445001
शेतकरी न्याय यात्रेतून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाची पोलखोल करणार, आशिष खुलसंगे
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसची शेतकरी न्याय यात्रा शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत आहे. शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने आणि अतिपावसामुळे नापिकीचे संकट उभे राहिले आहे. कोळसा खाणीमुळे शेती पिकांचे नुकसान होत आहे. पीक विमा मिळवण्यात अडचणी आहेत आणि पांदण रस्ते योजना रखडली आहे. सरकार 'लाडकी बहिण' योजनेचा प्रचार करत असताना, शेतकऱ्यांना दुसऱ्या हाताने लुटून उध्वस्त करत असल्याचा आरोप आशिष खुलसंगे यांनी केला आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
मोदा इंदोरा बायोमास बैंक में आग, धान भूसा लाखों रुपये का नुकसान
Nagpur, Maharashtra:नागपूर - शेजारच्या शेतातील आगीची ठिणगी वाऱ्यामुळे थेट धानाच्या भुसा जळून राख... - नागपुर जिल्ह्याचा मौदा येथील इंडोरा बायोमास बँक परिसरात लागली होती आग - अंदाजे ३ हजार टन धान भुसा जळाल्याची माहिती, पूर्णसाठा जळून राख - उन्हाचा तडाखा आणि जोरदार वारा त्यामुळे आग मिळा वेगाने पसरली . - कंपनीचे कोट्यवधी रुपयाचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज... - मौदा आणि रामटेकहून अग्निशामक विभागाने दाखल,पाण्याचे टँकरने पाण्याचा केला मारा.... - आटोक्यात आणण्यासाठी मोठी धडपड, अखेर आग नियंत्रणात - रिलायनस् इंडस्ट्रीजसाठी जाणारा साठा, इथेनॉल निर्मितीसाठी वापर - घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी,नआगीचे भीषण दृश्य - शेतकऱ्यांकडून पराळी खरेदी करणारी कंपनी, साठा नष्ट0
0
Report
मालेगांव में ट्रांसफॉर्मर शॉर्टसर्किट से 500 डाळिंब पेड़ जलकर राख, किसान की मेहनत
Nashik, Maharashtra:नाशिकच्या मालेगावी 500 डाळिंबाची झाडे, शेतीचे साहित्य आगीत जळून भस्मसात ट्रान्सफॉर्मरचा ठिणगीने उद्ध्वस्त केलं शेतकऱ्याचं स्वप्न.. ६ वर्षांची मेहनत काही मिनिटांत राख0
0
Report
करमाला के भोंदू बाबा पर आर्थिक धोखाधड़ी, पुलिस ने मामला दर्ज किया
Pandharpur, Maharashtra:करमाला तहसील के घोटी स्थित आश्रम में भोंदू बाबा मनोहार भोसले ने एक व्यक्ति को रास्ता निकालने के नाम पर पैसे धोखे से लिए। पहले 5,000 रुपए, फिर उनकी समस्या सुनने के लिए 50,000 रुपए लिए। समस्या हल कराने के लिए 1,50,000 रुपए की मांग की। उक्त व्यक्ति ने मनोहर भोसले को 1,11,000 रुपए दिए। इसके बाद उन्हें धागा बाँधने के लिए एक भस्म वाले पुड़ी भी दी गई। कुछ दिनों बाद भी समस्या हल नहीं हुई। अंत में 1,77,000 रुपए देकर भी कुछ फायदा नहीं हुआ। मामले में करमाला पुलिस ठाणे में आर्थिक फसवणुका का मामला दर्ज किया गया।0
0
Report
Advertisement
सातारा के अशोक जाधव ने अकेले पहाड़ पर बना दी 3.5 किलोमीटर सड़क
Satara, Maharashtra:सातारा-जवळील श्री सिलोबा गड येथे पूर्वी खडतर, घसरडा आणि अरुंद पायवाट होती. मात्र आता हा रस्ता स्वच्छ, सपाट आणि चालण्यासाठी योग्य झाला आहे. एका व्यक्ती ने निःस्वार्थ भावनेने हा बदलाव आणला होता—करंडी गावचे 67 वर्षाचे अशोक जाधव यांनी कुठलाही स्वार्थ… ना प्रसिद्धीची अपेक्षा… फक्त एकच ध्यास — आपल्या ग्रामदैवत सिलोबाप्रती श्रद्धा आणि स्वतःचा फिटनेस यातून हा 3.5 किलोमीटरचा रस्ता बनवला आहे. अशोक जाधवा यांच्या दिनक्रमात दररोज सकाळी हा डोंगरावर येऊन रस्ता करायचा, कमीत कमी 50 फुट रस्ता तयार करायचा. गेल्या एक वर्षापासून जवळपास साडेतीन किलोमीटरचा हा रस्ता अशोक यांच्या श्रमदानातून तयार झाला आहे. हा रस्ता फक्त या डोंगरावर सिलोबा भक्तांसाठी नाही, तर प्रत्येक ट्रेकर, भटक्या आणि निसर्गप्रेमीसाठी एक वरदान ठरत आहे। दशरथ मांझी यांच्या इतिहासाची हा निष्ठा-उद्भव उदाहरण आहे। गावकरी, नागरिक अशा प्रकारे या अवलिया व्यक्तिमत्वाला सलाम करतात。0
