445001
शेतकरी न्याय यात्रेतून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाची पोलखोल करणार, आशिष खुलसंगे
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसची शेतकरी न्याय यात्रा शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत आहे. शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने आणि अतिपावसामुळे नापिकीचे संकट उभे राहिले आहे. कोळसा खाणीमुळे शेती पिकांचे नुकसान होत आहे. पीक विमा मिळवण्यात अडचणी आहेत आणि पांदण रस्ते योजना रखडली आहे. सरकार 'लाडकी बहिण' योजनेचा प्रचार करत असताना, शेतकऱ्यांना दुसऱ्या हाताने लुटून उध्वस्त करत असल्याचा आरोप आशिष खुलसंगे यांनी केला आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
सिंधुदुर्ग के ओसरगांव टोल पर आज से वसूली शुरू, तकनीकी बाधा के कारण देरी
Oras Bk., Maharashtra:अँकर नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव येथील टोल नाक्यावर आज पासून टोल वसुली सुरु होणार अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या मात्र काही तांत्रिक बिघाडामुळे आजची टोल वसुली उद्या पासून सुरु असल्याची शक्यता आहे. गणेशोत्सवापूर्वी ही कोकणवीयांवर टोल धाड टाकली जाणार असून महामारगाचे काम मात्र अद्याप पूर्ण झालेले नाही.0
0
Report
श्रावण सोमवार पर कोल्हापुर के महादेव मंदिरों में भक्तों की भीड़, वटेश्वर मंदिर में जलाभिषेक
Kolhapur, Maharashtra:श्रावण सोमवारनिमित्त कोल्हापुरातील विविध महादेव मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. पहाटेपासूनच भक्तगण महादेवाच्या दर्शनासाठी मंदिरांमध्ये दाखल होत आहेत. शहरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरा शेजारी असणाऱ्या वटेश्वर महादेव मंदिरातही सकाळपासून भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पहाटेपासूनच मंदिरात पूजा-अर्चा आणि विविध धार्मिक विधींना सुरुवात झाली. भाविकांकडून महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक करण्यात येत असून, हर हर महादेवच्या जयघोषाने मंदिर परिसर भक्तिमय झाला आहे.0
0
Report
गंगापुर के सावखेडा में मछली पकड़ते समय बिजली का झटका, दो भाइयों की मौत
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील सावखेडा परिसरातील जुन्या सावखेड शिवारात एक हृदयद्रावक घटना घडली. जायकवाडी बॅकवॉटरमध्ये मासेमारीसाठी गेलेल्या दोन सख्या भावांचा पाण्यात उतरताच विजेचा जोरदार धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. महावितरणच्या निष्काळजीपणामुळेच हे घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. कैलास नंदू पवार आणि ज्ञानेश्वर नंदू पवार अशी या घटनेत मृत्यू झालेल्या भावंडांची नावे आहेत. पवार बंधू मासेमारीचा व्यवसाय करत. शनिवारी सायंकाळी त्यांनी गोदावरी नदीपात्रात मासेमारीचे जाळे टाकले होते. रविवारी सकाळी दोघे भाऊ जाळे काढण्यासाठी पुन्हा पाण्यात उतरले. मात्र, पाण्यात उतरताच त्यांना विजेचा तीव्र झटका लागला आणि या दोन्ही तरुण भावंडाचा यात मृत्यू झाला0
0
Report
Advertisement
गोकुळ दूध से जुड़ी 300 संस्थाओं पर आज फैसला संभव; 410 संस्थाओं की सुनवाई पूरी
Kolhapur, Maharashtra:गोकुळ दूध संस्थेशी सलग्न असणाऱ्या अवसायनातील 300 संस्था बाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे. विभागीय उपनिबंधकांसमोर या संस्थांची सुनावणी पूर्ण झाली असून त्याचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर सभासदत्व रद्द करण्यासंदर्भातील 410 संस्थांना आज सहकार न्यायालयात आपले म्हणणे सादर करावे लागणार आहे.0
0
Report
नाशिक में खड्डों के मुद्दे पर उबाठा का जन आक्रोश, 7 मौतों के बाद मोर्चा
Nashik, Maharashtra:Nashik breaking शहरात पडलेल्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून उबाठाचा आज पालिकेवर जन आक्रोश महामोर्चा संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये आंदोलन सकाळी 11 वाजता शिवसेना कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात राजीव गांधी भवनातील महापालिका मुख्यालयावर धडक खड्ड्यांमुळे गेलेल्या 7 बळींवरून उबाठा आक्रमक 35 हजार कोटींच्या विकासकामांची उच्चस्तरीय चौकशीची मागणी0
0
Report
भीमाशंकर मंदिर में पहले श्रावण सोमवार पर श्रद्धालुओं की भारी भीड़
Ambegaon, Maharashtra:पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून आज पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळतीय. पहाटेची महापूजा आणि आरती संपन्न झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले असून 'बम बम भोले' 'हर हर महादेव'च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला असून बारा ज्योतिर्लिंगांपैकी एकमेव 'अर्धनारीश्वर' स्वरूप असलेल्या या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक भीमाशंकर नगरीत दाखल झालेत.याचाच ज्योर्तिलिंग भिमाशंकर मंदिर गाभाय्रून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...0
0
Report
Advertisement
प्रकल्पग्रस्त किसानों के संगठन के अध्यक्ष साहेबराव दातीर पर प्राणघातक हमला, अस्पताल में भर्ती
Nashik, Maharashtra:Nashik breaking * प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष साहेबराव दातीर यांच्यावर प्राणघातक हल्ला * राजूर बहुला परिसरात मध्यरात्री अज्ञात हल्लेखोरांनी अडवले वाहन * दातीर यांना कारमधून बाहेर काढून लाथाबुक्क्यांनी मारहाण * लाकडी दंडुक्याने मारहाण केल्याने दातीर गंभीर जखमी * हल्लेखोरांकडून दातीर यांच्या कारचीही तोडफोड * जखमी दातीर यांच्यावर मुंबई नाका परिसरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू * हल्ला नेमका कोणी आणि कशासाठी केला? पोलिसांकडून तपास सुरू0
0
Report
घृष्णेश्वर मंदिर में भक्तों की भीड़, वेरुळ से मंदिर तक ट्रैफिक बंदी
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:12 वा ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर मंदिरात श्रावण सोमवार निमित्त भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे मध्यरात्रीपासूनच दर्शनासाठी रांगे लावलेल्या आहेत प्रशासनाने ही दर्शनासाठी अचूक व्यवस्था केली आहे महत्त्वाचं म्हणजे वेरूळ पासून ते मंदिरापर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलय त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यात यश आलेला आहे दरम्यान घृष्णेश्वराच्या गाभाऱ्यातून झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी घृष्णेश्वराचं हे खास दर्शन, गभऱ्यातून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी0
0
Report
नाशिक में ठाकरे गुट के विरोधी मोर्चे के लिए खड्डों के खिलाफ प्रदर्शन
Nashik, Maharashtra:नाशिक - - नाशिक मध्ये उद्या ठाकरे गटाकडून खड्ड्यांच्या विरोधात मोर्चा - मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात बॅनरबाजी , बॅनर बाजी करतानाग नागरिकांना मोर्चासाठी आवाहन - ठाकरेंच्या युवा सेनेने लावलेल्या बॅनरची चर्चा - बॅनर वर नाशिकच्या खड्ड्यांवरून यमराज आणि रेड्यांमध्ये संवाद - यमराज आणि रेड्या मधील संवादाचा बॅनर वेधून घेत आहे नागरिकांचे लक्ष0
0
Report
Advertisement
श्रावण यात्रा के दौरान त्र्यंबकेश्वर मंदिर में बैग लेकर जाना रोका गया, सुरक्षा कड़ी
