445001
शेतकरी न्याय यात्रेतून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाची पोलखोल करणार, आशिष खुलसंगे
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसची शेतकरी न्याय यात्रा शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत आहे. शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने आणि अतिपावसामुळे नापिकीचे संकट उभे राहिले आहे. कोळसा खाणीमुळे शेती पिकांचे नुकसान होत आहे. पीक विमा मिळवण्यात अडचणी आहेत आणि पांदण रस्ते योजना रखडली आहे. सरकार 'लाडकी बहिण' योजनेचा प्रचार करत असताना, शेतकऱ्यांना दुसऱ्या हाताने लुटून उध्वस्त करत असल्याचा आरोप आशिष खुलसंगे यांनी केला आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नीट पेपर लीक के विरोध में नागपुर में कांग्रेस का बड़ा प्रदर्शन
Nagpur, Maharashtra:नीट पेपर फुटी प्रकरणी नागपुरात आज काँग्रेसकडून सरकारविरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. नीट पेपर फुटीमुळे विद्यार्थ्यांच्या करिअरच मोठे नुकसान झाले असून सरकार गंभीर नसल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला संघ मुख्यालयाजवळ असलेल्या बडकस चौकात युवक काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात आले. यावेळी युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्रीय शिक्षा मंत्री आणि सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मोठा पोलीस बंदोबस्त ही यावेळी ठेवण्यात आला होता.0
0
Report
बीजेपी ने मोदी- कुंभ पर व्हॉट्सऐप स्टेटस विवाद पर कड़ा आंदोलन शुरू किया
Satara, Maharashtra:सातारा - कोरेगावातील माजी नगरसेवक तथा शिवसेना शिंदे गटाचे नेते फिरोज इसाक काझी उर्फ मुन्नाभाई काझी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रयागराज कुंभमेळ्याबाबत व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याचा आरोप करत भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी कार्यालय आणि कोरेगाव पोलीस ठाण्यात निवेदन देत संबंधितावर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तालुकाध्यक्ष निलेश यादव आणि शहराध्यक्ष दीपक फाळके यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रशासनाला निवेदन दिले. धार्मिक भावना दुखावणे, समाजात तेढ निर्माण करणे आणि देशाच्या सर्वोच्च पदाचा अवमान केल्याप्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.एकूणच कोरेगाव तालुक्यात भाजप आणि शिवसेनेत या घटनेमुळे तू तू में में सुरू झाली आहे.0
0
Report
नागपूर में भीषण गर्मी के बाद शाम को बारिश ने राहत दी
Nagpur, Maharashtra:नागपूर -दिवसभराच्या तीव्र उष्णतेनंतर सायंकाळी पाचनंतर नागपुरात पावसाच्या सरी -- सकाळपासून नागपुरात उष्णतेची तीव्रता प्रचंड होती, मात्र दुपारी साडेचार नंतर अचानक वातावरणात बदल झाला सोसायट्याच्या वारा, ढगांच्या गडगडासह शहरातील काही भागात पाउस कोसळला.. त्यामुळे प्रचंड अशा उष्णतेपासून नागपूरकरांना थोडा दिलासा मिळाला आहे दरम्यान नागपूर प्रादेशिक हवामाना विभागाने मात्र पुढील तीन दिवस विदर्भात उष्णतेचा अलर्ट दिला आहे.अमरावती अकोला आणि वर्धा येथे उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे0
0
Report
Advertisement
मानोरा-कारंजा मार्ग पर कार पलटने से एक व्यक्ति घायल
