Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

वाशिममध्ये मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे पिके नष्ट केली!

GANESH MOHALE
Jun 27, 2025 09:04:29
Washim, Maharashtra
वाशिम: File2:2706ZT_WSM_CROPS_DAMAGE_WKT121 WSM_CROPS_DAMAGE_SHOTS रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर:वाशिम जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात जिल्ह्याच्या सर्व भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.यामुळे अनेक नदी-नाल्यांना पूरस्थिती निर्माण झाली होती व काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली होती.गेल्या पंधरवड्यापासून गायब झालेल्या पावसाने दोन पासून जोरदार आगमन करत वातावरणात गारवा निर्माण केला.या पावसामुळे आधीच पेरणी केलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली असून, मात्र दुसरीकडे, मालेगाव, वाशिम आणि रिसोड तालुक्यांमध्ये या मुसळधार पावसाचा फटका बसला आहे.त्यामुळे शेतांमध्ये पाणी साचल्याने खरीपाच्या सोयाबीन,तूर, उडीद, हळद,मूग या पिकासह फळबागाचे मोठे नुकसान झाले असून, रिसोड तालुक्यातील उतावळी कांच,खारोळ व पैनगंगा या नद्यांचे पात्र फुटून रुद्ररूप धारण केल्याने नदीकाठाच्या हजारो हेक्टर ठिकाणी जमिनीसह पिके खरडून गेली परिणामी शेतकरी हताश झाले आहेत.त्यामुळे गरज आहे या शेतकऱ्याच्या पाठीमागे सरकारने खंबीरपणे उभे राहुन आर्थिक मदत देण्याची या परिस्थितीचा थेट शेतकऱ्यांच्या बांधावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे..
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement