Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ तालुका काँग्रेस अध्यक्षावर भरचौकात चाकुहल्ला

Sept 27, 2024 05:01:45
Yavatmal, Maharashtra
यवतमाळ शहराच्या मध्यवस्तीत गजबजलेल्या दत्त चौकामध्ये भरदिवसा प्राणघातक हल्ल्याची घटना घडल्याने वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रामायण हॉटेल समोर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रमेश भीसणकर यांच्यावर दोन आरोपींनी चाकूने हल्ला चढविला, यावेळी भीसनकर यांनी जखमी अवस्थेत एकाच्या हातून चाकू हिसकावल्याने दोघेही पसार झाले, त्यानंतर जखमी भीसणकर हे स्वतः ऑटोने रुग्णालयात पोहोचले. दरम्यान हा थरार शेकडो लोकांपुढे सुरू असताना कुणीही त्यांच्या बचावासाठी पुढे आले नाही.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Jan 05, 2026 14:32:36
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर म्हणजे मराठवाड्याची राजधानी, या शहरात ज्याची सत्ता तोच मराठवाड्यात राज्य करतो असं म्हटल्या जातं आणि हीच सत्ता काबीज करण्यासाठी आता सर्वपक्षीय धडपड सुरू आहे महापालिकेच्या निवडणुकांमुळे सर्वे पक्ष एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत, महायुती झाली नाही महाविकास आघाडी विस्कटली त्यामुळे सगळेच एकला चलो च भूमिकेत आहे आणि त्यामुळे सर्वच पक्षांना एकमेकांचं मोठा आव्हान असणार आहे. छत्रपती संभाजीनगरात कुणाची सत्ता महापालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार सत्ता मिळवण्यासाठी सर्वच पक्षांचा संघर्ष. छत्रपती संभाजीनगर एकेकाळी हा शिवसेनेचा गड मानला जायचा, शिवसेना भाजप युतीनं महापालिकेवर राज्य केले, अगदी 2015 च्या निवडणुकीत अखेरच्या सहा महिन्यातील वाद सोडला तर शिवसेना-भाजप सातत्याने सोबतच राहिले आणि या महापालिकेवर भगवा फडकत राहिला.. मात्र यंदा चित्र वेगळा आहे शिवसेनेचा विभाजन झालंय त्यामुळे दोन शिवसेना रिंगणात आहे, महायुती जमली नाही त्यामुळे भाजप एकटा रिंगणात आहे अजित पवारांचे राष्ट्रवादी सुद्धा यावेळी निवडणुकीच्या रिंगणात ताकद आजमावत आहे तर एम आय एम चा सुद्धा मोठा आव्हान आहे आणि या सगळ्यात महापालिकेवर कोणाची सत्ता हाच सध्या संभाजीनगर मधील चर्चेचा विषय आहे. गेली अनेक वर्षे संभाजी नगर मधील अनेक मुद्दे सुटले नाहीयेत. संभाजीनगरात अजूनही पाणी किमान 4 दिवसाआड येतेय, अनेक भागात अजुनही पाण्याची पाईप लाइन नाही. संभाजीनगरचे रस्ते लोकसंख्येच्या मनाने छोटे झालेत त्यामुळं वाहतूक कोंडी नित्याची. महापालिकेच्या तिजोरीत ठणठणाट असल्याने मूलभूत काम करण्यात महापालिका अपयशी ठरतेय. अनेक रस्त्यावर स्ट्रीट लाईट महापालिका लावू शकली नाही, रस्ते साफसफाई करणे, कचरा उचलणे यातही अनेक उणिवा कायम आहे. महापालिकेने रस्ते मोठे करण्यासाठी मोठी अतिक्रमण मोहीम राबवली, मात्र आता रस्ते बांधण्यासाठी पैसे नाहीत. या समस्या अजूनही सुटता सुटत नाही आहे. खरंतर संभाजीनगरचा प्रचार हा कधी विकासाच्या मुद्द्यावर झालाच नाही तुम्हाला खान हवाय की बाण, संभाजी नगर की औरंगाबाद हे दोनच मुद्दे प्रचारात महत्त्वाचे विषय असायचे आणि त्यामुळे विकास मागे पडल्याचं सांगण्यात येते, आता शहराच्या नामांतराचा विषय संपलाय, खान की बाण हा मुद्दा सुद्धा उद्धव ठाकरे गटाने थेट मुस्लिम समाजातील उमेदवारांना उमेदवारी दिल्याने मागे पडलाय. आता सर्वच पक्ष विकासाचा मुद्दा घेऊन निवडणूक लढवणार असल्याचं पुढे सांगताय मात्र समस्या सोडवणार कसा कदाचित याचे उत्तर कोणाकडे नाही, युती तुटल्याने शिवसेना भाजप ही आमने सामने आहेत त्यामुळं दोघांमध्ये युद्ध पेटणार असे चित्र आहे. शिंदे सेना मात्र टीका करण्यापेक्षा आम्ही विकास कामावर लक्ष देऊन निवडणूक लढू असे सांगताय तर भाजप ही आता विकासाचाच मुद्दा पुढे रेटते आहे. गळलेला गड शिवसेनेचा आहे शिवसेना इथल्या समस्या सोडवू शकते, बाळासाहेब ठाकरे वर प्रेम करणारे लोक इथं राहतात त्यामुळं जनता आम्हाला समर्थन देईल असा अंबादास दानवे यांचा दावा आहे. तर शिवसेना भाजप कोणीही या शहराचा विकास करू शकला नाही यांनी फक्त जातीय राजकारण केलं त्यामुळे या जातीय राजकारणाला एमआयएम संपवेल आणि या शहराचा खऱ्या अर्थाने विकास करेल असे इम्तियाज जलील सांगतात आहेत. गेल्या निवडणुकीतील संख्याबळ शिवसेना भाजप युती कडे होते पाहुयात कसे होते संख्याबळ शिवसेना 29 भाजप 22 एमआयएम 25 काँग्रेस 10 बहुजन समाज पार्टी 5 एनसिपी 4 अन्य 20. 2015 अखेर महापौर शिवसेनेचा होता शेवटच्या 6 महिन्यात भाजपने पाठिंबा काढलेला तरी शिवसेना सत्ता कायम होती...मात्र यंदा आता चित्र वेगळे आहे सर्वच पक्ष एमकेकांची उनीदुनी काढताय, त्यात संभाजी नगरात ही लढत प्रामुख्याने चौरंगी रंगण्याचीच शक्यता जास्त आहे, शिंदे सेना , उद्धव सेना , भाजप आणि एमआयएम प्रमुख प्रतिस्पर्धी असतील आता यातील कुणाचा झेंडा महापालिकेवर फडकणार याचा निर्णय मात्र मतदार राजाच घेणार आहे. विशाल करोळे, छत्रपती संभाजी नगर...