0
Report
शिर्डी में तापमान 42°C पहुँच गया, मंदिर परिसर में गर्मी से बचाव के उपाय लागू
Shirdi, Maharashtra:राज्यातील तापमान दिवसेंदिवस वाढत चालले असून अहिल्यानगर जिल्ह्यातही तापमान 42 अंशापर्यंत जाऊन पोहचले आहे.. शिर्डीत आलेल्या भाविकांचे ऊन्हापासून भाविकांचे संरक्षण व्हावे यासाठी साईबाबा संस्थानकडून मंदिर परिसरात उपाययोजना करण्यात आल्या आहेत.. मंदिर परिसरात मांडव टाकले असून विविध उपाययोजना केल्या आहेत.मात्र शिर्डीला येणाऱ्या साईभक्तांची संख्या मंदावल्याच बघायला मिल आहे..साईमंदिर परीसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...0
0
Report
मोहिते पाटील के लिए आधार नहीं, एकनाथ शिंदे पर भारी उम्मीद
Pandharpur, Maharashtra:मोहिते पाटील यांना आता कुठेही आधार राहिलेला नाही. त्यामुळे त्यांना अनाथांचा नाथ एकनाथ शिंदे आधार देतील अशी आशा आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबळकर यांनी डिवचले आहे. ते शिवसेनेत जात असतील तर आमचा काही आक्षेप नाही. त्यांनी मतदारसंघासाठी काही निधी आणला तर इथल्या लोकांचं भल होईल अस माजी खासदार नाईक निंबाळकर म्हणाले0
0
Report
Advertisement
नागपुर केंद्रीय जेल में चार कैदियों का कर्मचारी पर हमला, हालत खतरे से बाहर
Nagpur, Maharashtra:नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात चार कैद्यांनी मिळून एका कर्मचाऱ्याला वबेदम महाराण केल्याची घटना घडली आहे.. या घटनेत संदीप काळे (42 वर्ष) असे कारागृहातील कर्मचारी जखमी झाले आहे... काल दुपारच्या सुमारास मध्यवर्ती कारागृहाच्या बैरक क्रमांक दहा जवळ ही घटना घडली... * बैरक क्रमांक दहा जवळ काही कैद्यांमध्ये शाब्दिक वाद सुरू असताना कारागृहाचे कर्मचारी संदीप काळे तुरुंग अधिकारी संतोष मदने यांच्या सोबत त्या ठिकाणी गेले होते... तेव्हा शाब्दिक वाद करणाऱ्या कैद्यांना ताब्यात घेऊन वरिष्ठ तुरुंग रक्षक यांच्याकडे घेऊन जात असताना अचानक चार कैद्यांनी संदीप काळे यांच्याशी वाद घालत त्यांच्यावर हल्ला केला.. एका कायद्याने धातुसदृश वस्तूने काळे यांच्यावर वार केल्यामुळे ते जखमी झाले आहे.. त्यांना रुग्णालयात दाखলण्यात आले असून त्यांच्या प्रकृती धोक्याबाहेर आहे...0
0
Report
भीषण गर्मी से येवला शहर में तापमान 41–42°C, पानी आपूर्ति संकट की संभावना
Yeola, Maharashtra:येवला शहरासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कडाका मोठ्या प्रमाणात वाढला असून कमाल तापमानाचा पारा 41 ते 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे वाढत्या तापमानामुळे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असल्याने येवला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगासागर तलावाच्या पाणीपातळीत झपाट्याने घट होत असल्याचे चित्र समोर आले आहे यामुळे येवला शहराच्या पाणीपुरवठा यावर भविष्यात परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली0
0
Report
कोकण रेल्वे मार्ग पर दो दिन मेगाब्लॉक: ट्रैफिक और ट्रेन समय में बदलाव
