Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Amravati444701

रवी राणा का ठाकरे पर तीखा हमला, पाच तारखेला मोर्चा का?

ANIRUDHA DAWALE
Jun 29, 2025 08:04:55
Amravati, Maharashtra
Feed slug :- AMT_RANA_VS_THAKARE दोन फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 पाच तारखेचा मोर्चा मतदारांची दिशाभूल करणारा, मुंबई महानगरपालिका निवडणूकीत मत जमा करण्यासाठी हा मोर्चा; आमदार रवी राणांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल अँकर :- हिंदी भाषा सक्तीला विरोध म्हणून मराठी भाषेची सक्ती महाराष्ट्रात असली पाहिजे यासाठी राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्रित पाच तारखेला मोर्चा काढणार आहे. या मोर्चावर बडनेराचे आमदार रवी राणा यांनी टीका केली असून उद्धव ठाकरे यांच्यावर रवी राणांनी हल्लाबोलकेला आहे. उद्धव ठाकरे यांना आता मराठी माणसाविषयी प्रेम येत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस मराठी माणसासोबत उभा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी ही नौटंकी थांबवावी मुंबई महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मराठीचा मुद्दा समोर केला जात आहे उद्धव ठाकरे यांना वाटते की आमचा झेंडा मुंबई महानगरपालिकेवर फडकला पाहिजे मराठीचा कोणी महाराष्ट्रात विरोध करत नाही तर पाच तारखेचा मोर्चा मतदारांची दिशाभूल करणारा मोर्चा आहे अशी टीका रवी राणा यांनी केली. मुख्यमंत्री बनण्यासाठी काँग्रेसच्या दरबारात उद्धव ठाकरे गेले असही रवी राणा म्हणाले आहे. बाईट :- रवी राणा, आमदार बडनेरा
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement