445001
शेतकरी न्याय यात्रेतून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाची पोलखोल करणार, आशिष खुलसंगे
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसची शेतकरी न्याय यात्रा शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत आहे. शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने आणि अतिपावसामुळे नापिकीचे संकट उभे राहिले आहे. कोळसा खाणीमुळे शेती पिकांचे नुकसान होत आहे. पीक विमा मिळवण्यात अडचणी आहेत आणि पांदण रस्ते योजना रखडली आहे. सरकार 'लाडकी बहिण' योजनेचा प्रचार करत असताना, शेतकऱ्यांना दुसऱ्या हाताने लुटून उध्वस्त करत असल्याचा आरोप आशिष खुलसंगे यांनी केला आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
चंद्रपूर पुलिस ने प्रशिक्षित कुत्तों की मदद से 700 ग्राम गांजा पकड़ा; 4 आरोपी गिरफ्तार
Chandrapur, Maharashtra:टायटल:---प्रशिक्षित श्वान पथकाच्या मदतीने चंद्रपूर पोलिसांनी गांजा हुडकून काढला गांजा, रामनगर पोलिसांची चंद्रपूर शहरातील बगड खिडकी परिसरात केली कारवाई अँकर:-- प्रशिक्षित श्वान पथकाच्या मदतीने चंद्रपूर पोलिसांनी गांजा हुडकून काढला. रामनगर पोलिसांनी चंद्रपूर शहरातील बगड खिडकी परिसरात ही कारवाई केली. कारवाई दरम्यान आरोपींनी ओसाड भागात लपवून ठेवलेला 700 ग्राम गांजा जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली. आरोपींनी अतिशय शिताफीने जमिनीखाली गांजा लपवून ठेवला होता. मात्र प्रशिक्षित श्वानांनी पुरून ठेवलेला गांजा हुडकून काढला. चंद्रपूर पोलिसांनी जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या वाढत्या तस्करी आणि विक्री वर आळा घालण्यासाठी प्रशिक्षित श्वान पथक सज्ज केले आहे. याच प्रशिक्षित श्वान पथकाने जिल्ह्यातील पहिली यशस्वी कारवाई केली。0
0
Report
एमआयएम की बैठक से एकजूटता का संदेश: विधान परिषद चुनाव के लिए तैयार
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर मध्ये आज विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने एम आय एम पक्षाची बैठक झाली या बैठकीत प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी उपस्थित नगरसेवकांना मार्गदर्शन केले आणि संख्याबळ नसलं तरी विधान परिषद निवडणूक स्वबळावर लढायचं असा निश्चय एमआयएम पक्षाने केला इम्तियाज जलील ON विधान परिषद निवडणूक बैठक - राजकारणात काहीही शक्य आहे, आम्ही जेव्हा ही निवडणूक लढवण्याचा ठरवलं त्यावेळी देखील आम्हाला माहीत होतं की आमच्याकडे आकडे किती आहेत, आणि समोरच्या पक्षाकडे किती मतं आहेत - मात्र तरी देखील आम्हाला एक संदेश द्यायचा होता, की एमआयएमपक्षाची मते ही एकजूट आहेत, कुठल्याही परिस्थितीत ते फुटणार नाही आणि कुणालाही ते मतदान करणार नाही - आमच्यावरही खूप दबाव होता, मात्र तरी आमच्या सर्व सदस्यांनी निर्णय घेतला होता की आम्हालाही निवडणूक लढवायची आहे, आणि आता आम्ही ती निवडणूक लढत आहे - आम्हाला जेवढे मत पाहिजे त्यापेक्षा अधिक मतं आम्हाला मिळतील असा आम्हाला विश्वास आहे ON ऑपरेशन टायगर आणि TMC - 2029 ही देशातील शेवटची निवडणूक असणार आहे, त्यांनतर पुन्हा भाजप जर निवडून आली तर या देशात निवडणूक होणार नाही - कारण ज्या प्रकारे विरोधी पक्ष मुक्त भारत करत आहेत पैशाच्या जोरावर, जसे त्यांनी पश्चिम बंगाल मध्ये केले, आणि आज महाराष्ट्र मध्ये जे सुरू आहे, हा सर्व