Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Parbhani431401

परभणी जिल्ह्यात पावसाने दिला शेतकऱ्यांना नवा जीवनदान!

GAJANAN DESHMUKH
Jul 02, 2025 04:31:42
Parbhani, Maharashtra
अँकर-परभणी जिल्ह्यात वीस दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने पावसा अभावी पिके कोमेजून वाळून जात होते. खरीप हंगामाच त्यामुळे धोक्यात येतो की काय अशी चिंता शेतकर्याना सातवीत होती, त्यामुळे शेतकरी पावसाची चातक पक्षाप्रमाणे प्रतीक्षा करत होते पण अखेर आनंद सरी कोसळल्याने शेतकरी आनंदून गेलेत, पाऊस पुन्हा सक्रिय झाल्यानंतर परभणी जिल्ह्यातील पिकांना नव संजीवनी मिळाली असून या पावसाने आता खोळंबलेल्या पेरण्याला ही सुरुवात होणार आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement