445001
शेतकरी न्याय यात्रेतून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाची पोलखोल करणार, आशिष खुलसंगे
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसची शेतकरी न्याय यात्रा शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत आहे. शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने आणि अतिपावसामुळे नापिकीचे संकट उभे राहिले आहे. कोळसा खाणीमुळे शेती पिकांचे नुकसान होत आहे. पीक विमा मिळवण्यात अडचणी आहेत आणि पांदण रस्ते योजना रखडली आहे. सरकार 'लाडकी बहिण' योजनेचा प्रचार करत असताना, शेतकऱ्यांना दुसऱ्या हाताने लुटून उध्वस्त करत असल्याचा आरोप आशिष खुलसंगे यांनी केला आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नेवासा में अतिक्रमण विरोधी मोर्चा, हिंदू आक्रोश के साथ दोषियों पर कार्रवाई की मांग
Shirdi, Maharashtra:Anc - अतिक्रमणाच्या तक्रारीनंतर भाजप पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज नेवासा येथे हिंदू आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नेवासा शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मारहाणीच्या घटनेचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी या मोर्चाच्या माध्यमातून केली जाणार आहे.या मोर्चाला हिंदुत्ववादी नेते आ.संग्राम जगताप, आ.गोपीचंद पडळकर आणि संग्राम बापू भंडारे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.. नेवासा शहरातून निघणाऱ्या या मोर्चाचा नगरपंचायत चौकात समारोप होणार आहे.विशेष म्हणजे, या मोर्चाच्या समारोपावेळी प्रमुख नेते नेमकी काय भूमिका मांडतात..? मोर्चा सुरू होण्य अगोदर हिंदुत्वादी संघटनांनी मोठी गर्दी या मोर्चासाठी केल्याचं बघायला मिळत आहे... हिंदूजनआक्रोश मोर्चाच्या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...0
0
Report
लातूर में पुलिस प्रताड़ना से महिला ने आत्महत्या, परिवार ने आरोपीयों से कार्रवाई की मांग
Latur, Maharashtra:लातूरच्या औसा तालुक्यातील नागरसोगा गावात धक्कादायक घटना घडली आहे... पोलिसांच्या छळाला कंटाळून महिलेने आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे... महिलेच्या आत्महत्येनंतर नातेवाईक आक्रमक झाले असून, दोषी पोलिसांवर कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे... याच मागणीसाठी नातेवाईकांनी औसा पोलीस ठाण्याच्या समोर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे... सध्या हे आंदोलन सुरू असून, दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांकडून केली जात आहे. रात्रीपासूनच गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी गावात मोठा बंदोबस्त ठेवला आहे.0
0
Report
क्लस्टर मुद्दे पर शिंदे बनाम गणेश नाइक का संघर्ष तेज, बड़े घर का वादा
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईत दहीहंडी निमित्त क्लस्टरचा मुद्दा पुन्हा एकदा उफाळून आलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घणसोली येथे आयोजित दहीहंडी उत्सवाला भेट देत तेथील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या क्लस्टर वर भाष्य केलेय. तुम्हाला हक्काची मोठी घरे दिल्याशिवाय एकनाथ शिंदे राहणार नाही. मोठं घर देण्याचं पुंण्याचं काम केलं पाहिजे. मोठं घर प्रत्येकाचं स्वप्न असतं ते पूर्ण करण्याचं काम महायुती सरकार करेल असा शब्द एकनाथ शिंदे यांनी दिलाय. त्यामुळे क्लस्टर वरून एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक असा संघर्ष पुन्हा एकदा पहायला मिळणार आहे.0
0
Report
Advertisement
No hospital access on tough roads, now another woman’s death
