Back
चास नळवाडी गावात चोरीच्या घटनांमध्ये CCTV फुटेजने उघडले रहस्य!
Yeola, Maharashtra
अँकर :-सिन्नर तालुक्यातील चास नळवाडी गावात , पहाटेच्या सुमारास सारथी कृषी सेवा केंद्र , बालाजी ज्वेलर्स शॉप, गावातील जगन खैरनार, तुषार पाटील, यांच्या घरात चे कडे कोयंडे तोडण्याचा प्रयत्न झाला चारही घटनांमध्ये पूर्वक रक्कम ऐवज चोरीला गेला असून सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे पुढील तपास सिन्नर तालुका पोलीस करत आहेत
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_Accident
Feed on - 2C
-----------------------------
Anchor - एस टी बस आणि ऑटोचा अपघात होऊन दहा प्रवासी जखमी झाले. नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात काल हा अपघात घडला. देगलूर आगारातून बस उदगीरकडे जात होती. गोजेगाव येथून दहा प्रवासी घेऊन ऑटो देगलूरकडे जात होता. करडखेड वाय पॉईंटजवळ बसच्या एका बाजूला ऑटोची धडक बसली. या अपघातात ऑटोमधील दहा प्रवासी जखमी झाले. अपघातातील जखमीवर देगलूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. सुदैवाने अपघातात कोणीही गंभीर जखमी झाले नाही.
--------
0
Share
Report
Ratnagiri, Maharashtra:
लोकेशन - सावर्डे चिपळूण
मुंबई-गोवा महामार्गावरच्या चिपळूण नजिकच्या सावर्डे येथे कंटेनर आणि टू व्हीलर चा अपघात..
कंटेनरच्या धडकेने मोटरसायकल चालकाचा जागीच मृत्यू...
घटनास्थळी पोलीस दाखल..
0
Share
Report
Ambernath, Maharashtra:
उल्हासनगरात महिलेचा विनयभंग प्रकरणी डॉक्टरला अटक
दोन तासात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल
Ulh dr arrest
Anchor उल्हासनगर शहरात एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी डॉक्टर विरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलंय,ह्या गुन्ह्यात उल्हासनगर पोलिसांनी दोन तासात आरोपीला अटक करत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलंय,शहाबुद्दीन शेख अस अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे,पीडित महिलेच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलीस ठाण्यात विनयभंग केल्याची तक्रार दाखल करण्यात आलीय,गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तात्काळ डॉक्टर शहाबुद्दीन ला ताब्यात घेत ,दोन तासात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलंय,
Byte शैलेश काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त
चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर
0
Share
Report
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 2706ZT_CHP_ROAD_DIGGING
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर शहरातील पठाणपुरा या वर्दळीच्या मार्गावर वीज वाहिन्यांसाठीच्या खोदकामामुळे नागरिक त्रस्त , अपघातांत झाली वाढ
अँकर:-- चंद्रपूर शहर खोदापूर झाले आहे. शहरातील विविध भागात या ना त्या विकासकामांमुळे खोदकामे होत आहेत. अशातच पठाणपुरा या वर्दळीच्या मार्गावर भूमिगत वीज वाहिन्यांसाठी खोदकाम सुरू असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सततच्या खोदकामामुळे वृद्ध- महिला व शालेय विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या भागात अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. शहरात भूमिगत मलनिस्सारण वाहिनी ,अमृत पाणीपुरवठा टप्पा दोन यासह आता भूमिगत वीज वाहिन्यांच्या कामासाठी देखील खोदकामे होत आहेत. ऐन पावसाळ्यात होणाऱ्या या कामांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला असून रस्ते देखील अरुंद झाले आहेत. हे काम तातडीने थांबवण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.
बाईट १),२) त्रस्त नागरिक
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn bhumre byte
Feed attached
माझ्या ड्रायव्हरने कुठली जमीन घेतली , वा मिळाली असेल तर त्याच्या वैयक्तिक जीवनाशी माझा काय संबंध आहे असा उलट सवाल आमदार विलास भुमरे यांनी केला आहे आम्ही राजकीय जीवनात आहोत आमच्यावर शिंतोडे उडवण्याची असे प्रयत्न होत राहतात आमच्या सोबत अनेक लोक फोटो काढतात नंतर चोऱ्या करतात तर मग काय ते चोऱ्या मध्ये आमचा हात आहे का असं विलास भुमरे म्हणाले आणि जमीनी सोबत आपला काहीही संबंध असल्याचा त्यांनी फेटाळून लावला..