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. कोकण रेल्वे मार्गांवर दोन दिवस मेगाब्लॉक.. कोकण रेल्वे मार्गवर नांदगाव रोड आणि कणकवली स्थानका दरम्यान नवीन अंडरपारच्या बांधकामासाठी ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.. यामुळे उद्या 30 एप्रिल आणि 1 मे रोजी या मार्गावरील दोन महत्त्वाच्या गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला असून प्रवाशांना काही काळ मनस्ताप सहन करावा लागणार आहे.. दादर - तिरुनेलवेली एक्सप्रेस ही उद्या आणि परवा नांदगाव रोड स्थानकावर 10 मिनिटे थांबून नियंत्रित केली जाईल.. तिरुवनंतीपुरम-लोकमान्य टिळक एक्सप्रेस ही गाडी मडगांव जंक्शन ते नांदगाव रोड दरम्यान 1 तास उशिराने धावणार आहे..0
0
Report
Advertisement
शिरवळ ग्राम पंचायत पोटनिवडणुक में दो गुटों के भिड़ंत, पुलिस लाठीचार्ज पर आरोप
Satara, Maharashtra:सातारा - शिरवळ येथे झालेल्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकी दरम्यान गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. मतदान केंद्रावर दोन गटांमध्ये वाद निर्माण झाल्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण बनली. या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सौम्य लाठीचार্জ केल्याचा आरोप करण्यात येत आहे.दरम्यान, लाठीचार्जमुळे संतप्त झालेल्या मतदारांनी पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली गेली आहे.0
0
Report
भाजपा ने संजय भेंडे को विधानपरिषद उम्मीदवार घोषित किया
Nagpur, Maharashtra:विदर्भातून विधानपरिषदेच्या निवडणूकीसाठी भाजपकडून प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे यांना उमेदवारी जाहीर झालीय. प्रस्थापितांऐवजी स्वयंसेवक, सहकारतज्ज्ञ, निवडणुकीचे मायक्रोप्लॅनर, संघटनात्मक कार्याच्या हातोटी असलेल्या संजय भेंडे यांना संधी मिळाली आहे. भाजपा शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी, संदीप जोशी आणि राजू पोतदार शर्यतीत होते... मात्र भाजपा नेतृत्वाने राजकीय वर्तुळात शांत, संयमी व मितभाषी अशा संजय भेंडे यांना संधी दिली. मागील काही निवडणुकींतील त्यांच्या पडद्यामागील कामगिरी मोलाची ठरलीय. संघ मुख्यालय असलेल्या मोहीते भागाचे ते कार्यवाहदेखील होते. भेंडे हे न्यू इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापकदेखील होते. सहकार क्षेत्रात त्यांनी प्रवेश केल्यावर कामाचा आवाका वाढला व २७ वर्षांहून अधिक काळापासून ते बॅंकिंग क्षेत्राशी जुळले राहिले. यावेळी संजय भेंडे यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी0
0
Report
अंबरनाथ में भाजपा-शिवसेना के बीच टकराव, सभागृह स्थगित
Ambernath, Maharashtra:अंबरनाथमध्ये पुन्हा एकदा भाजपा आणि शिवसेनेत जुंपली शहर समस्येची सभा स्थगित केल्याने भाजपाचे शिवसेना विरोधात निदर्शने अंबरनाथ नगरपालिकेमध्ये आज विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेमध्ये पुनर्वसन धोरण आणि शहरातील आरोग्याशी निगडित विषयांवर चर्चा करण्यात येणार होती. मात्र पत्र वाचण्याच्या वादातून शिवसेना आणि भाजपात सभागृहात जुंपली आणि त्यानंतर संख्याबळाच्या जोरावर शिवसेनेने सभाच तहकूब केल्याने गोंधळ निर्माण झाला. अंबरनाथ नगरपालिकाेत सत्ता संघर्षावरून भाजपा आणि शिवसेना यांच्यात गेल्या पाच महिन्यांपासून वाद सुरू आहे. या वादामुळे सभागृहातील कामकाजावर त्याचा परिणाम होताना दिसत आहे. शिवसेना आणि भाजपाच्या नगरसेवकांमध्ये पत्र वाचनाच्या विषयावरून वाद झाला. अंबरनाथमधील नगरपालिकेच्या थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपच्या तेजश्री करंजुले यांचा विजय झाल्यामुळे शिवसेनेला हा पराभव पचनी पडला नव्हता. शिवसेनेचे 27 नगरसेवक निवडून आलेले असतानाही नगराध्यक्ष पद हातातून गेल्यामुळे शिवसेना आणि भाजपा यांच्यात वादाची ठिणगी पडली होती. नगराध्यक्ष पद भाजपाकडे आणि संख्याबळाचे गणित शिवसेनेकडे असल्यामुळे त्याचा फटका शहर विकास कामांवर होताना दिसत आहे चंद्रशेखर भुयार , अंबरनाथ0
