icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

गोवळकोट विसर्जन परंपरा: सिर पर मूर्तियाँ, पालकी और शिष्ट व्यवस्था

Ratnagiri, Maharashtra:चिपळुण–रत्नागिरी: गोवळकोट में शतक-पुरानी परंपरा के अनुसार बाप्पा की विसर्जन मिरवणूक अत्यंत शिष्ट वातावरण में सम्पन्न हुई। चिपळूण के ऐतिहासिक गोवळकोट गाँव में इस वर्ष भी अनोखी और शिष्ट पद्धति से बाप्पा की विसर्जन मिरवुद्ध निकल पड़ी। गिले-शेकडो वर्ष से निर्बाध चली आ रही इस परंपरा में श्री करंजेश्वरी मंदिर के गाँववासियों का गणपति पालखी में अग्रपंक्ति रहता है, जबकि अन्य भक्त अपने-अपने गणेश मूर्तियाँ सिर पर उठाकर विसर्जन घाट की ओर रवाना होते हैं। किसी प्रकार की गड़बड़ी नहीं हो, यह पंचक्रोशीत आदर्श वातावरण के साथ सम्पन्न विसर्जन समारोह सब जगह सराहना पा रहा है।
0
0
Report

वाशीम में भारी वर्षा से सोयाबीन फसल को नुकसान, सरकार ने किसानों को सहायता की घोषणा की

Washim, Maharashtra:पालकमंत्री तथा कृषी मंत्री दत्तात्रय भरने बाईट पॉईंटर: वाशीम जिल्ह्यात पावसामध्ये मोठा खंड पडल्यामुळे सोयाबीन पिकाचं मोठा नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पिकासोबत मोठी स्वप्न रंगवलेली मात्र त्याचा चक्काचूर झाला आहे शेतकरी अडचणीत आले आहे. अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना सहकार्य केलं पाहिजे. हे मानवनिर्मित नव्हे तर निसर्गाने आणलेलं संकट आहे. याचा आपल्याला सगळ्यांना सामना करावा लागेल. याबाबतीत राज्य सरकार शेतकऱ्यांबरोबर आहे。 मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केले की हे सरकार संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील。 एन डी आर एफ राज्य सरकारचा निधी आणि सोबतच पिक विम्याची मदत शेतकऱ्यांना दिली जाईल。 मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नियम अटी बाजूला ठेवून आम्ही शेतकऱ्यांना मदत करू。 आम्ही कृषी मंत्री सोबतच भाषण चा पालकमंत्री आहे त्यामुळे वाशिम जिल्ह्याला जास्तीत जास्त कसा फायदा होईल यासंदर्भात माझा प्रयत्न राहील。 मागील वर्षी पीक विम्याच्या बाबतीत ट्रिगर मध्ये शेतकऱ्यांना अडचणी आल्या. त्यामध्ये दुरुस्ती केली जाईल。 On फेक यादी。 सरकारने कुठलीही यादी अधिकृत जाहीर केलेली नाही या सर्व फेक याद्या आहेत。 याबाबतीत चौकशी करून ज्याने फेक यादी प्रसारित केली त्यांच्यावर कारवाई करू。 On शेतकरी आत्महत्या शेतकऱ्यांना माझं सांगणं हे निसर्गाचे संकटे गुण्या व्यक्तीमुळे आलेले नाही यासाठी आपल्याला सामोरे जावंच लागेल。 आपल्या पाठीमागे आपला कुटुंब आहे त्यांचा पण आपण विचार केला पाहिजे。 आत्महत्या हा पर्याय नाही त्यामुळे शेतकऱ्यांना विनंती आहे. निश्चितपणे सरकार त्यांना विनंती मदत करेल。 On पीकविमा ट्रिगर त्यावेळी ते कृषिमंत्री, मुख्यमंत्री यांनी ते केलं होतं त्यावेळी काही चुकीचं घडलं असेल मात्र आता त्यात सुधारणा केली जाईल. आहे या ट्रिगर मध्ये त्यांना जास्तीत जास्त मदत केली जाईल。 नियोजित दौरा。 आता संध्याकाळची वेळ झालेली आहे उद्या अकोला येथे विभागाची बैठक सुद्धा आहे। जेवढं शक्य आहे तेवढा आपण दौरा करू。 परत रवी नंतर पुन्हा निश्चितपणे दौरा करून。 शेवटी दिवसा जेवढे दिसत तेवढे रात्री नुकसान दिसू शकणार नाही。 एका जागेवरूनच जिल्ह्याचा तालुक्याचा आपल्याला अंदाज बांधता येईल। शेतकऱ्यांना एकच आश्वासित करतो या काळात शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत केली जाईल。 बाईट: दत्तात्रय भरणे,कृषिमंत्री
0
0
Report
Advertisement

