445001
शेतकरी न्याय यात्रेतून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाची पोलखोल करणार, आशिष खुलसंगे
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसची शेतकरी न्याय यात्रा शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत आहे. शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने आणि अतिपावसामुळे नापिकीचे संकट उभे राहिले आहे. कोळसा खाणीमुळे शेती पिकांचे नुकसान होत आहे. पीक विमा मिळवण्यात अडचणी आहेत आणि पांदण रस्ते योजना रखडली आहे. सरकार 'लाडकी बहिण' योजनेचा प्रचार करत असताना, शेतकऱ्यांना दुसऱ्या हाताने लुटून उध्वस्त करत असल्याचा आरोप आशिष खुलसंगे यांनी केला आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
कर्जत के विधायक महेंद्र थोरवे ने सुनील तटकरे पर निशाना साधा
Chendhare, Maharashtra:कर्जत के विधायक महेंद्र थोरवे ने सुनील तटकरे पर निशाना साधा है। राष्ट्रीयस्ताव कांग्रेस और शिवसेना के भीतर चल रहे राजनीति विवाद एक बार फिर व्यासपिट पर सामने आए। थोरवे ने व्यासपिट पर कहा कि वे राजकारण के बारे में कुछ कह रहे हैं और संघर्ष के साथ आगे बढ़ेंगे, साथ ही गोगावले को उचित समझाने की विनंती भी की।0
0
Report
अर्धनग्न यात्रा से मनमाड हाईवे की बदहाली पर प्रशासन-विरोध प्रदर्शन
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर - मनमाड महामार्गाच्या दुरावस्थेकडे शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी कोपरगाव ते नगर अर्धनग्न यात्रा केली...आज ते अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले... अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांची भेट देखील त्यांनी घेतली...दरम्यान जिल्हाधिकारी यांच्याकडे संबंधित रस्ता 10 वर्ष टिकेल, रस्ता कामात तोडण्यात आलेल्या वडाच्या एका झाडाच्या बदला 5 झाडे लावून त्याचे 10 वर्ष संगोपन केले जाईल असे स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र द्यावे अशी मागणी काळे यांनी केली...मात्र आम्ही असे प्रमाणपत्र देऊ शकत नाही , राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पत्रावर तसे देण्यास सांगू असं जिल्हाधिकारी यांनी सांगितले... मात्र यासाठी आम्ही न्यायालयात जाऊ असं काळे यांनी म्हणताच जिल्हाधिकाऱ्यांनी तुम्हाला न्यायालयात जायचे तर जा असं म्हंटल्याचे सामजिक कार्यकर्ते काळे यांनी सांगितले आहे...दरम्यान जिल्हाधिकारी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी मिळून हा रस्ता खड्डामय ठेवण्याचं चंग बांधला असल्याचा आरोप काळे यांनी केलाय.0
0
Report
गणेशोत्सव में प्लाझ्मा, प्रेशर मिड और माइकिंग पर पूर्ण रोक; शांत विसर्जन के निर्देश
Ahilyanagar, Maharashtra:आगामी गणेशोत्सवात आगमन और विसर्जन मिरवणुका डीजेमुक्त ठेवण्याच्या प्रशासकीय आवाहनला अहिल्यानगर लाईट साऊंड असोसिएशनने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सुमारे १५० ते २०० व्यावसायिकांच्या बैठकीत त्रासदायक प्लाझ्मा, प्रेशर मिड, कॉम्पिटिशन आणि मायकिंगवर पूर्णपणे बंदी घालण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बाहेरील साऊंड व्यावसायिकांवर वकिलांमार्फत कायदेशीर कारवाई आणि गुन्हे दाखल करण्याचा इशारा लाईट साऊड जनरेटर असोसिएशनचे अध्यक्ष शिवदत्त पांढरे यांनी दिला. त्रासमुक्त आणि शांततापूर्ण विसर्जन मिरवणुकीसाठी लाईट साऊण्ड जनरेटर संघटनेचा पुढाकार असल्याचा विश्वास संघटनेचे चेतन अरकल यांनी व्यक्त केला.0
0
Report
