445001
यवतमाळ तालुका काँग्रेस अध्यक्षावर भरचौकात चाकुहल्ला
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ शहराच्या मध्यवस्तीत गजबजलेल्या दत्त चौकामध्ये भरदिवसा प्राणघातक हल्ल्याची घटना घडल्याने वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रामायण हॉटेल समोर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रमेश भीसणकर यांच्यावर दोन आरोपींनी चाकूने हल्ला चढविला, यावेळी भीसनकर यांनी जखमी अवस्थेत एकाच्या हातून चाकू हिसकावल्याने दोघेही पसार झाले, त्यानंतर जखमी भीसणकर हे स्वतः ऑटोने रुग्णालयात पोहोचले. दरम्यान हा थरार शेकडो लोकांपुढे सुरू असताना कुणीही त्यांच्या बचावासाठी पुढे आले नाही.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
ओबीसी नेता लक्ष्मण हाके पर आरोप, मराठा क्रांति मोर्चा के संयोजक की तीखी टिप्पणी
Pandharpur, Maharashtra:स्वतःला ओबीसी नेता म्हणून घेणारा लक्ष्मण हाके हा भामटा सुपारी बहाद्दर आहे. सर्वच नेत्यांवर गरळ ओकायच एवढेच काम त्याने केले आहे. त्याच्या अशा प्रक्षोभक वक्तव्याने एकही ओबीसी कार्यकर्ता त्याच्या मागे राहणार नाही. अशी टीका मराठा क्रांती मोर्चा समन्वयक धनंजय साखळकर यांनी केली आहे.0
0
Report
इंदापुर में बारिश से फसलों को नुकसान, अधिकारी पंचनामे के निर्देश दे रहे
Rui, Maharashtra:इंदापुर\nकृषिमंत्री दत्तात्रय भरणे बाईट\n\nऑन_पाऊस नुकसान\n\nपावसामुळे शेतकऱ्यांचा नुकसान झालेलं आहे.\n\nकाही ठिकाणी दुष्काळ पडला आहे पाण्यावरून शेती पिके जळून चालले आहेत.\n\nजिथे पावसामुळे नुकसान झाले आहे तिथे कृषी विभागाचे आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना एकत्र येऊन पंचनामे करण्याचे आदेश मी दिले आहेत.\n\nनुकसानीचा अहवाल प्राप्त होताच राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली जाईल.\n\nऑन_इंधन तुटवडा\n\nयाबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत.\n\nशेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन मी करतो.\n\nराज्यात कुठेही पेट्रोल आणि डिझेलचा साठा अपुरा नाही साठा व्यवस्थित आहे.\nकोणीतरी विनाकारण आपोआपसरवत आणि रोजचा खप त्या भागात 20% वाढला आहे.\n\nडिझेल पेट्रोलचा साठा व्यवस्थित आहे रांगा लावण्याची गरज नाही..\n\nऑन_इंदापूर पाणी प्रश्न\n\nशेतकऱ्यांची मागणी रास्ता आहे ज्याचं जळतो त्याला कळतं.\n\nइंदापूरला खडकवासला कॅनॉलच्या पाण्याची अडचण आहे.\n\nअधिकाऱ्यांच्या चुकीमुळे हे पाणी इंदापूरकरांना मिळाले नाही.\n\nफुरसुंगी पासून पुढे कॅनॉल पूर्ण दाबाने वाहीला नाही.\n\nउन्हाळी आवर्तनाच्या पूर्वीच जलसंपदा विभागाने फुरसुंगी येथील काव्याचे काम पूर्ण करायला पाहिजे होते.\n\nइंदापूर टेल चा तालुका आहे त्यामुळे इंदापूरला याचा फटका बसलेला आहे.\n\nउद्या सिंचन भवन येथे जाऊन मी अधिकाऱ्यांना याचा जाब विचारणार आहे.\n\nचुकीचे अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल.0
0
Report
संजय गायकवाड पर धमकीभरे फोन: पुलिस से कार्रवाई की मांग
Nashik, Maharashtra:आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले की हा आवाज माझाच आहे. धमकीचा फोन त्यांचाच होता. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे ही मागणी. अजूनही त्यांच्या कार्यकर्त्यांचे फोन मला येत आहे आई-बहिणी वरून फोन करून शिव्या देत आहे. आम्ही त्यांच्या धमक्यांना भीक घालत नाही मात्र आता पोलीस या प्रकरणात गंभीर होणार आहे का? असा माझा सवाल आहे. याआधी आम्ही काही तक्रार दिली नव्हती काही तरुण हे स्पर्धा परीक्षा देणारे होते मात्र आता त्यांचे धाडस वाढत आहे. मला चार दिवसापूर्वी देखील धमकीचा फोन आला. दोन ते तीन हजार कॉल मला पेंडिंग आहे. सोमवारी म्हणजे उद्या लेखी अर्ज कोल्हापूर पोलिसांना देणार आहे. आठ ते दहा दिवसांपास पूर्वी आम्ही कोर्टाची लढाई लढण्यासाठी तयारी केली आहे. पानसरेंना न्याय मिळाला की नाही हा संपूर्ण महाराष्ट्र बघतोय. मात्र आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. आमचा पोलिसांवर अजिबात विश्वास नाही, पोलीस जे पुरावे कोर्टासमोर आणतील त्यावरच कोर्ट निर्णय देईल. आम्ही दूध भोळे नाही चळवळीतले कार्यकर्ते आहोत. गृहमंत्री मुख्यमंत्री यांचाच या प्रकरणावर दबाव आहे, त्यांचा दबाव नसता तर आत्तापर्यंत संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला असता त्यांच्यावर कारवाई झाली असती. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार नाही मात्र रस्त्यावरची लढाई आम्ही लढणार आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे.0
0
Report
Advertisement
MIDC निर्णय के खिलाफ व्यवसायी एकजुट, प्रशासन से निर्णय पलटने की मांग
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज एमआयडीसीतील निर्णयांविरोधात व्यावसायिक एकवटले... प्रशासनाचा निर्णय मागे घेण्याची मागणी... क्लासेस, हॉस्टेल, खानावळी चालकांची बैठक... निर्णयाविरोधात व्यावसायिक बैठकीत आक्रमक... प्रशासनाच्या निर्णयावर व्यावसायिकांचा विरोध... विद्यार्थ्यांवर परिणाम होणार असल्याचा दावा... एमआयडीसी परिसरातील क्लासेस, हॉस्टेल, खानावळी, अभ्यासिका आणि इतर व्यवसाय बंद करण्याच्या निर्णयानंतर आता त्या क्लासेस एरियामध्ये व्यवसाय करणारे व्यावसायिक आता एकवटले आहेत. संबंधित व्यावसायिकांनी बैठक घेत प्रशासनाने घेतला निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे. या निर्णयामुळे अनेक व्यवसाय बंद होण्याची भीती व्यक्त केली जात असून विद्यार्थी आणि व्यावसायिकांवर त्याचा मोठा परिणाम होणार असल्याचंही बैठकीत सांगण्यात आलं. त्यामुळे आता प्रशासन या मागणीवर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.0
0
Report
वैश्विक मंदी के बीच विष्णु याग से विश्व कल्याण की मांग
Kalyan, Maharashtra:विष्णू कल्याण विष्णू याग अमेरिका,इराक युद्ध व रूसिया युक्रेन उद्ध सुरु मुले जगात आर्थिक मंदी। अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ कल्याण शाखेच्या वतीने कल्याण च्या राममारुती मंदिरात मासानिमित्त विश्व कल्याणासाठी विष्णू यार्थ विष्णू याग सुरु आहे। जगात उद्ध सुरु है; रूसिया, युक्रेन, अमेरिका, इराक या युद्ध सुरु आहे त्यामुळे जगात आर्थिक मंदी आली आहे। भारतालाही फटका बसला आहे; त्यामुळे विश्वाचा कल्याण व्हावं आणि भारत सुजलाम सुपलाम व्हावं आणि भारत विश्व गुरु व्हावं या इच्छेपूर्ती साठी महायज्ञ सुरु आहे。0
0
Report
मालेगाव में बकरीद को शांतिपूर्ण व्यवस्था के लिए प्रशासन और सामाजिक कार्यकर्ता बैठक
Nashik, Maharashtra:मालेगावात बकरीदच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रशासकीय विभागांची बैठक.. मालेगाव शहरात बकरी ईद ईदच्या पार्श्वभूमीवर सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.. शहरातील शांतता टिकून रहावी यासाठी सामजिक कार्यकर्ते आणि प्रशासन यांच्यात करण्यात आली चर्चा.. शहरातील शांतता समिती, सामजिक कार्यकर्ते,नाशिक जिल्हा पोलिस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, पोलिस विभागाचे सर्व अधिकारी, मनपा आयुक्त, तहसीलदार यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली.. या सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था टिकून राहावी, सामाजिक सलोखा टिकून रहावा यासाठी योग्य रित्या नियोजन करण्याची देखील मागणी करण्यात आली..0
0
Report
Advertisement
प्रधानमंत्री के आवाहन پر भुसे ने वंदे भारत एक्सप्रेस से ईंधन बचाने संदेश दिया