पश्चिम विदर्भ में किसान आत्महत्या रोकथाम पर मंत्री का संदेश: परिवारों का विचार

Washim, Maharashtra:वाशिम: पश्चिम विदर्भात मागील आठ महिन्यात 556 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या संदर्भात कृषि मंत्री दत्तात्रय भरणे यांना प्रश्न विचारला असता शेतकऱ्यांनी आत्महत्याचा विचार करू नये आपली पत्नी मूलबाळ कुटुंबाचा विचार करावा असा आवाहन शेतकऱ्यांना केले. नेमकं काय म्हणाले भरणे शेतकऱ्यांना माझं सांगणं हे निसर्गाचे संकटे गुण्या व्यक्तीमुळे आलेले नाही यासाठी आपल्याला सामोरे जावंच लागेल. आपल्या पाठीमागे आपला कुटुंब आहे त्यांचा पण आपण विचार केला पाहिजे. आत्महत्या हा पर्याय नाही त्यामुळे शेतकऱ्यांना विनंती आहे. निश्चितपणे सरकार त्यांना विनंती मदत करेल. बाईट: दत्तात्रय भरणे कृषिमंत्री
0
0
Report

धानोरा के जपतलाई आश्रम में छात्रा के सर्पदंश से मौत; सचिव विश्वजित कोवासे गिरफ्तार

Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई आश्रमशाळा विद्यार्थिनी सर्पदंश मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट पुढे आली आहे. शाळा चालविणारी संस्था के सचिव एड. विश्वजित कोवासे यांना अटक करण्यात आली आहे. विश्वजीत गडचिरोली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आहेत. संस्थाध्यक्ष आणि काँग्रेसचे माजी खासदार मारोतराव कोवासे अद्याप फरार आहेत. या दोघांचेही जामीन अर्ज गडचिरोली जिल्हा आणि नागपूर उच्च न्यायालयाने फेटाळले आहेत. सर्पदंश मृत्यू घटनेनंतर शाळा आणि संस्था संबंधित एकूण 5 इसमावर गुन्हे दाखल झाले होते. या ट्रायमध्ये 3 तिघांना अटक झाली आहे. सध्या अटकेतील एकूण आरोपींची संख्या 4 झाली आहे.
0
0
Report
Advertisement

कोकण में गणपति बप्पा और गौरी का भावपूर्ण विसर्जन, घाटों पर उत्साह

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. कोकणात भावपूर्ण वातावरणात पाच दिवसांच्या गौरी-गणपतींना निरोप; विसर्जन घाटांवर उत्साह शिगेला.. Ankar पाच दिवसांच्या पाहुणचारानंतर आज कोकणात लाडक्या बाप्पाला आणि गौरींना अत्यंत भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जात आहे.. ढोल-ताशांचा गजर आणि 'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषाने विसर्जन घाट दुमदुमून गेले आहेत.. कोकणातील परंपरेनुसार नदीकाठच्या घाटांवर गावातील सर्व गणपती एकत्र आणून त्यांची विधिवत पूजा व महाआरती करण्यात आली आणि त्यानंतर साश्रू नयनांनी लाडक्या बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.. (सोबत डिजिटल साठी short साठी vis आहेत)
0
0
Report

