icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

लातूर ट्यूशन एरिया में अनधिकृत निर्माण पर आज जिल्‍हाधिकारी कार्यालय में सुनवाई—लाइव खबर

Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज शिवराज मोटेगावकर यांच्या कथित अनधिकृत बांधकामाची तक्रार... जिल्हाधिकारी कार्यालयात आज सुनावणी... ट्युशन एरियातील कथित अनधिकृत बांधकामावर कारवाईची मागणी... प्रशासन काय निर्णय घेणार ? कथित अनधिकृत बांधकाम प्रकरणावर आज महत्त्वाची सुनावणी... ट्युशन एरियातील बांधकामाचा वाद चर्चेत... जिल्हाधिकारी कार्यालयातील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष.... लातूरच्या ट्युशन एरियामध्ये शिवराज मोटेगावकर यांच्याशी संबंधित कथित अनधिकृत बांधकाम असल्याची तक्रार करण्यात आली आहे... या प्रकरणात कारवाईची मागणी होत असतानाच आज संबंधित तक्रारीची जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी होणार आहे... त्यामुळे प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार... आणि पुढे काय निर्णय होणार... याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे...
0
0
Report
Advertisement

सांगली कांग्रेस: विक्रम सावंत फिर जिलाध्यक्ष, राजेश नाईक शहर अध्यक्ष नियुक्त

Sangli, Maharashtra:सांगलीच्या काँग्रेस जिल्हा अध्यक्षपदी माजी आमदार विक्रम सावंत यांची फेर निवड करण्यात आली आहे. तर काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षपदी नगरसेवक राजेश नाईक यांची वर्णी लागली आहे,नाईक यांच्याकडे प्रभारी शहराध्यक्ष म्हणून कार्यभार होता, मात्र आता त्यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. तर विक्रम सावंत यांची देखील जिल्हाध्यक्षपदी फेर निवड करण्यात आली आहे. प्रदेश काँग्रेसकडून या निवडी करण्यात आल्या आहेत. निवडीनंतर आमदार विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्याकडून शुभेच्छा देण्यात आले आहेत
0
0
Report

रिसोड शहर में पानी की आपूर्ति संकट, केवल 10.94% पानी शेष

Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यातील रिसोड शहरावर पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होत असल्याचे चित्र आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या आडोळ प्रकल्पात केवळ 10.94 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने नगरपरिषद प्रशासनासमोर पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने शहरातील विविध प्रभागांमध्ये पाणीपरवठ्याच्या वेळेत कपात करण्याचा निर्णय घेतला असून आता नागरिकांना केवळ अर्धा तास ते एक तास पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
0
0
Report

चंद्रपुर में मतदाता पुनरीक्षण का तीसरा चरण घोषित, घर-घर सत्यापन शुरू

Chandrapur, Maharashtra:टायटल: चंद्रपुर जिले के मतदाता सूची के विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात एस आई आर मोहिमे का तीसरा चरण घोषित; जिले में सभी मतदाताओं की घर-घर जाँच कर सत्यापन किया जाएगा. अँकर: निर्वाचन मतदाता यादियाँ अधिक अचूक अद्यतन व त्रुटि मुक्त बनाने के लिए देश के 16 राज्यों में विशेष सखोल पुनरीक्षण (एसआईआर) कार्यक्रम चलाने का निर्णय लिया गया है. इस तीसरे चरण में महाराष्ट्र शामिल है और चंद्रपूर जिले में अब तक सभी मतदाताओं का घर-घर जाकर प्रत्यक्ष सत्यापन हो रहा है. मोहिम में बीएलओ घर-घर जाकर मतदाताओं की जानकारी सत्यापित करेंगे. आवश्यक परिवर्तन, विलोप और नई नामांकन प्रक्रिया भी लागू की जाएगी. मतदाता घर-घर गये दस्तावेज नहीं लिए जाएंगे, लेकिन मसौदा मतदाता सूची प्रकाशित होने के बाद नोटिस दी जाएगी. इस मोहिम हेतु जिल्ह्यात 2076 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी कार्यरत रहेंगे. मतदाओं को पूर्व पुनरीक्षण नोंदी सत्यापित करने के लिए वोटर्स सर्विस पोर्टल पर खुद की जानकारी मिल सकेगी. बाईट 1) वसुमना पंत, जिल्हाधिकारी, चंद्रपूर; आशीष अंबाडे, ज़ी मीडिया, चंद्रपुर
0
0
Report
Advertisement