Nashik, Maharashtra:प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के आवाहन पर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे ने वंदे भारत एक्सप्रेस से यात्रा की. आखाती युद्ध के कारण ईंधन तंगी पर काबू पाने के लिए प्रधानमंत्री मोदी ने ईंधन बचाव का आह्वान किया था, जिसे राज्य के शिक्षण मंत्री दादा भुसे ने आज मनमाड से मुंबई के लिए वंदे भारत एक्सप्रेस से यात्रा कर के समर्थन दिया. मोदी के आवाहन के पालन से अधिक से अधिक ईंधन कैसे बचाया जाए, इस पर प्रयास आवश्यक बताए गए.0
0
Report
रत्नागिरी में मॉनसून पूर्व बारिश से जनजीवन प्रभावित, अगले दो दिन भी बारिश की संभावना
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी मॉन्सूनपूर्व पाऊसाच्या जोरदार सरी.. चिपळूण,रत्नागिरी, गुहागर मध्ये सोसायट्याच्या वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाच्या सरी.. जोरदार पडत असलेल्या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाले आहे.. हवामान विभागाने पुढचे दोन दिवस वर्तवली आहे पावसाची शक्यता मॉन्सूनपूर्व पावसाच्या अनेक ठिकाणी सरींमुळे हवेत गारवा पुढील दोन दिवस अशाच पद्धतीने पावसाच्या सरी बरसतील असा हवामान विभागाचा अंदाज..0
0
Report
गडचिरोली में नक्सली हथियार निर्माण फैक्टरी उद्ध्वस्त, सुरक्षा बलों ने सामग्री नष्ट की
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिले में नक्सलवादी शस्त्रनिर्माण कारखाना उद्ध्वस्त हुआ। नक्सल विरोधी सुरक्षा दलों ने जंगल में गोपनीय जानकारी के आधार पर कार्रवाई की और जहाँ से हथियार निर्माण सामग्री समेत अन्य साहित्य नष्ट किया गया। आत्मसमर्पण कर चुके नक्सलियों से मिली सूचना के अनुसार भामरागड तालुक्के के बिनागुंडा पुलिस सहायता केंद्र के दायरे में जंगल में शस्त्रनिर्मिती का अन्य सामग्री छिपाए जाने की जानकारी मिली। विशेष अभियान टीमों के संयुक्त प्रयास से छापेमारी की गई और एक लेथ मशीन, बीजीएल पाईप्स, 12 बोअर पाईप, इन्वर्टर, जनरेटर, बैटरी, ग्राइंडिंग/ड्रिलींग मशीन, जीग सॉ मशीन, प्रेसर पंप, सोलर पैनल, फुटबॉल पाइप (20 फुट) आदि नक्सली साहित्य बरामद हुआ जिसे मौके पर ही नष्ट कर दिया गया।0
0
Report
Advertisement
पंढरपुर में भक्त गर्मी और बारिश के बीच दर्शन व्यवस्था पर सवाल
Pandharpur, Maharashtra:पंढरपुर में भक्तों की भीड़ अधिक महिनों में है। दिन-रात भक्त विठोराय के दर्शन के लिए दर्शन लाइन में खड़े हैं, पर लाइन के भक्तों को धूप में गर्मी तो रात में बूंदाबांदी बारिश से भीषण झटके लगते हैं। पंढरपुर में अभी अधिक मास में भक्तों की भीड़ है। इसलिए दर्शन लाइन के छोर तक भक्त रहते हैं। लेकिन इस लाइन में भक्तों को छाया के लिए अच्छी व्यवस्था नहीं है। इसलिए दिन में गर्मी से चटके लगते हैं, और रात को बारिश होने पर भीगने का अनुभव होता है। मंदिर समिति ने भक्तों के लिए अत्यंत कठिन व्यवस्था लागू की है, जिससे भक्तों ने शिकायतें की हैं।0
0
Report
कल्याण पूर्व के ट्रांसफॉर्मर पर आग: आग बुझते ही आपूर्ति बाधित
Kalyan, Maharashtra:कल्याण पूर्व में स्थित ट्रांसफॉर्मर पर आग लगने से समय पर नियंत्रण पाया गया और बड़ी दुर्घटना टल गई। ट्रांसफॉर्मर जलने से कल्याण पूर्व के कुछ हिस्सों में विद्युत आपूर्ति बाधित है। कल्याण पूर्व के सह्याद्री संत निरंकारी भवन के सामने स्थित विद्युत ट्रांसफॉर्मर में रात के मध्य अचानक आग लग गई जिससे क्षेत्र में हड़कंप मच गया। ट्रांसफॉर्मर से धुआँ और आग की लपटें उठती देख स्थानीय निवासी ने अग्निशामक को सूचना दी। अग्न्निशामक दल ने मौके पर पहुँच कर आग पर नियंत्रण पाया, समय रहते आग काबू में आने से आसपास की इमारतों और वाहनों तक आग नहीं फैली, जिससे एक बड़ी दुर्घटना टली। इस घटना के दौरान क्षेत्र में रात से विद्युत आपूर्ति बाधित बताई गई है।0
