445001
यवतमाळ तालुका काँग्रेस अध्यक्षावर भरचौकात चाकुहल्ला
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ शहराच्या मध्यवस्तीत गजबजलेल्या दत्त चौकामध्ये भरदिवसा प्राणघातक हल्ल्याची घटना घडल्याने वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रामायण हॉटेल समोर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रमेश भीसणकर यांच्यावर दोन आरोपींनी चाकूने हल्ला चढविला, यावेळी भीसनकर यांनी जखमी अवस्थेत एकाच्या हातून चाकू हिसकावल्याने दोघेही पसार झाले, त्यानंतर जखमी भीसणकर हे स्वतः ऑटोने रुग्णालयात पोहोचले. दरम्यान हा थरार शेकडो लोकांपुढे सुरू असताना कुणीही त्यांच्या बचावासाठी पुढे आले नाही.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
दिव्यांग जीआर रद्द को लेकर बच्चू कडू ने मंत्रालय में आंदोलन का संकेत दिया
Amravati, Maharashtra:बच्चू कडू यांनी दिला 19 तारखेला मंत्रालयात आंदोलनाचा इशारा; दिव्यांगांसाठी बच्चू कडू पुन्हा आक्रमक. दिव्यांगाचा जीआर रद्द करा - बच्चू कडू यांची मागणी. दिव्यांगाच्या जीआर वरून शिवसेना नेते आमदार बच्चू कडू आक्रमक झाले आहे. त्यांनी 19 तारखेला मंत्रालयात आंदोलनाचा इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सचिवांशी बोललो. जो जीआर काढला यूटीआय कार्ड मिळत नाही तोपर्यंत पगार देऊ नये. हा चुकीचा निर्णय आहे तो शासन निर्णय रद्द झाला पाहिजे. दोन जीआर काढल्यामुळे 50 टक्के दिव्यांग बांधव मानधनापासून वंचित राहत आहेत. ही बाब अतिशय वाईट आहे, असं बच्चू कडू म्हणाले. अन्यथा 19 तारखेला आम्हाला मंत्रालयात आंदोलन करावे लागेल, असा इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे. यूटीआय कार्ड काढण्याची यंत्रणा सरकारकडे नाहीये त्यामुळे दिव्यांगणा ते कार्ड भेटत नाही जोपर्यंत कार्ड भेटणार नाही तोपर्यंत महिना चालू होणार नाही हे फार चुकीचा आहे तो जीआर रद्द केला पाहिजे अशी मागणी बच्चू कडू यांनी केली.0
0
Report
राहाता हादसे में 13 वर्षीय ओंकार गायकवाड की मौत: आक्रोश के बीच तीन आरोपी गिरफ्तार
Shirdi, Maharashtra:राहाता शहरातील 13 वर्षीय ओंकार दिपक गायकवाड यांच्या अपघात प्रकरणाने परिसरात संतापाची लाट उफाळली आहे. कारच्या धडकेत गंभीर जखमी झालेले ओंकार नाशिक येथे उपचारादरम्यान मृत्यू पावले. या घटनेनंतर संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी राहाता पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करून जोरदार निषेध नोंदवला. नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात घुसून आक्रोश व्यक्त केला त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तिन आरोपींना अटक केली असून अपघातातील इरटीगा कार ताब्यात घेतलीय. राहाता शहरातील श्रीकृष्ण मंदिरासमोरील रस्त्यावर 7 मे रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. कारने दिलेल्या जोरदार धडकेत ओंकार गंभीर जखमी झाले होते. धडक दिल्यानंतर कार चालकाने गाडी पुन्हा रिव्हर्स घेऊन ओंकारच्या अंगावर घालण्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. जखमी अवस्थेत ओंकारला तातडीने नाशिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि ग्रामस्थ संतप्त झाले. ओंकारचा मृतदेह रुग्णवाहिकेतून थेट राहाता पोलीस ठाण्यासमोर आणण्यात आला. यावेळी नातेवाईकांनी आक्रोश व्यक्त करत आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. या वेळी पोलीस ठाण्यासमोर दीड ते दोन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. मयत ओंकार गायकवाड याचे वडील मयत ओंकार गायकवाड याची आजी परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. अखेर विभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. साऊंड बाईट – अमोल भारती, DYSP नातेवाईक आणि ग्रामस्थांचा वाढता रोष पाहता पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिघा आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, शोकाकुल वातावरणात ओंकार गायकवाडवर अंत्यसंस्कार झाले. या घटनेमुळे संपूर्ण राहाता परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.0
0
Report
नांदेड के माष्टी में दो गुटों के संघर्ष में 7-8 घायल, पुलिस तैनात
Nanded-Waghala, Maharashtra:नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील माष्टी येथे दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. दोन्ही जमाव आमनेसामने येऊन मारहाणीत लाठ्या काठ्याचा वापर करण्यात आला. मारहाणीत सात ते आठ जखमी झाले असुन जखमी मध्ये तीन महिलांचा समावेश आहे. गावातील सार्वजनिक जागेच्या वादातून हाणामारी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान दोन्ही गटाच्या तक्रारी वरून कुंडलवाडी पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. एका गटातर्फे दिलेल्या फिर्यादीवरून ऍट्रॉसिटी आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. दोन्ही गटातील काही आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान या घटने नंतर गावात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून गावात तनावपूर्ण शांतता आहे. टीप - माहितीस्तव - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक काढल्याने त्या रागातून मारहाण केल्याचा एका गटाचा आरोप आहे. तर शिवाजी महाराज यांच्या नियोजित पुतळ्याच्या जागेत झेंडा लावण्यावरून वाद झाल्याचा दुसऱ्या गटाचा आरोप है.0
0
Report
Advertisement
रत्नागिरी के विधायक प्रमोद जठार के अनुसार 2029 तक भाजपा के प्रतिनिधि अधिक होंगे
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी भाजपचे आमदार प्रमोद जठार पत्रकार परिषद pointers पक्ष हा युतीत चालत नाही, शत प्रतिशत पक्ष वाढवायचा, हेच माझं काम 2029 मध्ये भाजपचे जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी निवडून येतील - प्रमोद जठार निवडणुकीच्या वेळेला ठरवलं जातं युतीत लढायचं की स्वतंत्र लढायचं On राजापूर बॉक्साईड प्रकल्प कोकणात येणारे प्रकल्प पर्यावरण पूरक असावेत बॉक्साईड प्रकल्पातून रोजगार निर्माण होणार आहे का ? बॉक्साईड प्रकल्पातून कुठलाही रोजगार मिळणार नाही त्यामुळे लोक त्याला विरोध करतात आमचीही तीच भूमिका रिफायनरीचा प्रकल्प आम्ही पळवून लावला रिफायनरीचा प्रकल्प अजूनही कोणाला कळला नाही बॉक्साइड प्रकल्पाला विरोध असेल तर सरकार या संदर्भात विचार करेल पर्यटनाच्या जिल्ह्यात खणीकर्मचे प्रकल्प येऊ नयेत आमदार म्हणून हा माझा आग्रह आहे On संदेश पारकर आम्ही कोणावर पाणी सोडलं नाही, सगळे आमचे आहेत संदेश पारकर यांच्याशी मी काही बोललो नाही पण त्यांना महायुतीत यायचं असेल तर त्यांचं स्वागत माझ्या पक्षाची दार उघडी On ऑपरेशन लोटस मी एवढा सौम्य की ज्या नारायण राणे यांच्या विरोधात निवडणूक लढलो त्याच नारायण राणे यांना सौम्यपणे मी माझ्या पार्टीत आणले त्यानुसार मी माझी पार्टी शत प्रतिशत करून टाकली त्यामुळे हा प्रयोग मी रत्नागिरीत करणार नाही असं नाही त्यासाठी माझ्या प्रयोगाला सुरुवात करू दे तिसऱ्या अंकानंतर भेटा दिग्दर्शक आलेला आहे रत्नागिरी थोडी वाट बघा भाजपचे आमदार प्रमोद जठार यांचं सूचक वक्तव्य कार्यकर्त्यांचा आमदार म्हणून भाजपने माझं नाव विधान परिषदेसाठी दिलं कार्यकर्त्यांची समन्वयाची जबाबदारी माझ्याकडे0
0
Report
कराड के पास पुणे-बेंगलुरु मार्ग पर नदी बन गया, मुसलाधार बारिश से यातायात प्रभावित