0
comment0
Report
PNPratap Naik1
Jan 05, 2026 13:51:26
Kolhapur, Maharashtra:महायुतीच्या नेत्यांनी जाहीर कार्यक्रमात थेट पाईपलाईन योजनेवर टीका केल्यानंतर काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेत “लाव रे तो व्हिडिओ” म्हणत आकडेवारीसह ठोस प्रत्युत्तर दिले आहे. निवडणूक आली की थेट पाईपलाईनचा मुद्दा काढला जातो आणि निवडणूक संपली की तोच मुद्दा बाजूला पडतो, असा आरोप करत सतेज पाटील यांनी कोल्हापूरकरांना पत्रकार परिषदेच्या माध्यमातून वस्तुस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला. ही योजना चुकीची असती, तर केंद्र सरकारने निधी दिलाच नसता, असा सवाल उपस्थित करत सतेज पाटील यांनी स्पष्ट केले की केंद्र सरकारने या योजनेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठीही निधी मंजूर केला आहे. ही योजना २०४५ पर्यंतची लोकसंख्या लक्षात घेऊन आखण्यात आली असून, थेट पाईपलाईनद्वारे पुईखडीपर्यंत पाणी आणण्याची जबाबदारी आमची होती, मात्र पुढील वितरण व्यवस्था महापालिकेची असल्याचे त्यांनी सांगितले. अमृत योजनेबाबत गंभीर आरोप करताना सतेज पाटील म्हणाले की, अमृत योजनेचे प्रत्यक्ष काम सुरेश खाडे यांच्या मुलाकडे आहे. त्यांच्या कामात मोठ्या प्रमाणावर दिरंगाई झाल्याने संबंधित ठेकेदारावर तब्बल २५ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे याकडे चंद्रकांत दादा पाटील यांनी लक्ष द्यावे अशी विनंती देखील सतीश पाटील यांनी आपल्या पत्रकार बैठकीतून केली. हे पत्रकार बैठक घेत असताना थेट पाईपलाईन योजने संदर्भात मी यापुढे कुठलीही भूमिका मांडणार नाही, जे आहे ते स्पष्ट मांडलेला आहे असं देखील त्यांनी सांगून है विषय त्यांच्यासाठी संपला असल्यাচं सांगितलं.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Jan 05, 2026 12:22:57
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर महानगरपालिका चुनाव के पृष्ठभूमि पर राजनीतिक वातावरण गर्म है. महायुती के नेताओं ने कांग्रेस विधायक सतेज पाटील पर सीधे हमला किया है. महापालिका में क्रमशः दो बार कांग्रेस की सत्ता रहने के कारण सतेज पाटील ने विकास के बजाय अपने फायदे के लिए काम किया, यह आरोप महायुती के नेताओं ने लगाए हैं. इसलिए यह चुनाव अब पार्टीगत नहीं बल्कि व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोप के स्तर पर आ गया है. Chandrakant Patil ने कहा, '1972 से महापालिका किसकी सत्ता थी? चुनाव के समय विकास की भाषा करनी चाहिए। रास्तों में ढपला मारा गया, पाइपलाइन निजी घरों में घातली गई…' नंतर Rajesh Kshirsagar ने भी सतेज पाटीळ पर गंभीर आरोप लगाए कि कोल्हापुर शहर की मूलभूत सुविधाएं दुर्लक्षित रहीं, पर महापालिका का गैरवापर उनके संस्थान, व्यवसाय और फायदे के लिए हुआ. धनंजय महाडीक ने महायुती के कड़े आरोपों के जवाब में कहा कि पंचनामा की मांग की जानी चाहिए और पिछले पंद्रह सालों की सत्ता का हिसाब जनता के सामने आना चाहिए. सतेज पाटीळ ने पलटवार करते हुए कहा कि अगर घोटाला हुआ होता तो इतने वर्षों तक चुप क्यों रहते, चौकशी करवानी चाहिए थी. महायुती की प्रचार सभाओं में सतेज पाटील पर केंद्रित निशाने और आरोप-प्रत्यारोपों के बीच कोल्हापूर महानगरपालिका चुनाव विकास के मुद्दों से हटकर देखने को मिल रहा है.Ahora-ko koल्हापूर महानगरपालिका चुनाव में आरोप-प्रत्यारोप काफी मज़बूत दिख रहे हैं, जनता के फैसले का इंतजार है.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Jan 05, 2026 12:13:22