0
Report
रायगढ़ में मानसून पूर्व बरसात से मौसम ठंडा, लोगों को राहत
Chendhare, Maharashtra:रायगड जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाच्या सरी रायगड जिल्ह्यातील माणगाव आणि महाड तालुक्यात पावसाची हजेरी सकाळपासून जिल्ह्याच्या काही भागात ढगाळ वातावरण आज आणि उद्या रायगड जिल्ह्याला हलक्या ते मध्यम स्वरुपातील पावसाचा हवामान विभागाचा इशारा रायगडच्या दक्षिण भागात काही ठिकाणी हलक्या स्वरूपात बरसल्या पावसाच्या सरी पावसामुळे हवेत गारवा, उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा.0
0
Report
Advertisement
रत्नागिरी नाले सफाई दावے پر साफ-साफ झटका: अधिकारी ऑन स्पॉट फेल
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरीत नालेसफाईचा दावा फोल.. नगराध्यक्षांनी अधिकाऱ्यांना ऑन द स्पॉट धरले धारेवर!.. अँकर रत्नागिरी नगरपरिषदेचा ९०% नालेसफाईचा दावा सत्ताधाऱ्यांच्या अचानक केलेल्या पाहणीत खोटा ठरला आहे.. नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे,उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर आणि समिती सभापतींनी शहरात 'ऑन द स्पॉट' पाहणी केली.. यावेळी सफाई होण्याऐवजी प्रमुख नाले कचरा आणि गाळाने पूर्णपणे तुंबल्याचे धक्कादायक चित्र समोर आले.. या ढिसाळ कारभारामुळे संतप्त झालेल्या नगराध्यक्षा सुर्वे यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची जागेवरच कडक शब्दांत कानउघाडणी केली,तसेच नालेसफाईचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.0
0
Report
हिंगोली में मानसूनपूर्व वर्षा से केले की बागों को भारी नुकसान, मुआवजे की मांग
Hingoli, Maharashtra:अँकर -हिंगोली जिल्ह्यात काल सायंकाळच्या सुमारास झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने शेतकाऱ्यांच्या पिकांचे मोठं नुकसान झाल आहे.या मान्सूनपूर्व पावसाचा सर्वाधिक फटका हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्याला बसला आहे तालुक्यातील अंजनगाव परिसरात शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा वादळी वाऱ्यामुळे आडव्या झाल्या आहेत शेतकरी तानाजी अडकिने यांनी आपल्या चार एकर शेतीमध्ये केळीच्या झाडांची लागवड केली होती मात्र काळ सायंकाळच्या सुमाळात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांची केळी उध्वस्त झाली आहे मान्सूनपूर्व पावसाच्या फटक्यामुळे केळीच्या बागांचे नुकसान झाल्याने प्रशासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यातून केली जात आहे...0
0
Report
हिंदी: MIDC को पानी की समस्या से जूझना पड़ा: उद्योगों पर बढ़ा खर्च
Washim, Maharashtra:वाशीम: अँकर:वाशिम जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणीटंचाईचे संकट गंभीर होत असून त्याचा फटका आता एमआयडीसीतील उद्योगांनाही बसू लागला आहे.पाण्याअभावी काही उद्योग बंद पडले असून, सुरू असलेल्या उद्योगांची उत्पादन क्षमता देखील घटली आहे. एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी मुख्य विहीर आटल्यामुळे मागील दोन महिन्यांपासून उद्योजकांना टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत आहे.त्यामुळे उद्योगांचा उत्पादन खर्च वाढला आहे.धरणावरून एमआयडीसीसाठी स्वतंत्र पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव गेल्या तीन वर्षांपासून रखडलेला आहे. प्रशासनाकडून या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप उद्योजकांनी केला आहे.पाणीटंचाईचा प्रश्न तातडीने सोडवला नाही, तर आणखी उद्योग बंद पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.0
0
Report
Advertisement