त्याचाच एक भाग आहे. - हा लोकशाहीचा देश आहे आपण 1947 पासून आपल्याला हेच माहीत होतं की या देश जे आहे ते लोकशाही आहे पण दुर्दैवाने मागच्या काही वर्षात या लोकशाहीला संपवून हुकूमशाही दादागिरी आणण्याचा घातक प्रयत्न सुरू आहे - आम्ही या सर्व गोष्टी ंची थट्टा करतो, जे या पक्षामध्ये जात आहे त्यांच्यावरही कसा दबाव आणला जातो, तुम्ही आमच्या सोबत जर नाही आले तर तुमच्यावर कशाप्रकारे गुन्हे दाखल करतो, हे सर्व दमदाटी करून सुरू आहे हे देशासाठी चांगले नाही. ON कलीम कुरेशी - मी जेव्हा आमदार होतो त्यानंतर मी खासदार होतो, तेव्हापासून मी सतत बोलतोय की हा राशन दुकानाचा जो कारभार आहे, ते सरकारच्या आणि मंत्र्यांच्या देखरेख मध्ये सुरू आहे सर्वच शहरांमध्ये असं सुरू आहे. - आमच्या शहरातील देखील पुरवठा अधिकारी या सर्व गोष्टींमध्ये सामील आहे, फक्त पोलिसांना हे माहीत नव्हतं. - हा फक्त आपल्या शहरापुरतं मर्यादित विषय नाही तर हा संपूर्ण राज्यभरात जाळे पसरलेला विषय आहे - महाराष्ट्रातून हे धान्य कशाप्रकारे गुजरातला जाते, गुजरात मध्ये यात भेसळ कशी होते, आणि हेच धान्य एक्सपोर्ट कसे होते, आणि पुन्हा बाजारात कसे येते, यामागे खूप मोठे रॅकेट आहे - यात अनेक शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक हे सहभागी आहेत. - एका शाळेला खिचडी तयार करण्यासाठी किती तांदूळ देण्यात येतो, आणि त्यातील अर्धा तांदूळ त्यांच्याकडे पोहोचतो आणि अर्धा तांदूळ विकून त्याचं कमिशन मुख्याध्यापकांना मिळते, हे सर्वात मोठे रॅकेट आहे - मी मागे देखील सांगितले होते की यामध्ये भारतीय जनता पार्टीचा मोठा नेता आणि आता छगन भुजबळ साहेब आणि त्यांचे समीर भुजबळ ते सर्व ठरवतात की या शहराचं काम एका माणसाला द्यायचा आहे, प्रामाणिकपणे यांच कमिशन त्यांच्यापर्यंत जातं आता जेव्हा मी यांच्यावर bोट ठेवला तर त्यांना मी एक विनंती करतो तुम्ही एक पत्र सीबीआयला पाठवा, जे काही औरंगाबाद मध्ये घडलं आहे, ते चुकीचं झालेला आहे लोक आमच्यावर बोट ठेवत आहेत. - याची जर चौकशी झाली तर अनेक राशन दुकानदार हे जेलमध्ये असतील, अनेक शाळांचे मुख्याध्यापक हे जेलमध्ये असतील. - आमची विनंती आहे पोलीस आयुक्तांना की यासाठी एक विशेष एसआयटी स्थापन करून त्याची चौकशी करा तेव्हा तुम्हाला कळेल की किती मोठे रॅकेट आहे ON निदा खान - जेव्हा सविस्तर बोलावसं वाटेल तेव्हा यावर सविस्तर बोलू. (बोलणे टाळले)0
0
Report
धुळे ग्रामसभा में वारस हक रद्द प्रस्ताव पर भारी तनाव, पुलिस ने हस्तक्षेप कर स्थिति शांत की
Dhule, Maharashtra:धुळे ग्रामसभा में वारस हक रद्द प्रस्ताव पर भारी तनाव, पुलिस ने हस्तक्षेप कर स्थिति शांत की। जिसके बाद ग्रामसभा फिर से शांतिपूर्ण ढंग से चली और बाकी विषयों पर चर्चा के साथ ठराव मंजूर किया गया।0
0
Report
Advertisement
डोंबिवली की कचरा गाड़ी में महिला शव; हत्या या आकस्मिक मौत की जांच जारी
Kalyan, Maharashtra:कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ डोंबिवली खांबालपाडा भागात कचरा उचलणाऱ्या घंट्या गाड्यांची पार्किंग केली जाते. त्यातील अडगळीत असलेल्या एका बंद घंटागाडीत हा मृतदेह होता. स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर या महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन मृत महिलेच्या नातेवाईकांचा शोध पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे. मात्र या महिलेचा मृतदेह इथे कसा आला? हा आकस्मात मृत्यू आहे की हत्या याचा देखील पोलीस तपास करत आहेत.0