0
Report
Advertisement
अकोला में कथित लव जिहाद मामला: लड़की बची, बजरंग दल-पुलिस ने किया रेस्क्यू
Akola, Maharashtra:अकोल्यात कथित लव्ह जिहादचे प्रकरण समोर आले असून शहरात एकच खळबळ उडाली आहे. खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना उघडकीस आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हरियाणा राज्यातील फरीदाबाद येथील 24 वर्षीय तरुणीची सोशल मीडियावरून अकोल्यातील जमील काझी नावाच्या विवाहित युवकासोबत ओळख झाली. इंस्टाग्रामच्या মাধ্যমে सुरू झालेली ही मैत्री पुढे प्रेमसंबंधात बदलली. सुमारे आठ महिन्यांपूर्वी दोघांमध्ये संपर्क सुरू झाला होता. त्यानंतर संबंधित युवकाने तरुणीला अकोल्यात बोलावून घेतले आणि तिला आपल्या घरी पाच दिवस ठेवले, अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान, मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी फरीदाबाद येथे पोलिसांत दाखल केली होती. तंत्रज्ञानाच्या मदतीने लोकेशन ट्रॅक केल्यानंतर तरुणी अकोल्यात असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर कुटुंबीयांनी अकोल्यातील बजरंग दलाशी संपर्क साधला. बजरंग दल आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत तरुणीची सुटका करण्यात आली. तर आपल्या आई सोबत किरकोळ वाद झाल्याने रागाच्या भरात आपण निघून अकोल्यात आलो अशी माहिती पोलिसांना या मुलींना दिली आहे. या प्रकरणी आरोपी युवकाविरुद्ध फरीदाबाद पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास फरीदाबाद पोलीस करीत आहेत.0
0
Report
Vidarbha districts see rain today, relief from heat expected
Nagpur, Maharashtra:नागपूर विदर्भात आज अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून थोडा दिलासा मिळेल कालच उष्णतेची तीव्रतेत थोडी घट झाली .. त्यानंतर आज सकाळपासून उष्णतेच्या झळा कमी तीव्रतेच्या जाणून येत आहे... दरम्यान आज उष्णतेचा येलो अलर्ट असला तरी अवकाळी पावसाची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे0
0
Report
सोलापुर में यात्रा के दौरान चोरी करने वाली महिला गिरफ्तार, तीन लाख रुपए बरामद
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - चिमुकल्याला घेऊन यात्रेत चोरी करणाऱ्या महिला पोलिसांच्या जाळ्यात, शहर गुन्हे शाखेची कारवाई ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेत महिलांचे दागिने चोरणारी महिलेला शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. लहान मुलाला काखेत घेऊन नजर चुकून महिलांच्या गळ्यातील दागिने, पर्समधील पैसे लंपास करण्यात येत होते. या महिलेकडून दोन चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून 27 ग्रॅम वजनाचे सोने, 9.5 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, 6 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण तीन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.0
0
Report
Advertisement
