Back
सातपुड्यात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या आशा जागवल्या!
Dhule, Maharashtra
ANCHOR - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यातील अक्राणी तालुक्यात पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावली. यंदा जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेत चांगला पाऊस बरसत आहे. अक्राणी परिसरात दोन तासांपासून पावसाची संततधार पाहायला मिळाली. पावसाच्या या जोरदार आगमनामुळे शेतीत पेरणीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. सातपुडा परिसरात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यां पाऊसामुळे सातपुड्यातील धबधबे प्रवाहित झाले आहेत.
प्रशांत परदेशी, नंदुरबार.
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Parbhani, Maharashtra:
तीन वेळा तलाक तलाख असे
लिहून सदर लेखी पत्र बायकोच्या वडिलांच्या घरच्या पत्त्यावर पाठवून देत बेकायदेशीर तलाख देऊन दुसरे लग्न केल्या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात आरोपी पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबतची फिर्याद जिंतूर शहरातील फतन कॉलणी येथील सुमय्या बेगम मोहम्मद अमजद कुरेशी यांनी दिलीय. अंबाजोगाई येथील पती मोहम्मद अमजद हुसैने कुरेशी याने वडिलांच्या पत्त्यावर पत्र पाठवून तलाक तलाक तलाक असे तीनदा लिहून, मी कायदेशीर दुसरे लग्न केले आहे, तू आता माझी पत्नी राहिली नाहीस असे पत्रात नमूद केले. त्यामुळे माहेरी असलेल्या पत्नीने जिंतूर पोलिस ठाणे गाठून आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केलाय...
0
Share
Report
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
1 FILE
SLUG NAME -
SAT_TRUCK_FIRE
सातारा - पुणे बंगलोर महामार्गावर खंबाटकी घाटात ट्रॅक ला भीषण आग लागली आहे. साताऱ्याच्या दिशेने येणाऱ्या या ट्रकला आग लागल्यामुळे घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे. अद्याप अग्निशमन दल पोहोचले नसल्याने ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला आहे
0
Share
Report
Raigad, Maharashtra:
स्लग - ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचं मंत्री भरत गोगावले यांनी केलं स्वागत ...... मात्र किती दिवस एकत्र राहतात यावर गोगावले यांना शंका ...... महायुतीला काही फरक पडणार नाही ...... जनता आम्हाला भरभरून यश देईल ..... मंत्री भरत गोगावले यांना विश्वास .....
अँकर - ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचे मंत्री भरत गोगावले यांनी स्वागत केलं आहे. मात्र ते किती दिवस एकत्र राहतात यावर त्यांनी शंका व्यक्त केलीय. त्यांच्या एकत्र येण्याने महायुतीला काहीच फरक पडणार नाही. आम्ही जनतेचे सेवक म्हणून काम करतो आहोत. आगामी निवडणुकांमध्ये आम्हाला जनता भरभरून यश देईल असा विश्वास गोगावले यांनी व्यक्त केलाय.
बाईट - भरत गोगावले, मंत्री
0
Share
Report
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0507ZT_CHP_SCHEME_START
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपुरात पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या उपस्थितीत धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियानाची सुरुवात, योजनेत सर्वाधिक समावेशासाठी जनजागृती करण्याचे आवाहन
अँकर:--चंद्रपुरात राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या उपस्थितीत धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियानाची सुरुवात करण्यात आली. स्थानिक प्रियदर्शिनी सभागृहात रंगतदार आदिवासी नृत्याने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. या योजनेच्या माध्यमातून शेवटच्या घटकाच्या या योजनेत सर्वाधिक सहभागाचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातून 20 लक्ष पक्की घरे, आदिवासी क्षेत्रात रस्ते निर्मिती आणि आदिवासी घरांपर्यंत नळ पाणीपुरवठा योजना पोचविण्याचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे. अधिकारी वर्गाने वेगाने हे लक्ष्य साध्य निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
बाईट १) प्रा. डॉ. अशोक उईके, पालकमंत्री, चंद्रपूर
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report
Ambernath, Maharashtra:
अंबरनाथ मध्ये नाल्याच्या बाजूला असलेल्या घराची भिंत कोसळली!