Satara, Maharashtra:पुणे बेंगलोर महामार्गाला कराड तालुक्यातील उम्ब्रज जवळ नदीचे स्वरूप आल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. साताऱ्यातील कराड व पाटण तालुक्याला आज पुन्हा अवकाळी पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे महामार्गाला अक्षरशः नदीचे स्वरूप प्राप्त झाल्याचे पाहायला मिळाले. या महामार्गावर वाहनधारक जीव मुठीत घेऊन प्रवास करात असताना दिसत आहे. लहान वाहने अर्धी पाण्यात बुडत होत्या. दुपारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे महामार्गावर पाच किलोमीटरवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कराड उंब्रज कासेगाव या ठिकाणी सुरू असल्या रस्त्याच्या कामामुळे व ठेकेदाराच्या चुकीच्या कामाचा प्रत्यय आजच्या पावसाने आला आहे.0
0
Report
रत्नागिरी में तेज हवाओं से इमारत का शेड उड़ गया, बाजार में सब्जी व्यापारी परेशान
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. वादळी वाऱ्यामुळे संगमेश्वर बाजापेठेतील एका इमारतीवरील पत्रा शेड उडाली.. मोठं नुकसान झालं आहे.. अचानक आलेल्या पावसामुळे रत्नागिरी शहरातील बाजारपेठेतील भाजीपाला व्यावसायिकांची तारांबळ उडाली.. बाजारपेठेतील भाजी व्यवसायिकांनी पावसापासून बचाव करण्यासाठी प्लास्टिक कापडाचा आधार घेतला..0
0
Report
Advertisement
यवला में किसान दंपति पर अज्ञात व्यक्ति का एसिड हमला, हालत गंभीर
Yeola, Maharashtra:येवला ब्रेक येवला तालुक्यातील देवळाणे येथे शेतकरी दाम्पत्यावर मध्यरात्री ऍसिड हल्ला.... ऍसिड हल्ल्यात शेतकरी दांपत्य गंभीर जखमी.... एकाची प्रकृती चिंताजनक..... अँकर:- नाशिकच्या येवला तालुक्यातील देवळाणे येथे बोराडे वस्तीवर रात्री साडे अकराच्या सुमारास शेतकरी भाऊसाहेब बोराडे व त्यांच्या पत्नी कांता बोराडे घराच्या टेरेसवर झोपेमध्ये असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर ऍसिड फेकले अशी तक्रार पोलिसात करण्यात आली है या घटनेत दोघे पती-पत्नी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर येवल्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती नाशिकचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. डी एस स्वामी यांना कळताच त्यांनी तातडीने रुग्णालयात भेटून जखमींची विचारपूस केली प्रसंगी मनमाड पोलीस उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन, तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक हे देखील उपस्थित होते दरम्यान अज्ञात व्यक्ती विरोधात येवला तालुकापोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी तातडीने आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक तयार केले असून घटनास्थळी श्वानपथक, फॉरेन्सिक लॅब तज्ञांनी भेट दिली असून सर्व बाजूने या घटनेचा कसून तपास केला जात आहे या घटनेमुळे येवला तालुक्यात खळबळ उडाली असून ऍसिड हल्ल्या मागचे कारण काय याचा पोलीस आता शोध घेत आहे बाईट :-भाऊसाहेब बोराडे, (ऍसिड हल्ल्यातील जखमी शेतकरी) बाईट:- (कांता बोराडे ,ऍसिड हल्ल्यातील जखमी महिला शेतकरी) बाईट :- डॉ, सुजित सोनवणे (संजीवन हॉस्पिटल येवला) बाईट :- बाजीराव महाजन ( उपविभागीय पोलीस अधिकारी)0
0
Report
मुंबई-गोवा महामार्ग पर क्लिष्ट ट्रैफिक, संगमेश्वर पुल के अधूरे काम से दो किमी लम्बी कतारें
Ratnagiri, Maharashtra:संगमेश्वर - रत्नागिरी.. मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा.. महामार्ग रुंदीकरणाच्या अर्धवट कामांमुळे वाहतुकीचा खोळंबा.. मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर शास्त्री नदीवरील पुलाच्या अर्धवट स्थितीत असलेल्या कामांमुळे महामार्गावर दोन किलोमीटरच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत.. त्यात पडलेल्या पावसामुळे रस्ता चिखलमय झाल्यामुळे या चिखलातूनच वाहनांना प्रवास करावा लागतोय.. अगदी संथ गतीने या ठिकाणी वाहतूक सध्या सुरू आहे.. गेल्या अर्धा तासापासून ही वाहतुक ठप्प झाली आहे..0