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:बावनकुळे पॉईंटर पीसी 15 तारखेला भाजपा उमेदवाराला मतदान करून विकसित संभाजी नगर करण्यासाठी साथ द्यावी फडणवीस यांनी संभाजी नगरचा आराखडा तयार केला आहे, विविध खात्यां मार्फत विकास केला जाईल महापालिका म्हणजे एक एजन्सी, सरकार नाही महापालिकेच्या माध्यमातून विकास करणे ही जबाबदारी जनता को आवाहन केंद्र और राज्य सरकार महापालिकेला काम देणार , विकसित संभाजी नगर ची जबाबदारी महापालिकेची, विकसित भारत आणि विकसित संभाजी नगर , दोन्ही सरकार भाजपचे त्यामुळे येथील जनतेने भाजप निवडून दिल्यास विकास करण्यास सोपे जाईल भाजपचा महापौर होईल महापालिका सरकारच्या पाठबळ शिवाय चालू शकत नाही, संभाजी नगर महापालिका भाजपची निवडून यावी अशी विनंती मुख्यमंत्री या बाबत भूमिका मांडतील जो जाहीरनामा येईल त्यावर पुढचे 5 वर्ष काम केले जाईल.. बिनविरोध निवडणूक होणे ही चांगली प्रक्रिया आहे एकत्र येऊन ते पक्ष विचार करतात , मी खूप चांगल्या पद्धतीने हे पाहिलं, ग्रामपंचायतेचे उदाहरण दिले कल्याण डोंबिवली मध्ये शिवसेना आणि भाजपा आहे तिथे दोघंही एकत्र आहे, तिसरा पक्ष पाहिजे ना ज्या ठिकाणी तिसऱ्या पक्षाचे प्राबल्य नाही तिथे ते झाले तिथल्या लोकांनी विकासाचा विचार केला, संभाजी नगर मध्ये सेनेची ताकद विरोधकांनी अस्तित्व ठेवले आहे, संभाजी नगर नागपूर मध्ये ते शक्य झाले नाही विदर्भात काँग्रेस मोठी ...अनेक ठिकाणी पक्ष पूर्ण नहीं तर अपूर्ण है, उद्धव ठाकरे राजकारणाचा अभ्यास न करता बोलतात म्हणून हे झालं ,ते मंत्री आमदार यांना भेटत नव्हते* नाराजी ओन अजित पवार... देवेंद्र फडणवीस यांनी मित्र पक्षांवर कधीच बोलले नाही हीच अपेक्षा एकनाथ शिंदे कडून, अजित दादा यांचे वक्तव्य चुकीचे , अजित पवारांनी मित्र पक्षावर बोलू नये - मी इतक्या ऊंचीचा नाही पण त्यांना विनंती त्यांनी मित्र पक्षावर बोलू नये On निवडणूक आव्हान संभाजी नगर मध्ये वेगळ चित्र 23 ठिकाणी उबाठा आव्हान आहे,आमच ते दुर्दैव आमच्या कार्यकर्त्यांनी बंड केलं , मात्र जो जिता वही सिकंदर , आम्ही देखील काम करताना चुकतो काही कार्यकर्त्यांवर अन्याय झाला त्यांच्या विरोधात जायला नको होतं ,अपक्ष उमेदवाराला फारसे स्थान मिळत नाही , जे नाराज त्यांची समजूत काढू, On मुस्लिम माझ्या मतदार संघात काही मुस्लिम ते देखील माझ्या सोबत राजकारणात इतक्या खालच्या पातळीवर जायचं नाही,बपाकिस्तानचे ध्वज कसे फडकवू शकत नाही तुम्ही निवडणूक जिंकल्यावर पाकिस्तानचे ध्वज फड़कले जातात ही अडचण आहे, आम्ही कुणाचे दुश्मन नाही,उद्धव यांनी का कारवाई केली नाही ओन शिरसाठ एमआयएम विधान -कोणताही पक्ष जाती धर्म तेढ निर्माण करत असेल तर आम्ही देखील त्यांच्या भूमिकेत , आम्ही त्यांना सोडणार नाही