Nashik, Maharashtra:नाशिक ब्रेकिंग • त्र्यंबकेश्वर मंदिरात बॅग-पिशव्या नेण्यास सक्त मनाई! • श्रावण यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा निर्णय • मंदिरात बॅग, पिशव्या नेण्यास प्रतिबंध • सुरक्षेच्या कारणास्तव भाविकांनी कमीत कमी साहित्य घेऊनच दर्शनासाठी यावे • भाविकांनी मौल्यवान वस्तू सोबत आणू नयेत, पोलिसांचे आवाहन • श्रावण यात्रा काळात २ ते ३ लाख भाविक येण्याची शक्यता • १३ ऑगस्ट ते १० सप्टेंबर २०२६ या कालावधीत श्रावण यात्रा • मंदिर परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक • बेवारस वस्तू आढळल्यास स्पर्श न करता तात्काळ पोलिसांना माहिती द्या • संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल दिसल्यास पोलिसांच्या निदर्शनास आणून द्या • भाविकांनी वाहने केवळ अधिकृत पार्किंगमध्येच पार्क करावीत • अफवांवर विश्वास न ठेवा अफवा पसरवणाऱ्यांची माहिती पोलिसांना द्यावी • नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांचे भाविकांना आवाहन0
0
Report
चाकण MIDC दौरे में उद्योग मंत्री उदय सामंत को किसानों के तीव्र रोष का सामना
Shirur, Maharashtra:चाकण एमआईडीसी परिसर के निरीक्षण दौरे पर आए उद्योग मंत्री उदय सामंत को स्थानीय किसानों के तीव्र रोष का सामना करना पड़ा। हमारी जमीनों और घरों पर दबदबा जबरदस्ती थोपे जाने के खिलाफ नहीं, अगर अन्याय हुआ तो वे सीधे आत्महत्या कर लेंगे, ऐसा आक्रोश एक प्रभावित किसान ने उद्योग मंत्रों के समक्ष व्यक्त किया। इस समय प्रशासन से उचित समाधान नहीं निकलने का आरोप भी नागरिकों ने लगाया। स्थिति की गंभीरता को देखते हुए उद्योग मंत्री उदय सामंत ने क्रोध में आए किसान को शांत किया और सभी कागजात के साथ होटल Marriott में बैठक के लिए बुलाकर समस्या के समाधान का आश्वासन दिया।0
0
Report
चाकण में मंत्री ने कहा 100% न्याय, सड़कों से राहत की उम्मीद
Chakan, Maharashtra:Chakan Samant Byte Rep: Hemant Chapude(Chakan) उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या संपूर्ण पत्रकार परिषदेचे सविस्तर पॉईंटर्स: १. दौऱ्याचा मूळ उद्देश चाकण परिसरातील उद्योजकांमध्ये असलेला संभ्रम दूर करणे आणि त्यांना प्रत्यक्ष न्याय मिळवून देणे हाच या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. उद्योजक असोसिएशनच्या प्रतिनिधींशी चर्चा करून प्रत्यक्ष जागेवरील अडचणी समजून घेण्यात आल्या. २. तातडीचे रस्त्यांचे उपाय व दिलासा असोसिएशनने सुचवलेले महत्त्वाचे २ ते ३ पर्यायी रस्ते तातडीने पूर्ण केल्यास वाहतूक आणि इतर समस्यांतून २५% दिलासा तात्काळ मिळेल. रस्त्यांचे खड्डे, साईड शोल्डर्स (पट्ट्या) भरणे, कचरा हटवणे आणि पार्किंगचे नियोजन यावर तात्काळ काम सुरू करण्यात आले आहे. ३. उच्चस्तरीय समिती और नोडल ऑफिसर समस्यांच्या निवारणासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नोडल ऑफिसर नेमून विविध विभागांशी समन्वय साधला जाईल; याचे आदेश मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. ४. रस्त्यांचे काँक्रीटीकरण व निधी पूर्वी मंजूर केलेल्या २७ किमी रस्त्यांच्या काँक्रीटीकरणापैकी काही भागांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित निधीतून आवश्यकतेनुसार आणि असोसिएशन/नागरिकांच्या गरजेनुसार आणखी १७-१८ किमी रस्त्यांच्या कामांना तातडीने मंजुरी दिली जाईल. ५. पाहणीच्या वेळेवरील स्पष्टीकरण ʼफक्त अर्ध्या तासात संपूर्ण पाहणी कशी झाली?