0
Report
गुहागर किनारपट्टी सफाई अभियान पर प्रमोद जठार के बोल से राजनीतिक उबाल
Ratnagiri, Maharashtra:गुहागर - रत्नागिरी.. भास्करराव तुम्ही आमचे मित्र आहात, तुम्ही गुहागरमध्ये कितीही कचरा केलात तरी साफ कारण्याचे काम भाजपचे कार्यकर्ते करतील..... प्रमोद जठार देखील तुम्हाच्या तालमीत वाढलाय लवकरात लवकर भेटू..... भाजप आमदार प्रमोद जठार यांच्या वक्तव्यामुळे चर्चाना उधाण. गुहागर किनारपट्टी स्वच्छता मोहीम करताना भाजपचे विधानपरिषद आमदार प्रमोद जठार यांची गुहागरचे आमदार भास्कर जाधवांबद्दल बोलताना आमदार जठार यांचे विधान. लवकरात लवकर भेटू या जठार यांच्या विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण0
0
Report
अकोला जिले में मानसून की तेज शुरुआत, सातपुड़ा क्षेत्र में नदी-नाले उफान पर
Akola, Maharashtra:अकोला जिले में गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विविध ठिकाणी हजेरी लावण्यास सुरुवात केली असून आज अकोट तालुक्यातील सातपुडा परिसरात जोरदार पाऊस बरसला. या पावसामुळे परिसरातील नद्या-नाले वाहू लागले असून खिरखुड येथील नदीही पहिल्याच पाण्यात दुथडी भरून वाहताना दिसली. नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. सातपुडा परिसरात यावर्षीच्या मान्सूनचा जोरदार प्रारंभ झाल्याने शेतकऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे दिलासा मिळाला असून खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना गती मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, खिरखुड येथील नदीला आलेले पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पहिल्याच पावसात नदी वाहू लागल्याने गावकऱ्यांनी आनंद व्यक्त करत मान्सूनचे स्वागत केले आहे.0
0
Report
Advertisement
संचिता हत्या केस: उज्ज्वल शर्मा की एंट्री ने बढ़ाया तहलका
Vasai-Virar, Maharashtra:संचिता मृत्यू प्रकरणात आता ‘उज्ज्वल शर्मा’ची एंट्री उज्ज्वल शर्मा संचिता हिचा छळ करत होता पैसे घेत होता आणि परत करताना अपमानास्पद बोलत होता हे मेसेज उज्ज्वल शर्माने संचिता हिला पाठवले होते. ‘साजन घर’ या मालिकेच्या सेटवर तो संचिता हिचा सहकलाकार होता. जर उज्ज्वल चॅटमध्ये संचिता हिच्याशी अशा प्रकारे बोलत असेल, तर सेटवर त्याचे वर्तन कसे असेल याचा अंदाज लावता येतो. संचिता हिने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता, त्यामागे उज्ज्वलच कारणीभूत होता... अस पोलिस तपासात समोर आले आहे.0
0
Report
मुंबई में चाय पावडर में भेसळ: 900 किलोग्राम पावडर व 17 किलोग्राम रंग जब्त
Mumbai, Maharashtra:मुंबईत अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई समोर आली आहे. अंधेरी पश्चिम येथील गिल्बर्ट हिल रोड परिसरात चहा पावडरमध्ये भेसळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. छाप्यामध्ये तब्बल २ लाख १८ हजार रुपयांहून अधिक किमतीचा भेसळयुक्त माल जप्त करण्यात आला आहे. चहा पावडरमध्ये रंग आणि पाणी मिसळून भेसळ केली जात असल्याचे तपासात आढळून आले असून सुमारे ९०० किलो चहा पावडर आणि १७ किलो संशयित रंग जप्त करण्यात आला आहे. संबंधित आस्थापनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे.0
0
Report
