयांची निर्दय हत्या केली.या हल्ल्यात अनेक महिलांचे सिंदूर पुसले गेले,कुटुंबे उद्ध्वस्त झाली आणि त्या जखमा आजही ताज्या आहेत.या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत वाशिममध्ये शिवसेना उबाठाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनादरम्यान महिलांनी आपल्या सिंदूराच्या बड्ड्या एका ठिकाणी जमा करून त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्याचा निर्णय घेतला.आंदोलक महिलांनी पाकिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्याला विरोध दर्शवला तसेच पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. बाईट: प्रिया महाजन,शिवसेना UBT
3
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 14, 2025 09:36:21
kolhapur, Maharashtra:Ngp Bawankule Byte live u ने बाईट --------* नागपूर बाईट- चंद्रशेखर बावनकुळे, महसुल मंत्री. *भारत पाकिस्तान मॅच ऑन* उद्धव ठाकरे यांच्या खासदारांनी धाराशिव या ठिकाणी पाकिस्तानचे झेंडे फडकवले पाकिस्तानची झेंडे फडकवण्याच्या पाप जे उद्धव ठाकरे च्या सेनेने केलं... नरेंद्र मोदी यांनी क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन दिलेला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव लौकिक होत आहे . क्रिकेटच्या नावाने राजकीय अड्डा बनवण्याच्या काम उद्धव ठाकरे करीत आहेत. ऑपरेशन सिद्धूरच्या दरम्यान उद्धव ठाकरे हे पर्यटनावर होते विदेशात होते. ज्यावेळी देशात हल्ला झाला त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी देशात परतायला पाहिजे होता मात्र ते परतले नाहीत कारण की त्यांच्या मनात हिंदू प्रति देशाप्रती कळवळा नाही आहे ...हे दिसून येत आहे... पहलगाम घटनेनंतर उध्दव ठाकरे लंडनला राहिले. क्रिकेट सामन्यावर ते राजकारण करत आहेत त्यांना लख - लाभ आहे.. क्रीडाप्रेमी उद्धव ठाकरे यांना कधीही मानणार नाही ... उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं पाहिजे की.. त्यांच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकत होते. *ऑन लक्ष्मण हाके* आमची भूमिका स्पष्ट आहे ओबीसी वर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही . ओबीसीच्या कुठल्या आरक्षण कमी होणार नाही या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काळजी घेत आहेत. या संदर्भात जर कुणाला चर्चा करायची आहे. तर मी चर्चेसाठी तयार आहे. लक्ष्मण हाके काय बोलले याचे उत्तर तेच देणार. *ऑन ओवेसी* ओवेसी कधीपासून सुधारले ते सांगण्याची आता वेळ नाही आहे. खेळा संदर्भाची राजकारण सुरू आहे ते चुकीचे आहे. खेळाकडे खेळाच्या दृष्टीने बघितलं पाहिजे. ज्या दिवशी पाकिस्तान बदमाशी करेल त्यादिवशी आमचे सैनिक व पंतप्रधान नरेंद्र मोदी काय उत्तर देतात हे सर्वांना ठाऊक आहे. *ऑन संजय राऊत* संजय राऊत यांच्या बोलण्याकडे कोणीही सिरीयस घेत नाही.. त्यांच्याकडे कोणीही लक्ष देत नाही. *ऑन देवा तूच सांग जाहिरात* महाराष्ट्रातील चौदा कोटी जनतेने माननीय देवेंद्र फडणवीस यांना 51 टक्के मतदान देऊन प्रेम व्यक्त केलेला आहे. एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या सहकाऱ्यांची आम्हाला साथ मिळालेली आहे. संपूर्ण महाराष्ट्र मध्ये देवेंद्रजी बद्दल जे प्रेम व्यक्त होत आहे... त्यांच्या कर्तुत्वावर आनंद व्यक्त करीत स्वयंस्फूर्तीने अभिनंदन प्रेम व्यक्त करण्याकरिता हे बॅनर लागले आहे. गड किल्ले च्या समाविष्ट युनिस्केच्या यादीत झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा घेऊन आमची सरकार सर्व समाजाला, धर्माला न्याय देण्याच्या काम करीत आहे. एखादी जाहिरात प्रकाशित होत असेल . पोट दुखी सुटली आहे. पोटदुखी महाराष्ट्राच्या जनतेला कळत आहे. ज्या पद्धतीने आमची सरकार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने काम करत आहेत तीच जाहिरात त्या वर्तमानपत्रा दिसत आहे.
2
comment0
Report
Advertisement
Back to top