म्हसला तालुक्य के टोंडसुरे में पाणी टंचाई: टँकर से पानी खरीदना मजबूरी

Chendhare, Maharashtra:टोंडसुरे गावात पाणी टंचाई पडली आहे. म्हसळा तालुक्यातील खारगाव खुर्द आणि टोंडसुरे गावांमध्ये नैसर्गिक जलस्रोत सुकले असून विहीर पाण्याने कोरड्या ठिकाणी बदलले आहेत. पिण्यासाठी जंगलातील जलस्रोत आटले असून आता गावकरी विहिरीतून पाणी आणून पिण्यासाठी वापरत आहेत. पाण्याच्या टँकरची मागणी वाढली आहे; काही ठिकाणी पाणी खरेदी करावं लागतंय. खरगाव खुर्द गावसुद्धा उन्हात 25 वर्षानंतर टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. योजनांची बोजडं झाल्याने दुर्गम भागातील गावे पाण्यासाठी आक्रोशीत आहेत. मंत्र्यांच्या मतदारसंघातील हा भाग असून ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे ग्रामस्थांना अधिक त्रास होतोय. बांधकामाचे खर्च लाखो-करोड़ो असूनही जलसंकट कायम आहे.
0
0
Report
Advertisement

वई में लघु कुंभ मेळा शुरू, 100 से अधिक साधु पहुंचे, भक्तों की भीड़

Satara, Maharashtra:साताऱ्यातील दक्षिणकाशी वाई म्हणून ओळखला जाणाऱ्या वाई कृष्णा नदीच्या तीरावर वसलेल्या या ऐतिहासिक नगरीत लघुकुंभ मेळ्याला सुरुवात झालेली आहे. सांस्कृतिक आणि धार्मिक भक्तीमय वातावरणात प्रारंभ झालाय. साधुसंत महंत यांच्या उपस्थितीमध्ये सुरू झालेल्या या सोहळ्याने दक्षिण काशी भक्ती सागरात चिंब झाली है,या मेळाव्याच्या साठी विविध प्रांतातून शंभरहून अधिक साधू लघुकुंभमेळासाठी दाखल झालेले आहेत वाई नगरीचे नगराध्यक्ष अनिल सावंत यासह वाई संपूर्ण जिल्ह्यासह विविध मान्यवर या मेळाव्यात उपस्थित हजेरी लावलेली आहे. पहिल्याच दिवशी सुमारे दीडशेहून अधिक साधू नी उपस्थिती दाखवलेली आहे .सकाळपासून भाविकांनी संतांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केलेली आहे .
0
0
Report

धामणगाव में पुलिस ने 18 लाख के हरभरे के साथ 5 आरोपी पकड़े

Buldhana, Maharashtra:बुलढाणा धामणगाव बढे पोलिसांची मोठी कारवाई; 18.91 लाखांचा हरभरा व ट्रकसह 5 आरोपी ताब्यात. धामणगावबढे हद्दीतील लालमाती परिसरातून अपहरण करण्यात आलेल्या 270 क्विंटल हरभऱ्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत ट्रकसह 118.35 क्विंटल हरभरा आणि 3 लाखांची रोख रक्कम असा एकूण 18 लाख 91 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी मलकापूर येथील 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, आरोपींनी हरभरा बाजार समितीत न नेता दुसरीकडे नेऊन अपहार केल्याची तक्रार दाखल होती. तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत गुन्ह्याचा छडा लावला. पुढील तपास धामणगाव बढे पोलीस करत आहेत....
0
0
Report

सांगली नगरपालिका पूंजी मूल्य आधारित घरपट्टी नोटिस जारी करने की शुरुआत हुई

Sangli, Maharashtra:स्लग - सांगली महापालिकेकडून भांडवली मूल्य कर आधारित घरपट्टीच्या सहा हजार नोटिसांचे वाटप,दोन लाख नोटिसा पाठवल्या जाणार... अँकर - सांगली महापालिकडून भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी आकरण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यात आली आहे. अंतर्गत पहिला टप्प्यातील सहा हजार मोठी संच वाटप महापालिका प्रशासन कडून करण्यात आला आहे.येत्या महिन्याभरात पलिका क्षेत्रातील दोन लाख सहा हजार मालमत्तेधारकांना घरपट्टटी कराच्या नोटीसा दिल्या जाणार आहेत,या नोटिसांवर हरकतीसाठी 21 दिवसांची मुदत असणार आहे.वाढीव घरपट्टी कर वसुलीवरून वाद निर्माण झाल्यानंतर पालकमंत्र्यांनी घरपट्टी वसुलीला स्थगिती दिली होती,मात्र आता पालिकेकडुन नव्याने भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी कर प्रणाली लागू केली जाणार आहे,मात्र यालाही विरोध सुरू झाला आहे.
0
0
Report
Advertisement