Washim, Maharashtra:अँकर:वाशीम जिल्ह्यातील मानोरा-कारंजा मार्गावर कुपटा फाट्याजवळ भरधाव कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने कार पलटी होऊन अपघात झाला.कार कारंजाहून मानोराकडे जात असताना हा अपघात घडला. गाडीत एकच व्यक्ती होती.अपघातात कारमधील व्यक्ती किरकोळ जखमी झाली असून सुदैवाने गंभीर दुखापत टळली.मत्र या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे.0
0
Report
कागल के हर PHC में वार के अनुसार बदले बेडशीट, प्रशासन की नई पहल
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये एक अभिनव आणि लक्षवेधी उपक्रम राबवण्यात आला आहे. रुग्णालयातील स्वच्छता आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी आता प्रत्येक दिवशी वारानुसार बेडशीट बदलले जात आहेत. विशेष म्हणजे या बेडशीटवर थेट त्या दिवसाचा वार छापण्यात आला आहे. त्यामुळे रुग्ण आणि नातेवाईकांचा संभ्रम दूर होऊन आरोग्य व्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ होत आहे. साधी पण प्रभावी कल्पना वापरून कागल तालुक्यातील आरोग्य विभागाने ग्रामीण आरोग्य व्यवस्थेत सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्यामुळेच हा उपक्रम सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. आपण पाहतोय वारानुसार बेडशीट आल्यामुळे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कुचराई होत नाही... काही ठिकाणी एक बेडशीट अंथरले की तेच बेडशीट उलटे करून बेडशीट वापरले जायचे.. आता मात्र तसं करता येणार नाही.. आरोग्य विभागाने प्रत्येक बेडशीट वर वार टाकून घेतले जातात. त्यामुळे अशाच पद्धतीचे उपक्रम राज्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये राबवावेत अशा प्रकारची मागणी होऊ लागली आहे..0
0
Report
अहिल्यानगर के सरजेपुरा में अघोरी बाबा शिव सोनवणे गिरफ्तार
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरच्या सर्जेपुरा परिसरात अघोरी विद्या आणि गूढ शक्तीचा जाणकार असल्याचे सांगणारा भोंदू बाबा शिव सोनవणे याला तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे... या भोंदू बाबाने “घराखाली सोने दडलं आहे” असे सांगून महेश काळोखे या व्यक्तीला चक्क स्वतःचे घर पाडण्यास भाग पाडलं...विशेष म्हणजे या भोंदू बाबाने महेश काळोखे यांच्या कडून 50 हजार रूपये देखील घेतले...पीडित महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केल्यानंतर पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने कारवाई करत शिव सोनवणे याला ताब्यात घेतले आहे... आणखी किती नागरिक या भोंदूबाबाच्या जाळ्यात अडकले आहेत याचा तपास आता शहरातील तोफखाना पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे0
0
Report
Advertisement
सातारा में आंधी-बारिश के बीच पेड़ गिरने से यातायात बाधित
Satara, Maharashtra:सातारा - साताऱ्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाट अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. दुपारी अचानकच सातारा शहरासह भागात ढग दाटून आले आणि त्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर झाडे कोसळल्याचे चित्र पाहायला मिळालं. वाढेफाटा चौकाचा ठिकाणी रस्त्यावर झाड कोसळल्याने या ठिकाणची वाहतूक ठप्प झाली आहे. तर वादळी वारे आणि पावसामुळे आंबा बागांचे नुकसान झाले आहे0
0
Report
सोलापुर में MD ड्रग मामला: 950 ग्राम Mephadrone के साथ 4 आरोपी गिरफ्तार – चौकाने वाला खुलासा