Byte विलास भुमरे, आमदार
0
Share
Report
Beed, Maharashtra:
बीड : रस्ता नाही, तरीही भक्तीचा मार्ग थांबत नाही; पादुका डोक्यावर घेऊन वारकऱ्यांची पंढरीकडे वाटचाल!
Anc : श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड येथून निघालेल्या संत वामन भाऊ महाराज यांच्या पालखी सोहळ्याने पंढरपूरकडे प्रस्थान केलेय. दुसऱ्या दिवशीच्या मार्गात रस्ता नसल्यानं संतांच्या पादुका डोक्यावर घेत, टाळ-मृदंगाच्या गजरात वारकऱ्यांनी तब्बल सहा किलोमीटरचा प्रवास चक्क नदीपात्रातून, झाडाझुडपांतून पार केला. भक्तीचा उत्साह ओसंडून वाहत असताना, रस्ता नसण्याचं वास्तव मात्र खूप काही सांगून जातं. दरवर्षी हेच चित्र, पण प्रशासनाकडून सतत दुर्लक्ष होतेय. वारकऱ्यांची ही पंढरीची वाट केव्हा सुलभ होणार? हा प्रश्न मात्र गेल्या वर्षानुवर्ष अनुत्तरीतच आहे.
0
Share
Report
Yeola, Maharashtra:
येवला
*छगन भुजबळ, येवला*(ब्रेकिंग)
*छगन भुजबळ ऑन जन सुरक्षा विधेयक*
ज्या वेळेला विधेयक मानले जाईल त्या वेळेला सर्व चर्चा करतील...
सर्व आमदारांना या विधेयकामध्ये पूर्ण अभ्यासाने बोलण्याची परवानगी आहे...
त्यातून काय निष्पन्न होतं त्यावर सरकार ठरवेल....
*छगन भुजबळ ऑन फडणवीस निवडणुकीच्या तयारीला आदेश*
मुख्यमंत्र्यांनी या आधीच सांगितलेल आहे आमचा प्रयत्न शक्यतो निवडणुका महायुती एकत्र लढण्याचा आहे
परंतु काही ठिकाणी आमचे कार्यकर्ते त्यांचे कार्यकर्ते आग्रह धरतात निवडणूक मिळवण्यामध्ये संधी मिळत नाही म्हणून नाराज होतात.
म्हणून काही ठिकाणी स्थानिक पातळीवर वेगळे निर्णय होऊ शकतात.
*छगन भुजबळ ऑन कांदा बांगलादेश बॉर्डर बंद*
बांग्लादेशात सत्तापालट झाली आहे.
नवीन अध्यक्षा आल्या आहेत.
पूर्वीच्या बांगलादेशच्या अध्यक्षा भारतात आहे. त्याच्या विरोधात बांगलादेशात वातावरण आहे.
त्यामुळे भारता विरुद्ध वातावरण असल्याचं वाटतंय.
द्राक्ष कांदा ही बांगलादेश वर सध्या निर्यात बंद आहे.
मुख्यमंत्र्यां सोबत बोलून केंद्रातील अधिकारी व मंत्र्यांना याबाबत काय करता येईल यावर विचार करायला सांगू.
*छगन भुजबळ ऑन सामना लेख दादांचा भुसा*
कोण काय शब्द वापरतो त्यावर आपण काय बोलणार
मराठी भाषेमध्ये वेगवेगळे अर्थ लावले जातात त्याला काय उत्तर द्यायचे ते दादा भुसे देतील
*छगन भुजबळ ऑन संजय राऊत फेसबुक पोस्ट*
राजकारणात उद्या काय होईल ते सांगता येत नाही
कुठला पक्ष कुठे जाईल कोणाची युती होईल
हे सगळं मोठं कठीण आहे
मागे पण सांगितले होते दोन ठाकरे एकत्रित तीन दोन पवार एकत्र येतील परंतु राजकारणात असं घडतच असे नाही
शिवसेना पक्ष निर्माण झाला हा मराठीच्या मुद्द्यावरच..