वाशीम में सात दिनों से पेट्रोल-डिज़ेल तुटवड़ा, किसान और वाहनधारकों को भारी परेशानी

Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यात सलग सातव्या दिवशीही पेट्रोल-डिझेल तुटवडा कायम असून शेतकरी आणि वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक पेट्रोल पंपांवर कॅन आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वाशीम शहरातील अकोला नाका परिसरातील छाबडा पेट्रोल पंपावर मध्यरात्री डिझेलचा टँकर पोहोचताच मोठी गर्दी झाली. तांत्रिक कारणामुळे वितरणाला उशीर झाल्याने नागरिकांना पहाटेपर्यंत थांबावे लागले. तर जाधव पेट्रोल पंपावर डिझेल मिळत असल्याची माहिती मिळताच मोठ्या संख्येने शेतकरी सकाळी चारपासूनच रांगेत उभे असल्याचे चित्र पाहायला मिळाले. सलग सात दिवसांपासून सुरू असलेल्या या तुटवड्यामुळे शेतकरी आणि वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. शेतकऱ्याचे खरीप पेरणीपूर्व मशागती चे काम सुरू असल्याने शासनाने ही इंधन टूट दूर करून डिझेल पेट्रोल पुरवठा सुरळीत करण्याची मागणी शेतकरी व वाहनधारकाकडून केली जात आहे.
0
0
Report

बुलढाणा में डीज़ल टंचाई से वाहनधारक परेशान, पेट्रोल पंपों पर 2 किमी तक कतारें

Buldhana, Maharashtra:बुलढाण्यात डिझेलसाठी वाहन धारक त्रस्त, पेट्रोल पंपांवर रात्रभर वाहनांच्या किलोमीटरच्या रांगा आरटीओ कार्यालयासमोरील भारत पेट्रोलियम पंपावर डिझेलसाठी २ किमीपर्यंत वाहनांची गर्दी अँकर जिल्ह्यात डिझेल टंचाई अधिक तीव्र होत असून वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. बुलढाणा शहरातील आरटीओ कार्यालयासमोरील भारत पेट्रोलियम पंपावर डिझेल भरण्यासाठी रात्रभर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. डिझेल मिळत नसल्याने ट्रक, ट्रॅक्टर, कार तसेच इतर डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचे चालक त्रस्त झाले आहेत. अनेक वाहनधारकांनी रात्रीपासूनच पेट्रोल पंपावर ठाण मांडले असून तब्बल २ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. जिल्ह्यात सुरू असलेल्या इंधन टंचाईमुळे शेती, वाहतूक आणि दैनंदिन कामकाजावर परिणाम होत असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
0
0
Report

जुनर के टमाटर किसानों की बेबसी: कीमत सिर्फ 20–25 रुपये प्रति किग्रा

Barav, Maharashtra:एकीकडे कडकडणारं ऊन... दुसरीकडे इंधनाचे भडकलेले दर... आणि त्यातच बाजारभावा अभावी टोमॅटो उत्पादक शेतकरी पार कोलमडून गेलाय. वाढत्या तापमानामुळे टोमॅटोवर रोगाचा प्रादुर्भाव झालाय, ज्यामुळे उत्पन्नात प्रचंड घट झालीये. त्यात भर म्हणून डिझेलच्या दरांचा भडका उडाल्याने वाहतूक खर्च आवाक्याबाहेर गेलाय. एवढं सगळं सोसून शेतकरी जेव्हा बाजारात जातोय, तेव्हा टोमॅटोला अवघा २० ते २५ रुपये किलोचा भाव मिळतोय. खर्चही निघत नसल्याने बळीराजा पुरता संकटात सापडलाय. या नारायणगाव बाजार समितीतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top