गडचिरोली में शिवणी नदी पुल बस हादसे के बाद विधायक ने विभाग नियंत्रक को फटकार

Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील शिवणी नदी पुलावर काल बस उलटून झालेल्या अपघातात 31 प्रवासी जखमी झाले होते. याप्रकरणी गडचिरोलीचे आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे यांनी गडचिरोलीचे विभाग नियंत्रण चंद्रकांत वडस्कर यांना बोलावून घेत चांगलीच खरडपट्टी काढली. अनेक बसेस भंगार अवस्थेत असताना, त्या रस्त्यावर चालवल्या जात आहेत. तर बसेसच्या टायरचे तार निघाले असताना सुद्धा टायर बदललेले नाही. कालच्या उलटलेल्या बसच्या बाबतीतही असाच प्रकार दिसून आल्यामुळे विभाग नियंत्रकांची चांगलीच कान उघडणी केली. यावर तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
0
0
Report
Advertisement

नितीन राऊत का दावा, दीक्षाभूमी अब विश्वस्तरीय मंच बनेगा

Nagpur, Maharashtra:नागपूर - नितीन राऊत -काँग्रेस नेते On दीक्षाभूमी आराखडा - - दीक्षाभूमी केवळ स्मारक नाही, तर जागतिक आस्थेचे व्यासपीठ आहे. मी गेल्या ३९ वर्षांपासून दीक्षाभूमीसाठी संकल्पपूर्वक काम करत आहे. दादासाहेब गवई यांच्या काळात आमचे लोक वर्गणीची संकल्पना देत नाहीत, असे म्हटले जायचे. - आज राज्य सरकारच्या माध्यमातून दीक्षाभूमी जागतिक स्तरावर नेण्याचे प्रयत्न होत आहेत. यासाठी पालकमंत्री महोदयांचे अभिनंदन. - दीक्षाभूमी चारही बाजूंनी सुंदर दिसावी, यासाठी काही सूचना केल्या आहेत. या सूचनांनुसार आवश्यक सुधारणा करण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले आहे.
0
0
Report

चंद्रपूर महाऔष्णिक केंद्र में कॉपर वायर चोरी: MSF की भूमिका उजागर

Chandrapur, Maharashtra:टायटल:--- चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात उघडकीस आलेल्या कॉपर वायर चोरीसंदर्भात धक्कादायक खुलासे, सर्व उच्च वीज दाब यंत्रणा live असताना कापले वायर, अत्याधुनिक संच क्र 8 आणि 9 ची सुरक्षा CISF नव्हे तर केवळ MSF च्या आहे हाती, संच क्र 8 आणि 9 मध्ये वारंवार होत आहेत चोरीचे प्रकार अँकर:-- महानिर्मितीचे राज्यातील महत्वाचे वीज केंद्र असलेल्या चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात उघडकीस आलेल्या कॉपर वायर चोरीसंदर्भात धक्कादायक खुलासे होत आहेत. ही चोरीची घटना आतल्या कामगार- कर्मचारी यांच्या सहभागाने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्व उच्च वीज दाब यंत्रणा live असताना हे वायर कापले आहेत. विशेष आश्चर्याची बाब म्हणजे कोट्यवधी रु. ची यंत्रसामुग्री असलेल्या अत्याधुनिक संच क्र 8 आणि 9 ची सुरक्षा CISF नव्हे तर केवळ MSF च्या हाती आहे. परिणामी संच क्र 8 आणि 9 मध्ये वारंवार छोटे मोठे चोरीचे प्रकार होत आहेत. मात्र व्यवस्थापन त्यावर पांघरूण घालत आहे. केंद्राच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा भिंतीला भगदाड पाडून आतून मदत करणारे आणि बाहेरचे लुटारू यांची मिलीभगत झालेली दिसत असून ताज्या घटनेत हीच मोडस ऑपरेंडी आहे.आता पाणी डोक्यावरून गेल्याने तब्बल 22 लाखांची कॉपर वायर पोलीसांनी जप्त, केली आहे.अटकेतील एकूण 10 आरोपींमध्ये महाराष्ट्र सुरक्षारक्षक महामंडळ अर्थात MSF च्या 3 जवानांचा समावेश आहे. कुंपणच शेत खात असल्याच्या प्रकारानंतर वीज केंद्र प्रशासन खडबडून जागे झाले असून प्रकरणाची सखोल चौकशी करत सर्व आरोपी हुडकून काढण्याचा निर्धार वीज केंद्र प्रशासनाने केला आहे. बाईट १) संतोष शेगावकर, पोलिस निरीक्षक, दुर्गापूर पोलीस ठाणे बाईट २) महेश राजूरकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
0
Report
Advertisement