बैठ्या वस्तीतील घरांचं मोठं नुकसान
घरांची झाली पडझड महिला थोडक्यात बचावली
Amb wall collapsed
Anchor : अंबरनाथ शहरात आज सकाळपासून रिमझिम सुरू असलेल्या पावसामुळे एका घराची भिंत कोसळल्याची घटना घडली.त्यामुळे घरातल्या सामानाचं मोठं नुकसान झाल आहे.
Vo : अंबरनाथ पश्चिम मधील गांधी नगरमध्ये नालाच्या बाजूला बैठया घर आहेत मात्र आज दुपारी या घराची भिंत कोसळली आज सकाळपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे मागच्या नाल्याचा प्रवाह वाढला त्यामुळे माती खचत गेली नाल्याच्या बाजूला काही बैठ्या घर आहेत आज दुपारी ३.३० वाजता याठिकाणी घराची मागची भिंत अचानक कोसळली
तर संपूर्ण घरांची पडझड होऊन नुकसान झालं असून घरातल्या सामानाचं, वस्तूंचं प्रचंड नुकसान झालं.तर महिला काम करत असतानाच ही भिंत कोसळली आणि महिला थोडक्यात बचावली आहे. याच नाल्याच्या बाजूला पालिकेने संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे मात्र ती अर्धवट असल्याने ही दुर्घटना टळली आहे असा आरोप रहिवासी केला असून या नुकसानाची भरपाई मिळावी अशी मागणी या रहिवासींनी केली आहे.
Byte : रहिवासी
चंद्रशेखर भुयार , अंबरनाथ
0
Share
Report
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 0507ZT_JALNA_KHOTKAR(5 FILES)
जालना :राज ,उद्धव यांच्या एकत्र येण्यावर खोतकर यांची प्रतिक्रिया
ते त्यांचेच वेगळे झाले होते,त्यांचेच एकत्र आले आम्हाला काय देणं-घेणं-खोतकर
एका म्यानात राज,उध्दव या दोन तलवारी कशा राहतील.?
यांच्या एकत्र येण्याचा आमच्यावर कोणताही परीणाम होणार नाही
राज,उद्धव ठाकरे एकत्र राहणं टिकावं या आमचया त्यांना शुभेच्छा-खोतकर
जालन्यातील मुलीची छेड काढून तिच्या वडिलांना मारहाण करणारे आरोपी हे कॉंग्रेसचे लोक-खोतकर यांचा आरोप
अँकर |राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर खोतकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.ते त्यांचेच वेगळे झाले होते,त्यांचेच एकत्र आले त्यांच्याशी आम्हाला काय देणं-घेणं आहे असा सवाल शिवसेनेचे आमदार अर्जून खोतकर यांनी उपस्थित केला आहे.एका म्यानात राज,उध्दव या दोन तलवारी कशा राहतील.? असा सवाल खोतकर यांनी उपस्थित केलाय.यांच्या एकत्रित येण्यामुळे आमच्यावर कोणताही परीणाम होणार नाही असा दावाही खोतकर यांनी केला.
राज,उद्धव ठाकरे एकत्र राहणं टिकावं या आमच्या त्यांना शुभेच्छा असल्याचं खोतकर म्हणालेत.जालन्यात मुलीची छेड काढून तिच्या वडिलांना आरोपींनी बेदम मारहाण केली.या प्रकरणात आरोपी हे कॉंग्रेसचे लोक असल्याचा आरोप खोतकर यांनी केला आहे.