Advertisement
भंडारा की दूध कंपनी के दूषित पानी ने किसानों की फसलें बिगाड़ी
Bhandara, Maharashtra:दूध कंपनीच्या दूषित पाण्याचा शेतकऱ्यांना फटका! जांब-सकरला परिसरातील धान पीक धोक्यात दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे शेतीचे नुकसान.... शेतकरी आक्रमक दूषित पाण्यामुळे शेतीत काम करणंही कठीण.... प्रदूषण नियंत्रण विभागाची कंपनीवर कारवाईची तयारी.... VO :- मोहाडी तालुक्यातील जांब आणि सकरला परिसरातील ही शेती... शेतकऱ्यांच्या कष्टावर उभं राहिलेलं धानाचं पीक... मात्र आता याच पिकाला दूषित आणि रसायनयुक्त पाण्याचा धोका निर्माण झाला आहे. जांब येथे गेल्या काही महिन्यांपासून दूध प्रक्रिया कंपनी सुरू आहे. दूध पावडर, पनीर, खोवा यांसारख्या पदार्थांची निर्मिती या ठिकाणी केली जाते. मात्र कंपनीतून बाहेर पडणारं सांडपाणी प्रक्रिया न करता थेट परिसरातील ओढ्यात आणि शेतीच्या दिशेने सोडलं जात असल्याचा शेतकाऱ्यांचा गंभीर आरोप आहे. या सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधीचं साम्राज्य पसरल्याचं शेतकरी सांगत आहेत. दूषित पाणी शेतात शिरल्याने उभी धान पिकं आणि भाजीपाला खराब होत असल्याचं दावा करण्यात येतोय. इतकंच नाही तर या पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर शेतात काम करणाऱ्या काही शेतकऱ्यांच्या हाताला दुखापत झाल्याचंही सांगण्यात येत आहे. दुर्गंधी आणि दूषित पाण्यामुळे परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, शेतात काम करण्यासाठी मजूरही येण्यास तयार नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. एकीकडे शेतीसाठी वाढता खर्च... त्यात पिकाला मिळणारा भाव अनिश्चित... आणि आता दूध कंपनीच्या सांडपाण्यामुळे पीकच धोक्यात आल्याने शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. या दूषित पाण्यामुळे परिसरातील जलचर प्राण्यांवरही परिणाम झाल्याचं आरोप स्थानिकांकडून करण्यात येतोय. त्यामुळे कंपनी बंद करा किंवा सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया करूनच ते बाहेर सोडा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. BYTE :- किरण अंतकरी, शेतकरी BYTE :- ऋषिकांत नेरकर, शेतकरी BYTE :- शेतकरी BYTE :- शेतकरी VO :- शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर प्रदूषण नियंत्रण विभागाने दूध प्रक्रिया कंपनीची पाहणी केली. अधिकाऱ्यांनी कंपनीतून बाहेर पडणाऱ्या पाण्याचे नमुने घेतले असून ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. पाहणीदरम्यान काही त्रुटी आढळून आल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. याप्रकरणी कंपनी चालकाला नोटीस बजावण्यात आली असून, समाधानकारक उत्तर न दिल्यास पुढील कारवाई केली जाईल, असा इशारा प्रदूषण नियंत्रण विभागाने दिला आहे. BYTE :- किशोर पुसदकर, प्रदूषण नियंत्रण विभाग अधिकारी भंडारा VO : - आता या तपासणीच्या अहवालातून दूषित पाण्याचं नेमकं वास्तव समोर येणार आहे. मात्र तोपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतातील उभं पीक धोक्यात आहे... शेतकऱ्यांचं नुकसान कोण भरून देणार? आणि कंपनीच्या सांडपाण्यामुळे शेती आणि पर्यावरणाचं नुकसान होत असेल, तर संबंधितांवर कठोर कारवाई कधी होणार? याकडेच आता जांब आणि सकरला परिसरातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.0
0
Report
शिवेंद्रराजे भोसले सीधे निरीक्षण करेंगे मुंबई-गोवा महामार्ग, चिपळूण- संगमेश्वऱ के खराब रस्ते हल होंगे?