0
comment0
Report
UPUmesh Parab
Jan 05, 2026 11:34:31
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग -- खासदार नारायण राणे यांचे निवृत्तीचे संकेत निवृत्ती मागच नेमक कारण काय? निवृत्तीच्या संकेताने कही ख़ुशी कही गम अँकर --- कोकणचे भाग्यविधाते अशी ब्रिदावली अनेक वर्ष ज्यांच्यासाठी वापरली गेली ते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी निवृत्तीचे संकेत दिलेत. आणि सर्वांनांच धक्का दिला.. 1989 पासून सुरु झालेला रानेंचा राजकीय प्रवास नेहमीच चर्चेत राहिलाय. मात्र नांदा सौख्य भरे असा भावनिक सल्ला देत राणेनी राजकारणातून थांबण्याचा निर्णय घेण्याचे संकेत दिलेत. नगरपंचायत निवडणुकीनंतर प्रथमच सिंधुदुर्गात दाखल झालेल्या नारायण राणेंचं क Adriयकर्त्यांनी भव्य दिव्य स्वागत केल. आणि भव्य रॅली काढत जाहीर सभेचे देखील आयोजन केल सभा म्हटली कि नारायण राणे कोणावर तरी टिकेची तोफ डागनार हे सर्वश्रुत मात्र जास्त कोणावर टीका नकरता राणेनी थेट कार्यकर्त्यांना भावनिक करणार वक्तव्य केले. निवृत्तीचे संकेत दिले.
0
comment0
Report
UPUmesh Parab
Jan 05, 2026 11:21:58
Oros, Maharashtra:খासदार नारायण राणे यांचे निवृत्तीचे संकेत निवृत्ती मागच नेमक कारण काय? निवृत्तीच्या संकेताने कही ख़ुशी कही गम अँकर --- कोकणचे भाग्यविधाते अशी ब्रिदावली अनेक वर्ष ज्यांच्यासाठी वापरली गेली ते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी निवृत्तीचे संकेत दिलेत. आणि सर्वांनांच धक्का दिला.. 1989 पासून सुरु झालेला रानेंचा राजकीय प्रवास नेहमीच चर्चेत राहिलाय. मात्र नांदा सौख्य भरे असा भावनिक सल्ला देत राणेनी राजकारणातून थांबण्याचा निर्णय घेण्याचे संकेत दिलेत नगरपंचायत निवडणुकीनंतर प्रथमच सिंधुदुर्गात दाखल झालेल्या नारायण राणेंचं कात्यकर्त्यांनी भव्य दिव्य स्वागत केल. आणि त्यानंतर भव्य रॅली काढत जाहीर सभेचे देखील आयोजन केल सभा म्हटली कि नारायण राणे कोणावर तरी टिकेची तोफ डागनार हे सर्वश्रुत मात्र जास्त कोणावर टीका नकरता राणेनी थेट कार्यकर्त्यांना भावनिक करणार वक्तव्य केले. आणि निवृत्तीचे संकेत दिले.. नारायण राणे खासदार नारायण राणेनी निवृत्तीचे संकेत देताच राज्यातील राजकारणात रानेंचे मित्र व विरोधक दोघेही अचंबित झाले. राणेनी हा निर्णय घेतल्यानंतर खासदार सुनील तटकरे यांनी हा निर्णय कोकणच्या हिताचा नसल्याचे सांगत मी त्यांच्याशी याबाबत बोलेन असही तटकरे म्हणाले खासदार सुनील तटकरे नारायण राणेच्या निवृत्तीच्या घोषणे नंतर आमदार प्रवीण दरेकर व आमदार प्रसाद लाड यांनी तर राणे ही आपली आणि लोकांची ऊर्जा असल्याचे सांगत ते निवृत्त होऊ शकत नाहीत असे सुतोवाच केले.. आमदार प्रवीण दरेकर आमदार प्रसाद लाड नारायण राणेने निवृत्तीचा संकेत दिल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडालेली असताना देखील राणे नेमके काय बोलले ते आपल्याला माहित नसल्याचे सांगत चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलणंच टाळलं चंद्रशेखर बावनकуле उमेश परब, सिंधुदुर्ग