बाईट : अर्जुन खोतकर, आमदार,शिवसेना, जालना
0
Share
Report
Nashik, Maharashtra:
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_rain_trafik
अँकर
सकाळपासून रिमझिम स्वरूपात येणाऱ्या पावसामुळे शहरातील महत्त्वाचा चौक म्हणून ओळख असलेल्या द्वारका आणि मुंबई नाका सर्कल हा वाहतूक कोंडी कोंडी झालीये... शहरात सकाळपासूनच पाऊस सुरू आहे आणि याचा परिणाम आता जाणवू लागला आहे... मुंबई नाका सर्कलवर तब्बल दोन ते तीन किलोमीटर पर्यंत वाहतूक कोंडी झालीये.... या वाहतूक कोंडीमुळे ॲम्बुलन्स देखील अनेक वेळ अडकून बसली होती यानंतर पोलिसांनी या अंबुलन्स करिता रस्ता केल्यामुळे हे ॲम्बुलन्स पुढे निघून गेली मात्र तरी देखील गेल्या दोन ते तीन तासापासून शहरातील द्वारका आणि मुंबई नाका सर्कल वाहतूक कोंडी मध्ये अडकला आहे....
0
Share
Report
Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- जिल्ह्यात कापूस सोयाबीन झाला कमी तर मका पिकाची पेरणी वाढली
फीड 2C
अँकर:- यावर्षी खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन या पिकांना फाटा देत मका लागवडी लक्ष केंद्रित केला आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 78 हजार हेक्टर वर घेतलं जाणार मका पीक हे एक लाख 25 हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावर घेतलं जाण्याची शक्यता आहे या तुलनेत दीड लाख हेक्टर वर असलेला कापूस वीस ते पंचवीस हजार हेक्टर कमी झाला आहे याबरोबरच सोयाबीन पिकाची लागवड देखील 25 ते 30 हजार हेक्टरने कमी होणार आहे कापूस आणि सोयाबीन पिकाचे पडत असलेले भाव आणि मजुरांची समस्या या कारणामुळे या दोन्ही पिकांकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे तुलनेने मकाचा भाव दिवसेंदिवस वाढत आहे याबरोबरच मका पिकातून पशुखाद्य मिळते आणि रब्बीचे पीकही घेता येतं या कारणांमुळे शेतकरी आता मका पिकाकडे वळला आहे अहिल्यानगर जिल्ह्यात आतापर्यंत ६४% पेरणी झाली असून यामध्ये पिकांच्या सरासरी मध्ये सर्वाधिक प्रमाण मका पिकाच्या पेरणीच आहे
बाईट:- सुधाकर बोरळे, जिल्हा कृषी अधिक्षक
0
Share
Report
Manmad, Maharashtra:
अँकर- मनमाड शहरात वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस अधिक बिकट झाले आहे रस्त्याच्या मधोमध वाहन नादुरुस्त झाल्याने वाहतूक कोंडीत आणखी भर पडत आहे मनमाड शहरातून जाणारा पुणे इंदोर महामार्ग हा नेहमीच व्यस्त असणारा महामार्ग असून मनमाड शहरात रेल्वे उड्डाण पुलावर देखील वाहतुकीची कोंडी पाहायला मिळत आहे अनेक दिवसांपासून मनमाड शहराला बायपास रस्त्याची व्यवस्था व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे
0
Share
Report
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0507ZT_CHP_SUDHIR_BITE
( single file sent on 2C)
टायटल:-- वर्गात नवा विद्यार्थी आला म्हणजे मेरिट वाल्या विद्यार्थ्यांने कशाला घाबरायचे, उबाठा- मनसे विजय मेळाव्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया
अँकर:--उबाठा- मनसे विजय मेळाव्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वर्गात नवा विद्यार्थी आला म्हणजे मेरिट वाल्या विद्यार्थ्यांने कशाला घाबरायचे, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. दोन भाऊ एकत्र येत असतील तर शुभेच्छा आहे. गेल्या काळात उत्तम योजना आखून महायुती मतदारांपुढे गेली आणि मोठा जनादेश मिळाला, हे त्यांनी।लक्षात आणून दिले. म महापालिकेचा नव्हे तर मराठीचा आहे या टोल्यावर प्रतिटोला लगावताना म मतदारांचा आणि त्यांच्या मनाचा हवा असे म्हटले.
बाईट १) सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report