नांदेड विधान परिषद चुनाव रद्द कर पारदर्शी प्रक्रिया शुरू करने की मांग प्रशांत इंगोलें ने की
Nanded-Waghala, Maharashtra:नांदेड विधान परिषदेची निवडणूक रद्द करण्याची मागणी उमेदवाराने केलीये. मतदार असलेले बहुंत् नगरसेवक हे गायब आहेत. त्यांना कुणी ओलीस धरून ठेवले आहे किंवा पैश्यांच्या अमिषाने te सहलीला गेले आहेत. हा आचार संहितेचा भंग असल्याने नांदेडची निवडणूक रद्द करून पुन्हा पारदर्शकपणे निवडणूक प्रक्रिया राबवावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रशांत इंगोले यांनी केलीये. याबाबत त्यांनी निवडणूक निरीक्षकांना निवेदन दिले आहे.0
0
Report
Advertisement
पानी कटौती: कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालय को टैंकर से पानी पहुँचाने की तैयारी
Kalyan, Maharashtra:पानी की आपूर्ति में कमी का बड़ा असर KDMC क्षेत्र पर पड़ा है. मुख्यालय को टँकर से पानी पहुँचाने की आवश्यकता है. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्र में पानी की कटौती का निर्णय किया गया है और मुख्यालय में पानी की टंकी खाली हो चुकी है, जिन्हें भरने के लिए टँकर मंगवाने पड़ रहे हैं. आने वाले कुछ दिनों में बारिश नहीं होती तो स्थिति और भी भयावह हो सकती है.0
0
Report
सोलापूर के तांदुळवाडी हादसे के बाद ठेकेदारों और अधिकारियों के खिलाफ कार्रवाई की मांग – मनोज जरांगे
Pandharpur, Maharashtra:सोलापूरच्या माळशिरस मधील तांदुळवाडी येथे विहिरीत पिक अप गेल्याने बुडून मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांची मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी भेट घेतली. पंढरपूर मधील बावचे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. ही हानी भरून येण्या सारखी नाही. लहान मुले आणि त्यांचे दुःख पाहिल्यानंतर पोटात आग पडते. जर रस्ता बनवतात आणि त्यानंतर ठेकदेराने केलेल्या चुकीमुळे असे गंभीर अपघात होत आहेत. एखाद कुटुंब उध्वस्त होत असेल तर फक्त ठेकेदारावर कारवाई नको. तर संबंधित अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे अस वक्तव्य जरांगे यांनी केले आहे. सरकारच्या हातात अधिकार आहेत त्यांनी कारवाई करावी. जेणे करून पुन्हा अशा घटना घडू नयेत.0
0
Report
कल्याण पूर्व में दिनदहाड़े युवक पर धारदार हमला, बन रहा ‘बिट्या भाई’ का नाम
Kalyan, Maharashtra:कल्याण पूर्वेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला वडिलांना दुकानात सोडून परतताना धारदार शस्त्राने मारहाण, गंभीर जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू; ‘बिट्या भाई’चे नाव चर्चेत, पोलिसांकडून तपास सुरू खडेगोलवली गावातील सोना कॉलनी परिसरात राहणारे आनंद सुविधार जयस्वाल यांना दुकानात सोडून त्यांचा मुलगा घरी परतत असताना कैलास पावशे रोड परिसरात काही जणांनी तरुणाला अडवून धारदार शस्त्राने मारहाण केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यामागे स्थानिक गुंडाचा हात असल्याचा आरोप जखमीच्या कुटुंबीयांनी केला आहे. जखमी भाऊ0
0
Report
Advertisement
रोहा घटना: प्रेमी ने प्रेमिका की हत्या कर आत्महत्या की