Ratnagiri, Maharashtra:मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची आज सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडून पाहणी; चिपळूण, संगमेश्वरमधील रखडलेल्या रस्त्यांवरून चाकरमान्यांचे हाल कायम.. गणेशोत्सवापूर्वी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आज स्वतः मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत.. रत्नागिरीपर्यंतच्या या दौऱ्यात ते संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत जागोजागी आढावा बैठका घेणार आहेत.. चिपळूणच्या बहादूर शेख नाक्यावरील उड्डाणपूल आणि संगमेश्वरमधील तळेकांटे येथील ३०० मीटर रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण असल्याने प्रवाशांना चिखल आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.. या पाहणी दौऱ्यानंतर मंत्री महोदय प्रत्यक्ष कामावर काय तोडगा काढतात आणि माध्यमांसमोर कोणती भूमिका मांडतात,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..0
0
Report
यवतमाळ के उमरखेड में मातंग समाज का महा मोर्चा, उपवर्गीकरण पर तेज बहस
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या उमरखेड येथे सकल मातंग समाजाच्या वतीने उपवा्गीकरण च्या सॅर्थनार्थ जनआक्रोश महामोर्चा काढण्यात आला. अनुसूचित जातीतील अविकसित जातींचे उपवर्गीकरण करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे उपवर्गीकरणाला विरोध आणि समर्थन करणारे दोन समाज घटक आमने-सामने आले आहे. अनुसूचित जातीतील 59 जातींचा विकास करण्यासाठी 1987 साली बार्टी ची स्थापना झाली, मात्र बार्टी ने समान न्याय न दिल्याने मातंग समाज मागे राहिला. उपवर्गीकरणाला विरोध चुकीचा आहे, 15 सप्टेंबर पर्यंत उपवर्गीकरणाचा निर्णय न घेतल्यास 29 सप्टेंबरला मुंबईत मातंग समाजाचा मोर्चा धडक देईल असा इशारा यावेळी माजी आमदार नामदेव ससाणे यांनी दिला.0
0
Report
Advertisement
अमरावती के मोर्शी में बिबट्या ने वासर की शिकार कर दी; किसान दहशत में
Amravati, Maharashtra:अमरावती के मोर्शी तालुक़े के शिरलस खेत-शिवार में बिबट्याता वावर; बिबट्या द्वारा वासर की शिकार, इलाके में दहशत अमरावती के मोर्शी तालुक़े के शिरलस खेतशिवार में बिबट्या द्वारा वासर की शिकार के बारे में प्राथमिक जानकारी सामने आई है। प्रणित मावळे के खेत में कल दोपहर करीब 12 बजे यह घटना घटित हुई। वासर का शव मिलने के बाद इलाके में हड़कंप मच गया है और किसान व खेतमजदूरों में भय का माहौल बन गया है। घटना की जानकारी मिलते ही वन विभाग की टीम मौके पर पहुँचकर क्षेत्र की निगरानी और जांच कर रही है। बिबट्ट्या की उपस्थिति की पुष्टि के लिए वन विभाग द्वाराสอบ जारी है।0
0
Report
Hingoli में मराठा आरक्षण के समर्थन में बंद, शहरों के बाजार सूने
Hingoli, Maharashtra:अँकर - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील अनेक ठिकाणी आज बंदची हाक देण्यात आली आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने या बंदचे आवाहन करण्यात आले असून, जिल्ह्यातील विविध शहरांसह बाजारपेठांमध्ये बंदला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.सेनगाव शहरासह गोरेगाव येथील बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार आणि आखाडा बाळापूर येथील बाजारपेठाही बंद ठेवण्यात आल्या आहेत.सेनगाव शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने आणि प्रतिष्ठाने बंद ठेवत आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे सकाळपासून शहरातील बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे...0
0
Report
अकोला बार्शीटाकळी में बारिश के बिना खरीफ फसलें संकट में, सोयाबीन को बड़ा नुकसान
Akola, Maharashtra:अकोला बार्शीटाकळी तालुक्यात पावसाने दीर्घ खंड घेतल्याने खरीप हंगामातील पिके गंभीर संकटात सापडली आहेत. पिंजर, भेंडीमहाल, टिटवा, बहीरखेडसह तालुक्यातील विविध भागांत सोयाबीन, कपाशी, उडीद आणि मूग पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे. विशेषतः शेंगा भरण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यात असलेल्या सोयाबीन पिकाला पावसाअभावी मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत असून, शेतातील पिके पाण्याअभावी कोमेजू लागली आहेत. सोयाबीन पीक सध्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत असून, याच काळात पाण्याची आवश्यकता असताना पावसाचा खंड पडल्याने उत्पादनावर थेट परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.0
0
Report
Advertisement
यवला में गणेश उत्सव के लिए शांतता समिति की बैठक, कानून-व्यवस्था के निर्देश जारी