Solapur, Maharashtra:सोलापुर में MD ड्रग मामला: दुर्लभ रिकॉर्ड मात्रा में 950 ग्राम MD ड्रग जप्त, चार के विरुद्ध प्राथमिकी दर्ज; रिजवान खान और साहिल पिरजादे को गिरफ्तार किया गया है। मुंबई से सोलापुर के मेफेड्रोन कनेक्शन की चर्चा है। सोलापुर शहर पुलिस की गुप्त सूचना पर नामी महाविद्यालय परिसर में MD ड्रग की मौजूदगी का खुलासा हुआ। गुन्हे शाखा की टीम ने तत्काल घेराबंदी कर एक संदिग्ध कार पकड़ी; जाँच में 950 ग्राम MD ड्रग और तकरीबन 10 लाख रुपए मूल्य की कार जप्त की गई। कुल मिलाकर दो करोड़ रुपए के ऐवज के साथ कार्रवाई। चार आरोपियों में से दो को पुलिस ने गिरफ्तार किया है, जबकि बाकी की तलाश जारी है।0
0
Report
नितेश राणे ने मत्स्य व्यवसायियों को इलेक्ट्रिक नावों के इस्तेमाल का दिया सुझाव
Chendhare, Maharashtra:इलेक्ट्रिक नावों के इस्तेमाल से खर्च में कमी और ईंधन बचत के बारे में मंत्री नितेश राणे मछुआरों को सलाह देते हैं। इसके अलावा भरडखोल में आधुनिक मत्स्यबंदर के निर्माण का भूमिपूजन 167 करोड़ रुपये से किया जाना है, यह कार्यक्रम नितेश राणे के हस्ते हुआ। राणे के स्वागत में सुनील तटकरे भी उपस्थित थे; ग्रामस्थों की भारी भीड़ रही और रथयात्रा निकाली गई।0
0
Report
Advertisement
65 वर्षीय महिला PVC पाइप में फंसी, दमकल ने सुरक्षित बचाव किया
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी-चिंचवड के काळेवाडी पाचपीर चौक के पास आज दोपहर एक 65 वर्षीय वृद्ध महिला का पैर पानी की पाइपलाइन में फँस गया था. श्रीमती स्मिता भागवत कासारे का घुटना तक PVC पाइप में फँस गया था जिसे लगभग 200 मिलीमीटर चौड़ा और 4–5 फीट गहरा बताया गया. जानकारी मिलते ही पिंपरी मुख्य अग्निशमन केंद्र का बचाव दस्ते मौके पर पहुंचा. घटना की गंभीरता देखते हुए अतिरिक्त कर्मी और अत्याधुनिक उपकरण मँगवाए गए. बैटरी ऑपरेटेड ग्राइंडर कटर, हाइड्रोलिक कटर और पेट्रोल इंजिन कटर की मदद से बेहद सावधानी से बचाव कार्य किया गया. महिला कर्मियों ने लगातार संवाद बनाये रखा और उसे मानसिक सहारा दिया. लगभग दो घंटे के अथक प्रयासों के बाद फायर ब्रिगेड ने महिला को सुरक्षित बचा लिया.0
0
Report
पनवेल स्टेशन पर शेड की कमी, बढ़े प्लेटफॉर्म पर यात्रियों को गर्मी का सामना
Navi Mumbai, Maharashtra:पनवेल रेलवे स्टेशन परिसरात कर्जत लोकल मार्गासह विविध कामे सुरू आहेत, त्यामुळे प्लॅटफॉर्म च्या रचनेत बदल करण्यात आले असून , रेल्वे फलाटाच्या मागे थांबत असल्यामुळे वाढीव प्लॅटफॉर्मवर शेड नसल्याने प्रवाश्यांना उन्हात पायपीट करावी लागत असल्यामुळे शेड बसवण्याची मागणी करण्यात आली आहे।0
0
Report
नागपूर MIDC में चोरी: चार गिरफ्तार, एक नाबालिग शामिल
Nagpur, Maharashtra:नागपूरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आयसी चौक परिसरातील मंगळवार बाजारात ज्वेलर्ससह चार दुकाने फोडून चोरट्यांनी तब्बल ४२ लाख रुपयांचा मुद्देमालाची चोरी केली होती. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत चार चोरांना अटक केली असून त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. आरोपींकडून २८ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ८ मेच्या पहाटे एमआयडीसी परिसरातील मंगळवार बाजारात असलेल्या मोनाली ज्वेलर्स, मोनाली स्टील, जय भोले किराणा तसेच आणखी एका किराणा दुकानाला चोरट्यांनी लक्ष्य केले होते. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीवी फुटेज तपासण्यात आले असता चार संशयित युवक चोरी करताना दिसून आले. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी काही तासांतच आरोपींचा माग काढत त्यांना अटक केली0