मिरज में ध्वनि प्रदूषण उल्लंघन पर डॉल्बी-डीजे के खिलाफ कड़ी कार्रवाई, 9 डॉल्बी जप्त

Sangli, Maharashtra:स्लग - डॉल्बीवर कारवाईचा बडगा, ९ डॉल्बी जप्त करत,डीजे चालकांसह गणेश मंडळांवर गुन्हा दाखल.. ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी सांगलीच्या मिरज तालुक्यातील डॉल्बी-डीजेवर धडक कारवाई करण्यात आली आहे,मिरज ग्रामीण पोलिसांनी ९ डॉल्बी जप्त करत सार्वजनिक गणेश मंडळासह डॉल्बी चालकांवर गुन्हे दाखल केले आहेत.गणेश विसर्जनाच्या पाचव्या दिवशी मिरज तालुक्यातील आरग मध्ये डीजे-डॉल्बीचा दणदणाटकरून ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा प्रकार घडल्यानंतर,मिरज ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई केली आहे, ज्यामध्ये डॉल्बी साऊंड सिस्टमची वाहन जप्त करत कारवाई केली आहे.
0
0
Report

FDA आयुक्त ने दवा विक्री में नफाखोरी का खुलासा, सरकार से मूल्य नियंत्रण की मांग

Pune, Maharashtra:Rugna hakka pc एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांनी औषध विक्रीतील नफेखोरी उघडकीस आणलीच हे तर आता सरकारने यापुढे तरी औषध किंमत नियंत्रण कायदा करावा, अन्यथा आम्ही आंदोलन करू, असा इशारा रुग्ण हक्क परिषदेनं दिलाय...या परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी यावेळी तर हजारोंची नफेखोरी करणाऱ्या इंजेक्शनची यादीच वाचून दाखवली... औषधांच्या एमआरपी व प्रत्यक्ष विक्री किमतीतील फरक | क्र. | औषधाचे नाव | MRP | मिळणारी किंमत | | ---- | -------------------------------- | ------- | ------------- | | १ | आयव्हीआयजी (IVIG) | ₹20,000 | ₹4,000 | | २ | मेरोपेन (Meropenem) | ₹4,000 | ₹600 | | ३ | ट्रास्टूझूमॅब (Trastuzumab) | ₹61,000 | ₹8,000 | | ४ | निवॅल्यूमॅब (Nivolumab) | ₹40,000 | ₹12,000 | | ५ | डेनोसुमॅब (Denosumab) | ₹16,000 | ₹10,000 | | ६ | रितुक्सीमॅब इंजेक्शन (Rituximab) | ₹42,000 | ₹8,000 | | ७ | ओलापॅरिब टॅबलेट (Olaparib) | ₹22,500 | ₹8,000 |
0
0
Report

एमपीएससी चयन: 438 सफल उम्मीदवारों ने मेन्स परिणामों के पुनः मूल्यांकन की मांग

Pune, Maharashtra:राज्य सेवा मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेले 438 परीक्षार्थी गेले महिनाभर मुलाखती वेळापञक जाहिर होण्याच्या प्रतिक्षेत आहेत...गेल्या आठवड्यात झालेल्या एमपीएससी आंदोलनातून चुकीचे चिञं उभं केलं गेल्याचा या क्वालीफाईड मुलांचा आरोप आहे...तसंच सीएमना भेटायला गेलेल्या शिष्टमंडळात क्लास चालक काय करत होते? असाही सवाल या मुलांनी उपस्थित केलाय...राज्यसेवेचे सर्वच पेपर्स सरसकट रिचेक केले जाऊ नयेत, त्याऐवजी त्यांचे नियमानुसारच रिव्ह्यँल्युएशन केलं जावं जेणेकरून आमच्यावर अन्याय होणार नाही, याची खबरदारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घ्यावी, असंही या मुलांनी म्हटलंय पहाµयात त्यांचं म्हणणं नेमकं आहे तरी काय?
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top