0
comment0
Report
UPUmesh Parab
Jan 05, 2026 11:21:39
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग आमदार प्रवीण दरेकर -- ऑन अटक वॉरंट -- त्यादिवशी महत्त्वाच्या कामामुळे मला कोर्टात हजर राहणं शक्य झालं नव्हतं कोर्टाने अटक वॉरंट काढून हजर राहण्यासाठी समस बजावली होती. कोर्टाच्या आदेशानुसार मी आज हजर झालो आणि कोर्टाने जामीन मंजूर केलाय ऑन राणे निवृत्ती -- नारायण राणे कदाचित राजकीय व्यवस्थेतून निवृत्त होत असतील. ते लोक नेते आहेत ते कश्या करतताना निवृत्त होत आहेत ते माहित नाही मात्र ते लोकांची आणि लोक त्यांची ऊर्जा आहे ऑन नारायण राणे भाषण आपल्याला संपवण्याचा प्रयत्न ( रवींद्र चव्हाण रोख ) --- त्यांचा रोख रवींद्र चव्हाण यांच्याकडे असण्याचे काहीच कारण नाही. नारायण राणे साहेब पक्षाचे नेते आहेत रवींद्र चव्हाण आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत पक्षाचा नेता प्रदेशाध्यक्षांवर असा रोख ठेवू शकत नाही. त्याचा अर्थ अशा प्रकारे लावणं चुकीचा आहे असं मला वाटतं
0
comment0
Report
UPUmesh Parab
Jan 05, 2026 11:21:27
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग ऑन अटक वॉरंट — आम्ही ज्या विषयासाठी संघर्ष केला तो विषय था संविधानाचा संविधान समर्थन परत काढून रॅलीच्या विरोधात उद्धव ठाकरे सरकारने आमच्यावर गुन्हा दाखल केला होता आमच्यावर असे अनेक गुन्हे दाखल केले तरी आम्हाला मान्य आहे. आमच्या वरचे वॉरंट आज रद्द झालेत जामीन मिळालाय. संविधानाचा लढा कायम राहील ऑन राणे निवृत्ती — नारायण राणे साहेब कधीच निवृत्त होู शकत नाहीत राणेसाहेब ही आमची ऊर्जा आहे राणे साहेब आमची शक्ती आहे. ऑन राणे / रवींद्र चव्हाण रोक — रवींद्र चव्हाण महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत आणि राणे साहेब देशाचे नेते आहेत. त्यामुळे असा कुठलाही रोख किंवा रोष असू शकत नाही आमच्यासारख्यांचा कान पकडून राणे साहेब आम्हाला सांगू शकतात एवढे राणे साहेब ज्येष्ठ आहेत. रवींद्र चव्हाण त्यांचा प्रचंड आदर करतात त्यांना नेता मानतात. कुठल्या तरी वाक्याचा विपर्यास केला गेलाय.. ऑन महापालिका — महायुती 150 हून अधिक जागा जिंकेल. भाजपा आणि शिवसेनेची महायुती आहे. उद्धव ठाकरेना ज्या पद्धतीने हिरवी चादर पांघरली आहे ती हिरवी चादर हिंदुत्वाची भगवी चादरच्या लाटेत वाहून जाईल. आणि उद्धव ठाकरेला त्याची जागा कळेल. पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येईल
0
comment0
Report
UPUmesh Parab
Jan 05, 2026 11:21:12