Yeola, Maharashtra:आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येवल्यात शांतता कमिटीची बैठक पार पडली. गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी येवला शहर और तालुका पोलिसांच्या वतीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. येवला तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात झालेल्या बैठकीला शहर आणि तालुक्यातील शेकडो गणेश मंडळांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करण्याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. पोलिस प्रशासनाला सहकार्य करत नियमांचे पालन करावे, तसेच उत्सवाला गालबोट लागणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना करण्यात आले.0
0
Report
सांगली महापालिका ने खड्डे हटाने के लिए Instant Patchwork तकनीक की डेमो दिखाई; खड्डे जल्द होंगे दूर
Sangli, Maharashtra:सांगली महापालिका क्षेत्रातले रस्ते खड्डे मुक्त करण्यासाठी महापालिकेकडून पाऊले उचलण्यात येत आहेत. रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी आधुनिक ‘इन्स्टंट पॅचवर्क’ तंत्रज्ञानाची महापालिकेकडुन प्रात्यक्षिक घेण्यात आली आहे. महापालिका कार्यालयासमोरच आयुक्त व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये प्रात्यक्षिका घेण्यात आली, अवघ्या १५ ते २० मिनिटांत रस्त्यावरील खड्ड्यांचे डांबरी पॅचवर्क आधुनिक यंत्रणेच्यामाध्यमातून पूर्ण करता येणार असून आधुनिक यंत्रणेमुळे वेळ, पैसा व मनुष्यबळ वाचणार असल्याने लवकरच यंत्रणेबाबत महापालिकेच्या महासभेत निर्णय घेण्यात येईल, ज्यामुळे क्षेत्रातील रस्ते हे खड्डे मुक्त होतील, असा विश्वास यावेळी आयुक्त संजीता महापात्र यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.0
0
Report
नागपुर में बड़ी गिरफ्तारी: जिंदा डेटोनेटर्स जब्त, आरोपी गिरफ्तार
Nagpur, Maharashtra:नागपूर - लकडगंज पोलिसांची मोठी कारवाई... जिवंत डेटोनेटर जप्त, आरोपी अटकेत गोपनीय माहितीवरून कारवाई - आरोपी राजेंद्र रामलाल विश्वकर्मा याच्याकडून २ जिवंत कमर्शियल डेटोनेटर जप्त - डेटोनेटरसोबत अंदाजे १२ मीटर लीड गेज वायरसह मुद्देमाल जप्त - आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केली.. - सुरक्षिततेच्या दृष्टीने जप्त डेटोनेटर बाजारगाव येथील कोलटेक एनर्जी लिमिटेडमध्ये जमा करण्यात आले.. - आरोपीला न्यायालयाने ५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली - आरोपीने डेटोनेटर कोठून आणले आणि त्यामागचा उद्देश काय? होता याचा तपास सुरू - आरोपीचे इतर साथीदार किंवा सहकारी आहेत का, याचाही पोलिसांकडून शोध सुरू आहे. - न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतर जप्त स्फोटक साहित्य उद्या सुरक्षितरीत्या नष्ट करण्याची कार्यवाही - आरोपीने डेटोनेटर वरोरा येथील कोळसा खाणीतून मिळवल्याचा दावा - डेटोनेटरच्या स्रोताची शहानिशा करण्यासाठी वरोरा येथे जाऊन पुढील तपास करणार आहे..0
0
Report
Advertisement
ओबीसी नेता हाके का आंदोलन स्थगित, सीएम के साथ बैठक के बाद स्पष्ट संकेत
Pune, Maharashtra:ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांचे चलो मुंबई आंदोलन अखेर महसूल मंञी बावनकुळे यांच्या सीएमसोबतच्या बैठकीच्या आश्वासनानंतर तात्पुरतं स्थगित झालंय....गणपतीनंतर हाके यांच्याशी सरकार थेट वन टू वन चर्चा करणार आहे...या आंदोलनातून आम्हाला फक्त 4 टक्के यश मिळाल्याचं प्रांजळपणे हाकेंनी कबुल केलं त्यांच्याशी आम्ही केलेली exclusive बातचीत...0
0
Report
कासोर्डी में ओबीसी मोर्चा: दुपहर सड़क पर पंगत, भटके समुदाय का रोष
Pune, Maharashtra:प्रा. हाके यांचा ओबीसी पायी मोर्चा कासॉरदीत दुपारच्या जेवनासाठी थांबलाय...रस्त्यावरच पंगत पडलीय. कारखानदार,धनदांडग्या मराठ्यांनी आमचं आरक्षण खाल्ल्यानेच आज आम्हाला हे रस्त्यावर बसून जेवावं लागलंय अशी खंत ओबीसी भटके बांधवांनी व्यक्त केलीय. अरूण जाधव, भटके विमुक्त जमातीमधील पहिला नगरसेवक0
0
Report
पुणे ग्रामीण पुलिस ने ओबीसी नेता लक्ष्मण हाके के मुंबई पैदल मार्च को रोक दिया
Pune, Maharashtra:काल पाटसमधून ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके पायी मुंबईकडे काढलेला पायी मोर्चा आज अखेर मध्येच थांबवण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आलंय...या काळात पुणे ग्रामीण एसपी संदीप सिंह गिल सलग दोन दिवस या मोर्चावर जातीने लक्षं ठेऊन होते...याचं महसूलमंञी बावनकुळे यांच्याशी थेट बोलणं करून दिलं आणि थेट मुंबईला निधालेला हा पायी मोर्चा सहजपूर गावात थांबवण्यात यश मिळवलं...पुणे एसपी संदीपसिंह गिल यांच्याशी आम्ही केलीली ही exclusive बातचीत...0
0
Report
Advertisement