0
Report
राज ठाकरे-मनोज जरांगे पर सदावर्ते का हमला: ज्वलनशील पदार्थ पर खुली बहस
Jalna, Maharashtra:जालना :ऑईल फेकीनंतर सदावर्ते यांची प्रतिक्रिया.. अँड गुणरत्न सदावर्ते यांची राज ठाकरेंसह मनोज जरांगेंवर टिका राज ठाकरे तुला सांगतो आजचा प्रकार तुझ्या माणसांनी माझ्या गाडीवर ज्वलनशील पदार्थ टाकला, त्यांचा जाळण्याचा उद्देश होता का? जालन्यामध्ये झालेल्या शाईफेक प्रकरणावरून सदावर्ते यांचा राज ठाकरे आणि मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप राज ठाकरे मी तुला आव्हान करतो की तू सांग मी म्हणशील तिथे येतो वैचारिक चर्चा करू मी डंकी की चोट पर हेच म्हणेल की राज ठाकरे वैचारिक लढण्याची कुवत संपली का रे बाबा ... मनोज जरांगे वैचारिक लढण्याची कुवत संपली का रे बाबा. ... यांचे जे काही संवेदनशील आणि अप-परवृत्तिचे विचार आहे... लोकशाहीच्या विचारणं जी माणसं प्रेरित असतात ती अशा लोकांसमोर वाकत नसतात. कारण आम्ही वाळू वाले नाही आणि टन टन टोलवाले सुद्धा नाही ...असं म्हणत शाही फेक केल्यावरून गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे आणि राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली .. आज जो काही प्रकार घडला आहे तो ज्वलनशील पदार्थ आहे, तो ऑइल आहे, त्यांचा जाळायचा उद्देश होता का यामध्ये मनोज दरांगे आणि राज ठाकरे यांच्या अप परावर्त विचाराचे आणि अर्ध्या हळकुंडाने धुतलेले, पावशेरी पिलेले होते का राज ठाकरे यांचे दूध खुळे विचार आणि मनोज जरांगे यांचे कुचे विचार या दोन्ही विचारांसमोर आम्ही थांबणारे आणि थकणारे नाहीत. बाईट - ॲड. गुणरत्न सदावर्ते0
0
Report
Advertisement
नाशिक में कार दुर्घटना: सातवी कक्षा के ओंकार की दुखद मौत, परिजन उग्र
Shirdi, Maharashtra:कारच्या धडकेत 12 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू... मृतदेह घेऊन नातेवाईक थेट राहाता पोलिस ठाण्यात... संतप्त नातेवाईक मोठ्या संख्येने थेट पोलिस ठाण्यात घुसले... गुरुवारी रात्री सातवीत शिकणाऱ्या ओंकार दिपक गायकवाड याला कारने उडवले... नाशिक येथे उपचारादरम्यान आज ओंकारचा दुर्दैवी मृत्यू... घटनेतील कार पोलिसांच्या ताब्यात, आरोपी मात्र फरार... आरोपीच्या अटकेसाठी नातेवाईक आणि परिसरातील नागरिक आक्रमक... नातेवाईकांचा राहाता पोलिस ठाण्यासमोर ठिय्या... राहता पोलिस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सहकार्य करत नसल्याने मयत मुलाचे नातेवाईक संतप्त... मयत ओंकारच्या आईचा आक्रोश...0
0
Report
रत्नागिरी में तेज़ तूफान से घर-आम बागान भारी नुकसान
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी रत्नागिरीत पावसाचं तांडव!..वादळी वाऱ्याने घरांची कौले-छपरे उडाली.. हातातोंडाशी आलेला आंबा हिरावला!.. अँकर रत्नागिरी जिल्ह्यात निसर्गाचा कोप पाहायला मिळतोय,जिथे सलग तिसऱ्या दिवशी पावसाने अक्षरशः दाणादाण उडवून दिली आहे.. आज दुपार्नी विजांच्या कडकडाटासह आलेल्या वादळी वाऱ्याने रत्नागिरीला झोडपून काढले,ज्यामध्ये अनेक घरांची कौले आणि पत्रा शेड पत्त्यासारखी उडून गेली आहेत.. विशेषतः मंडणगड तालुक्यात पावसाचे रौद्ररूप पाहायला मिळाले असून,झाडे कोसळल्याने घरांचे आणि गोठ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.. रस्त्यांवर झाडे पडल्याने वाहतूक ठप्प झाली असून प्रशासन युद्धपातळीवर मार्ग मोकळा करत आहे.. दुसरीकडे,या पावसाने कोकणच्या राजाला म्हणजेच आंबा बागायतदारांना रडकुंडीला आणले आहे.. मे महिन्याच्या ऐन हंगामात काढणीला आलेला आंबा आणि काजू गळून पडल्याने बागायतदारांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.. महामार्गावरील चिखलामुळे प्रवाशांचे हाल होत असले तरी,या वादळी पावसाने जिल्ह्यात मोठी वित्तहानी केली आहे. वाढत्या उष्म्यापासून दिलासा मिळाला असला तरी, डोळ्यादेखत घरांची झालेली पडझड आणि पिकांचे नुकसान पाहून जिल्हावासीय सध्या मोठ्या संकटात सापडले आहेत..0