Chendhare, Maharashtra:रोह्यात प्रेमसंबंधांचा दुर्दैवी शेवट; प्रेयसीची हत्या करून प्रियकराची आत्महत्या .......... निडी गावातील घटनेने तालुक्यात खळबळ ........ शाब्दिक वादातून प्रकार घडल्याचा अंदाज ........ अँकर – रायगडच्या रोहा तालुक्यातील निडी गावात धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादानंतर प्रियकराने आपल्या प्रेयसीची हत्या केली आणि त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, निडी गावातील रोहित पाटील आणि तन्वी ताडकर यांच्यात प्रेमसंबंध होते. मुंबईला स्थलांतरित झालेल्या एका कुटुंबाच्या बंद घराची साफसफाई करण्यासाठी दोघे गेले होते. त्यावेळी त्यांच्यात काही कारणावरून शाब्दिक वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की संतापाच्या भरात रोहित पाटील याने तन्वी ताडकर हिची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यानंतर त्यानेही त्याच ठिकाणी गळफास घेऊन जीवन संपवले. सोमवारी सकाळी या घटनेची माहिती समोर येताच रोहा शहरात एकच खळबळ उडाली. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रोहा उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असून शवविच्छेदन अहवालानुसार मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.0
0
Report
वैनगंगा पर बैरेजेज: पूर्वविदर्भ की लाखों हेक्टेयर जमीन होगी स्थायी सिंचाई
Gadchiroli, Maharashtra:टायटल:--- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून वैनगंगा नदीवर बॅरेजेसचे उभारले जात आहे जाळे, पूर्व विदर्भातील हजारो हेक्टर शेतीला मिळणार शाश्वत सिंचन, वैनगंगा खोऱ्यात जलसमृद्धीकडे मोठे पाऊल अँकर:-- पूर्व विदर्भातील जलसंकट दूर करून शेतकऱ्यांना समृद्धीच्या मार्गावर नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जलसंपदा विभागाने वैनगंगा नदीवर महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांतील सिंचन क्षमता वाढविण्यासाठी नदीवर पूर्ण झालेले, बांधकामाधीन आणि प्रस्तावित बॅरेजेसचे (बंधारे) जाळे उभारण्यात येत आहे. वैनगंगा नदीच्या जलसंपत्तीचा अधिक प्रभावी वापर करून पूर्व विदर्भातील जलसमृद्धीचा मार्ग खुला करण्यात येत आहे. नदीवर टप्प्याटप्प्याने बॅरेजेस उभारल्यास सिंचन क्षमता वाढेल, एकापेक्षा अधिक पिके घेणे शक्य होईल आणि शाश्वत जलव्यवस्थापनाला चालना मिळणार आहे. चिचडोह बॅरेज, कोटगल बॅरेज, ऐनबोथला बॅरेज, डोंगरसावंगी बॅरेज, कळमगाव बॅरेज आदींच्या माध्यमातून शेतीसाठी सिंचन साधले जात आहे. यातील चिचडोह सुरू झाले आहे. तर कोटगल, ऐनबोथला, डोंगरसावंगी पूर्ण झाले की गडचिरोली आणि चंद्रपूरमधील 198 गावांतील 53,622 हेक्टर शेतीला शाश्वत पाणी मिळणार आहे. शेतकऱ्यांना एकापेक्षा जास्त पिके, पिण्याच्या पाण्याची हमी, औद्योगिक विकास आणि भूजल वाढ असा दुहेरी फायदा होणार आहे.0
0
Report
वाशीम में खाद वितरण में अनियमितता, किसानों में रोष
Washim, Maharashtra:वासिम के मंगरुलपीर स्थित खरीद-विक्रय संघ में खाद वितरण में अनियमितताओं के आरोप किसानों ने लगाए हैं. गोदाऊन में खाद उपलब्ध रहते हुए भी कई किसानों को 'खाद उपलब्ध नहीं' कहकर वापस भेजने से किसानों में रोष पैदा हो रहा है. इस मामले में शिवसेना पदाधिकारी अर्जुन सुर्वे ने संतप्त किसानों के साथ खरीद-विक्रय संघ में दौरा कर कर्मचाऱ्यों से जवाब माँगा. संतोषजनक उत्तर न मिलने पर उन्होंने कर्मचारियों की क्लास लगाई. इस दौरान कुछ समय तनावपूर्ण माहौल बना रहा. किसानों से समय पर और पर्याप्त मात्रा में खाद उपलब्ध कराने की मांग की गई.0
0
Report
Advertisement