0
Report
Advertisement
कांद्य के दाम गिरने से किसान आक्रोशित, 1500 प्रति क्विंटल अनुदान की मांग
Lasalgaon, Maharashtra:लासलगाव बाजार समितीत कांद्याला लिलावात प्रतिक्विंटल जास्तीतजास्त 1652 रुपये, कमीतकमी अवघे 112 रुपये तर सरासरी 700 ते 1000 रुपये दर मिळाला कमीतकमी 112 रुपये इतका दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला मिळाला म्हणजेच किलोला केवळ 1 रुपया 12 पैसे इतकाच दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे यातून उत्पादन खर्च तर दूरच वाहतूक खर्च आणि मजुरि खर्च निघणे मुश्किल झाल्याने अत्यंत तोट्या कांदा विक्री करावा लागत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याने महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना यांच्या वतीने विक्री झालेल्या तसेच विक्रीसाठी येणाऱ्या कांद्याला प्रतिक्विंटल 1500 रुपये अनुदान देण्याची मागणी करण्यात आली आहे अन्यथा आठ दिवसांनंतर कोणतीही पूर्वसूचना न देता तीव्र स्वरूपाचे रास्ता रोको किंवा रेल रोको सारखे आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला0
0
Report
मोदी की आवाहन पर प्रतिक्रिया: हंसराज अहीर ने एस्कॉर्ट वाहनों से बचने का पत्र गृहविभाग को भेजा
Chandrapur, Maharashtra:टायटल:---पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद, हंसराज अहीर यांनी एस्कॉर्ट वाहने नको असल्याचे दिले पत्र अँकर:-- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखातातील युद्धजन्य स्थितीचा विचार करता केलेल्या काटकसरीच्या आवाहनाला देशभरातुन प्रतिसाद मिळत आहे. चंद्रपूरचे माजी खासदार, माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे माजी अध्यक्ष हंसराज अहीर यांनी एस्कॉर्ट वाहने नको असल्याचे पत्र गृहविभागाला दिले आहे. इंधन वाचविण्यासाठी छोटे-छोटे प्रयत्न आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले ते. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या अन्य आवाहनांनाही जनतेने प्रतिसाद देण्याचं आवाहन अहीर यांनी केले. बाईट १) हंसराज अहीर, माजी अध्यक्ष, राष्ट्रीय मागावर्गीय आयोग आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर0
0
Report
चंद्रकांत पाटल ने आव्हाड पर उंट-घोड़े की टिप्पणी पर हमला किया
Sangli, Maharashtra:जितेंद्र आव्हाडांनी घोड्यावर नव्हे, उंटावर बसून यायला पाहिजे होतं-मंत्री चंद्रकांत पाटलांचा आव्हाड यांना खोचक टोला.. अँकर - घोड्यावर नव्हे तर उंटावर बसायला पाहिजे होतं,असा टोला भाजपाची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी लगावलाय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंधन वाचवण्याच्या केलेल्या आवाहनानंतर जितेंद्र आव्हाड्यांकडून घोड्यावर बसून मोदींच्या आव्हानाची खिल्ली उडवण्यात आली आहेत यावरून चंद्रकांत पाटलांनी जितेंद्र आव्हाड्यांवर टीका करताना,आव्हाडांनी खरंतर उंटावर बसले पाहिजे,कारण ते ज्या समूहाचं प्रतिनिधित्व करतात तो समूह उंटावरून येतो,ते चुकून घोदयावर गेले, कारण घोडा म्हंटलं,की छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत येतो,पण ते कुठे शिवाजी महाराजांना मानतात,असा टोला मंत्री चंद्रकांत पाटलांनी,राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना लगावला आहे,ते सांगलीमध्ये बोलत होते.0
0
Report
Advertisement