ʼ या पत्रकारांच्या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट केले की, असोसिएशनच्या प्रतिनिधींनी जे बॉटलनेक (अडचणीचे मुख्य स्पॉट्स) दाखवले, तिथेच प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. उर्वरित सर्व मुद्द्यांचे सविस्तर प्रेझेंटेशन (PPT) बैठकीत पाहिले जाईल. ६. विविध प्रशासकीय विभागांशी समन्वय केवळ एमआयडीसी नव्हे, तर जलजीवन मिशन, PMRDA, महानगरपालिका/नगरपरिषद, महावितरण (वीज), पोलीस प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) या सर्व विभागांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित आहेत. सर्वांशी समन्वय साधून जमिनीचे वाद, केबल टाकणे, कचरा व पाणी यांसारख्या महत्वपूर्ण प्रश्नांवर एकत्रित तोडगा काढला जाईल. ७. हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई काम करताना किंवा पाहणीपूर्वी केवळ दिखावा म्हणून कामे करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कामात दुर्लक्ष आढळल्यास त्यांच्यावर कठोर प्रशासकीय कारवाई केली जाईल. ८. ठोस निर्णय आणि अंमलबजावणी केवळ मंत्र्यांनी येऊन पाहणी करणे हा उद्देश नसून, प्रत्यक्ष ʼडिसिजन मेकिंगʼ (ठोस निर्णय) घेऊन त्याची अंमलबजावणी करणे हा सरकारचा निर्धार आहे. चाकणकर आणि उद्योजकांना १००% न्याय मिळेपर्यंत प्रशासन कटिबद्ध राहील. Byte: उदय सामंत (उद्योगमंत्री) प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया चाकण पुणे0
0
Report
Advertisement
Chakan ke udhyogik kshetra mein pothole bharai par udyog mantri ke daure ke beech marammat shuru
Chakan, Maharashtra:पुणे के चाकण औद्योगिक वसाहती में आज उद्योग मंत्री उदय सामंत के आगमन के कारण संबंधित प्रशासन और ठेकेदार रात्रीपासून खड्डे भरे जा रहे हैं, लेकिन खड्डे भरते समय मानक का पालन न कर निधि का अपव्यय हो रहा है और तात्पुरती मलमपट्टी की जा रही है। अच्छे दर्जे के रास्ते और पायाभूत सुविधाएं दिए जाएं, अन्यथा उद्योगपति बाहर निकलेंगे और शहर बकाल हो जाएगा; हजारों मजदूर बेरोजगार हो जाएंगे—यह स्थानीय नागरिकों ने कहा。0
0
Report
डोमा आश्रम स्कूल में भूत-आफवाह से 600 से अधिक छात्राएं घर लौटीं, मानसिक स्वास्थ्य पर चिंता
Amravati, Maharashtra:मेळघाटतील आश्रमशाळेत भूतबाधेच्या अफवेने खळबळ उडाली; 600 हून अधिक विद्यार्थी परतले घर, शाळेत आणण्यासाठी प्रशासनाची धावपळ. आरोग्य विभागाने घटनास्थळी पोहोचून समुपदेशन सुरू केले असून हा प्रकार भूतबाधा नसून मानसिक ताणाशी संबंधित मास हिस्टेरिया असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वेगवेगळ्या गावातील पालकांशी पालकांची मनोधारणी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शाळेतील विद्यार्थी सुरक्षिततेची चिंता आणि मानसिक आरोग्य उपाययोजनांची चर्चा सुरू आहे.0
0
Report
नाशिक के खड्डों पर सियासत गरम, 100 से अधिक घायल, मोर्चे की धमकी
Nashik, Maharashtra:खासदार संजय राऊत, बाईट पॉइंटर - नाशिकमध्ये येताना स्विमिंग पूल मध्ये पोहत आलो - मी खड्ड्यांमध्ये पोहत नाशिक पर्यंत आलो - नाशिक शहरात सात लोक खड्ड्यांमुळे मृत्युमुखी पडले आहेत - इकडचे मंत्री , कुंभ मंत्री चंपत राय सगळ डोळ्याने पाहतात - चेष्टा करतात लहान मुलासारखे - आदित्य ठाकरे त्र्यंबकेश्वर ला जाऊन आले - 100 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत - नाशिक मध्ये मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचा साम्राज्य आहे - नाश्क म्हणे मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतले आहे - पंतप्रधान म्हणतात आम्ही देशातले रस्ते स्पेस टेक्नॉलॉजीने बनवले आहे. - आम्ही नाशिककर यांना उद्या मोर्चात सहभागी होण्यासाठी आव्हान केला आहे शिवसेना तुमच्यासाठी रस्त्यावर उतरत आहे. - उद्याचा मोर्चा देवेंद्र फडणवीस सरकारचे वस्रहरण करणारा आहे. - काही साधुमंतांनी सांगितलं मी वाचलं नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या नावावर फक्त लूट सुरू आहे - ज्यांना खड्डे बुजवता येत नाही ते कुंभमेळा घ्यायला निघाले.0
0
Report
Advertisement