मुंबईमध्ये नोकरी धंदा या सर्वांमध्ये मराठी माणसाला प्राधान्य मिळाले पाहिजे
वसंत दादा पाटील त्यावेळेला मुख्यमंत्री असताना म्हणाले होते
महाराष्ट्रात मुंबई आहे मात्र मुंबईत महाराष्ट्र नाही
हा धागा पकडून बाळासाहेबांनी शिवसेनेचे वातावरण पेटवले होते
आणि त्यातूनच शिवसेनेची वेगवेगळी शकले आता झाली आहे
त्यामुळे मराठीवर एकत्र येणे हे काही नवीन आहे असं मला वाटत नाही
त्यामुळे त्यांनी असा निर्णय घेतला असेल तर त्यावर ऑब्जेक्शन घेण्याचं काही हरकत नाही
0
Share
Report
Pune, Maharashtra:
रिपोर्टर - लैलेश बारगजे
स्लग:- शेख मोहंमद महाराज दिंडी
फीड 2C
अँकर:- अहिल्यानगरच्या श्रीगोंदा येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या संत शेख महंमद महाराज दिंडी सोहळ्याच प्रस्तान झालं. या दिंडी सोहळ्यात श्रीगोंदा आणि पंचक्रोशीतील हजारो वारकरी सहभागी झाले आहेत संत महंमद महाराज हे संत तुकाराम महाराज यांचे समकालीन सुफी संत आहेत त्यांनी आयुष्यभर भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन पांडुरंवाची सेवा केली.. काही महिन्यांपूर्वी महंमद महाराज देवस्थान वरून वाद निर्माण झाला होता मात्र हिंदू मुस्लिम नागरिकांनी एकत्र येत यावर तोडगा काढला आणि महंमद महाराज यांच्या समाधीस्थळावर हिंदू परंपरा सुरूच ठेवण्याचा निर्णय झाला यावर्षी निघालेल्या महंमद महाराज दिंडी देखील मोठया उत्सात पंढरपूरच्या दिशेने निघाली आहे या दिंडीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी
Wkt- लैलेश
0
Share
Report
Ambernath, Maharashtra:
अल्पवयीन मुलीची 24 तासात पोलिसांनी केली सुटका
बदलापूर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
Bdl kidnapping
ANC -चार वर्षाच्या अल्पवयीन मुलीची अपहरण करून मध्य प्रदेश गाठणाऱ्या रणजीत धूर्वे या मजुराला 24 तासाच्या आत उल्हासनगर आणि बदलापूर पोलीस पथकाने ताब्यात घेऊन अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात केली आहे . आरोपी रंजीत धुर्वे हा बदलापूर पश्चिमेकडील एका कन्स्ट्रक्शन साईडवर मजुरीचा काम करत होता त्याच्या बाजूला राहणार कुटुंबाच या रणजीतशी वाद झाला होता आणि या भांडणातूनच रणजीतने त्या मुलीची अपहरण केल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपयुक्त अमरसिंग जाधव यांनी दिली , तसेच यामागे रणजीतचा अजून कोणता उद्देश होता याबाबत ही पोलीस अधिक चौकशी करत असून तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी या अपहरण कर्त्याला मध्यप्रदेश येथून शोधून अटक केली आहे आहे
Byte -अमरसिंग जाधव - पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा,ठाणे
चंद्रशेखर भुयार ,बदलापूर
0
Share
Report
Ratnagiri, Maharashtra:
हिंदी भाषेची कुठेही सक्ती केलेली नाही..हिंदी कुठेही अनिवार्य केलेलं नाही..
हिंदी सक्ती हा शब्द कुठून आला.. डॉक्टर मार्शल साहेबांची जी समिती होती फेब्रुवारी 22 ला याचा अहवाल सबमिट झाला..
त्याचवेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री होते..
त्यांनी हा शब्द स्वीकारला त्यांनी हिंदी ची सक्ती केली..
आणि तीच लोक आज राज साहेबांची गर्दी जमणार आहे म्हणून तिथं सहभागी होत आहेत
0
Share
Report