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग मंत्री नितेश राणे ऑन शिक्षक मोर्चा साक्षरतेमध्ये आमचा जिल्हा सर्वात पुढे आहे. शिक्षण क्षेत्रासाठी निकष वेगळे असले पाहिजेत असं आमचा सगळ्यांचाच मत आहे. शिक्षकांचा शिष्टमंडळ बोलून घेऊन मी मुख्यमंत्री साहेबांशी बोलीन हा प्रश्न आमच्या मुलांचा आहे त्यांना न्याय कसा देता येईल या दृष्टीने पावल उचलेन ऑन राणे निवृत्ती राणे साहेब बोलल्यानंतर आमच्याकडे बोलण्याची पद्धत नाही कृपया मला प्रश्न विचारू नका तुमच्या घरी वडील बोलल्यानंतर तुम्ही बोलता का ऑन चिपी विमानतळ पर्यटनाच्या दृष्टिकोनातून चीपी हा अतिशय महत्त्वाचा विमानतळ आहे. विमानाच्या माध्यमातून लोक इकडे यावेत आर्थिक सक्षमता वाढावी याच हेतूने राणे साहेबांनी चीपी विमान तळाची स्थापना केली. त्या विमानतळाला नाईट लँडिंगची परवानगी मिळाली आहे. येत्या पंधरा दिवसात मुंबई ते सिंधुदुर्ग अशी विमान सेवा सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मोठी विमान सुद्धा उतरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे ऑन ठाकरे धक्के बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर ठाकरे ब्रँड ह्या लोकांनी संपवला हिंदुत्व सोडल्यापासून उद्धव ठाकरेंनी ठाकरे ब्रँड संपवायला सुरुवात केली. 15 तारीख नंतर उद्धव ठाकरे राज ठाकरेंचा सुद्धा होणार नाही हे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना कळल्यामुळे ही लोक निर्णय घेत आहेत उद्धवजी धक्के घेण्यासाठी शरीराची क्षमता थोडी वाढवा अभी खेल बाकी है ऑन विजयदुर्ग किल्ला विजयदुर्गाची होणारी पडझड थांबावी अशी शिवप्रेमींच्या माध्यमातून मागणी होती. खासदार नारायण राणे यांनी याबाबत पत्रव्यवहार केला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी पाठपुरावा केला त्यामुळे आपल्या किल्ल्यासाठी भरघोस निधी मिळालाय ऑन ट्विट ( हिंदी की हिंदू ) मुंबई महापालिकेचा महापौर हा हिंदूच असणार आहे मराठीच होणार, तो महायुतीचाच होणार. आम्ही हिंदू आहोत उर्दू नाही, ठाकरेंच्या विचाराचा महापौर बसला मुंबईमध्ये की उर्दू शाळा वाढणार उर्दू भवन तयार होणार आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नवाब मलिकच्या पत्रावर मुंबईमध्ये उर्दू भवन सुरू करण्याचे काम चालू केलं होतं मुंबईमध्ये उर्दू शाळा आणि मराठी शाळांची संख्या बघा मदरशाप्रमाणे ठाकरे यांची सत्ता आली तर मराठी शाळा बंद करून उर्दू शाळा सुरू करतील आमच्या महाराष्ट्रात हिंदुत चालणार आणि मराठीत बोलणार
0
comment0
Report
UPUmesh Parab
Jan 05, 2026 10:50:13
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग: ब्रेकिंग भाजप आमदार प्रवीण दरेकर कुडाळमध्ये दाखल: मंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे काही वेळात कुडाळ न्यायालयात दाखल होणार संविधान बचाव आंदोलन केल्याप्रकरणी आमदार प्रवीण दरेकर व आमदार प्रसाद लाड यांना कुडाळ न्यायालयाने केला होता अजामीनपात्र अटक वॉरंट जारी आता काही वेळात कुडाळ न्यायालयात होणार सुनावणी २६ जून २०२१ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या ओबीसी आंदोलनात सहभाग घेतल्या प्रकरणी कुडाळ पोलीस स्थानकात झाला होता गुन्हा दाखल आमदार निलेश राणे, मंत्री नितेश राणे यांच्यासह अन्य ४२ जणांवर आंदोलन प्रकरणी झाला होता गुन्हा दाखल कुडाळ न्यायालयाच्या परिसरात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Jan 05, 2026 09:24:42
0
comment0
Report
Advertisement
Back to top