0
Report
पनवेल में तेज हवा से धूलि उड़ी, बैनर उड़ गए — पनवेल
Navi Mumbai, Maharashtra:पनवेल मद्ये सोसाट्याचा वारा सुटला असून, वाऱ्यामुळे पनवेल शहर आणि सायन पनवेल महामार्गावर धुळीचे लोट पहायला मिळाले, यात वाऱ्यामुळे बॅनर देखील उडालेचे चित्र पहायला मिळाले।0
0
Report
Advertisement
पंढरपुर चंद्रभागा में आत्महत्या की कोशिश: कोळी समाज ने वृद्ध रघुनाथ कोरडे को बचाया
Pandharpur, Maharashtra:पंढरपुरातील चंद्रभागा नदीच्या पात्रात उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा कोळी समाजातील तरुणांनी प्राण वाचवले आहेत. अकोला जिल्ह्यातील तेलारा तालुक्यातील हिंगणे गावचे रघुनाथ कोरडे हे 76 वर्षांचे आहेत त्यांनी पंढरपुरात येऊन नदीत उडी टाकण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी कोळी समाजाचे बांधव यांनी पाण्यात उडी मारताना त्यांना बाहेर काढले त्यांचे प्राण वाचवले. चंद्रभागा नदी काठी कायमस्वरूपी जीव रक्षक प्रणाली ठेवण्याची गरज आहे.0
0
Report
यवतमाळ में Western Coalfields खदान भूस्खलन, डंपर दबे, चालक बेचे
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ च्या वणी येथे वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या उकणी खुल्या कोळसा खाणीत भूस्खलन होऊन दोन डंपर गाळयुक्त मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले. ही तर तेवढीच भयावह दुर्घटना मोबाईल कॅमेऱ्यात चित्रीत झाली आहे. या दुर्घटनेत सुदैवाने दोन्ही चालकांनी प्रसंगावधान राखत डंपरमधून बाहेर पडण्यात यश मिळविले आहे. या ठिकाणी मशीनद्वारे मातीचे उत्खनन करून कोळसा काढला जातो. जवळपास १०० मीटरपर्यंत माती हटविल्यानंतर कोळशाचा थर मिळतो. उत्खननामुळे खाणीत प्रचंड खोल खड्डे तयार झाले आहेत.पावसाळ्यात या खाणीत मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. हे पाणी पंपाद्वारे बाहेर काढून खाणीच्या वर तयार करण्यात आलेल्या शिल्ड मध्ये साठविले जाते. त्याच पाण्याखालील कोळसा काढण्याचे काम सुरू असताना अचानक शिल्डमधून गाळयुक्त पाणी आणि मातीचा प्रचंड लोंढा खाली आला. त्याखाली दोन डंपर पूर्णपणे गाडले गेले. या घटनेनंतर वेकोली प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर आणि कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.0
0
Report
गडचिरोली के कोरची में रानडुक्कर हमला: 3 ग्रामीण घायल, एक महिला की हालत गंभीर
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिले के कोरची तालुक्यात जंगल परिसर में तेंदूपत्ता तोड़ने के लिए गए मजदूरों पर एक रानडुक्कर ने अचानक हमला कर दिया। इस हमले में तीन ग्रामीण घायल हो गए, जिनमें एक महिला की हालत गंभीर है और उसे आगे के उपचार के लिए गडचिरोली जिला सामान्य अस्पताल में भर्ती किया गया है। बोडेना गाँव से लगभग तीन किलोमीटर दूर जंगल क्षेत्र में तेंदूपत्ता तोड़ने का काम चल रहा था। इस हमले में सु. पुष्पा कालिदास भैसारे (45, कोरची) को सीने पर गंभीर चोट आई है; नंदकिशोर किशनलाल बोरकर (54, भीमपुर) के बाएं हाथ, जांघ और पेट में चोटें आईं; कृष्णा बुढ़राम पडोटी (61, कोरची) के दाहिने जांघ में चोट आई है।0
0
Report
Advertisement