Buldhana, Maharashtra:बुलढाणा जिले के जळगाव जामोद तालुक्यात दुर्गम आदिवासी पाड्यावर पुन्हा एका महिलेचा मृत्यू झाला आहे. मागील आठवड्यात सर्पदंश झालेल्या २५ वर्षीय सादुरी खरात यांना रस्ता नसल्याने झोळीतून उपचारासाठी न्यावं लागलं होतं. उपचाराला विलंब झाल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी रस्त्याअभावी मोठ्या अडचणींचा सामना केल्याचं सांगितलं. अखेर सादुरी खरात यांचा मृत्यू झाला. या घटनेला काही दिवस उलटत नाहीत तोच शालकीबाई सोलंकी या महिलेचा काल मृत्यू झाला. आजारी पडल्यानंतर शालकीबाई सोलंकी यांनाही रस्ता नसल्याने झोळीतूनच उपचारासाठी न्यावं लागल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. दोन घटनांनी या दुर्गम आदिवासी पाड्यावरील रस्त्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हा प्रकार गावातच घडला असून आजारी व्यक्तीसाठी रुग्णवाहिका येत नाही कारण रस्ताच नाही. रुग्णाला वाहनातून नाही तर झोळीतून घेऊन जावं लागतं. मागील आठवड्यात सादुरी खरात यांच्या बाबतीतही हेच घडलं. सर्पदंश झाल्यानंतर उपचारासाठी त्यांना झोळीतून घेऊन जावं लागलं. आणि आता शालकीबाई सोलंकी यांच्या मृत्यूने ग्रामस्थांच्या चिंता आणखी वाढल्या आहेत. आजारी पडल्यावर वेळेत उपचार मिळतील का? नेहमी तेच तेच होत असल्याने ग्रामस्थांची निराशा स्पष्ट होती. आता या संपूर्ण प्रकरणातील सर्वात मोठा सवाल मुख्यमंत्री ग्रामसडक योजनांचा बोर्ड इथे आहे. प्रत्यक्षात वाहन जाईल असा रस्ता कुठे आहे? जर रस्ता पूर्ण झाला असेल तर तो दिसत का नाही? आणि जर रस्ता पूर्ण झालेला नसेल तर रस्ता झाल्याचा बोर्ड इथे कसा? नामांतरानंतरही रस्ता असा का दिसत नाही? सादुरी खरात असोत किंवा शालकीबाई सोलंकी—नावं वेगळी आहेत, घटना वेगळ्या आहेत—पण प्रश्न एकच आहे—रस्ता! कारण रस्ता नसेल तर रुग्णवाहिका पोहोचणार कशी? रुग्णालय वेळेत गाठणार कसं? वेळेत उपचार मिळणार कसे?0
0
Report
मराठा आंदोलन: नांदेड- वसमत मार्ग पर रस्तारोको, ट्रैफिक ठप
Nanded-Waghala, Maharashtra:ठिठिकाणी आंदोलन सुरुच असून आज नांदेडमध्ये वसमत कडे जाणाऱ्या रस्त्यावर रस्तारोको करण्यात आला. रस्तारोको मुळेतब्बल तासभर नांदेड वसमत महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. रास्तारोको आंदोलनादरम्यान पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. रास्तारोको आंदोलने दरम्यान रुग्णवाहिकेला मराठा आंदोलकांनी तात्काळ वाट मोकळी करून दिली. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा मराठा आंदोलकांनी दिला इशारा.0
0
Report
हिंजवडी IT पार्क से शुरू हुआ मोर्चा: हजारों कर्मचाऱी व ग्रामस्थ शामिल
Pimpri-Chinchwad, Maharashtra:हिंजवडी के रस्ते और अन्य नागरिका समस्याओं पर ध्यान आकर्षित करने के लिए हिंजवडी में मोर्चा आयोजित किया गया। इस मोर्चे में हिंजवडी IT पार्क के हजारों कर्मचाऱी और ग्रामस्थ शामिल हुए। मोर्चा इफोसिस सर्कल से शुरू होकर हिंजवडी के छत्रपति शिवाजी चौक तक जाएगा। इस मोर्चे में भाग लेने वालों से हमारे प्रतिनिधि कैलास पुरी ने बातचीत की।0
0
Report
Advertisement
पनवेल में दहीहंडी फोड़ते समय शॉक से पाँच जख्मी
Navi Mumbai, Maharashtra:पनवेल शहर के लाइन अळी क्षेत्र में दहीहंडी उत्सव के दौरान पांच लोग शॉक से जख्मी हो गए. दहीहंडी फोड़ते समय MSCB की खुली स्पर्श से गोपाळ जख्मी हुए; इसमें एक बच्चा भी शामिल था. पनवेल के विभिन्न अस्पतालों में उपचार हेतु भर्ती किया गया. दुर्घटना MSCB की चूक के कारण घटी.0
0
Report
8 घरफोड़ियों के तीन आरोपी गिरफ्तार, 6.31 लाख का माल जब्त
Nashik, Maharashtra:Nashik breaking * सराईत घरफोडी करणारे ३ आरोपी गुन्हешाखेच्या जाळ्यात * गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील ८ घरफोडीचे गुन्हे उघडकीस * संशयित आरोपी लकी भंडारे, उमेश ठोके आणि अजय बच्छिरे यांना पोलिसांकडून अटक * ४५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे लगड आणि ५८ हजारांची रोकड जप्त * कॅमेरा, पुरातन नाणी आणि सोन्याची लगड तयार करण्याचे साहित्य हस्तगत * एकूण ६ लाख ३१ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त * गुन्हेशाखा युनिट क्रमांक १ ची कामगिरी; आरोपींकडून ८ गुन्ह्यांची कबुली0
0
Report
वाशीम में पिछले 25 दिनों से बारिश नहीं, किसान दुष्काल घोषित करने की मांग कर रहे हैं
Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यात गेल्या २५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांवर मोठं संकट ओढवलं आहे.मानोरा, कारंजा आणि मंगरुळपीर तालुक्यात दुष्काळाचं सावट गडद होत असून,पावसाअभावी शेतातील पिकं सुकून जात आहेत.या परिस्थितीमुळे हताश झालेल्या मानोरा तालुक्यातील एका शेतकऱ्याने थेट सरकारकडे दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.'देवा भाऊ, दुष्काळ जाहीर करा. यंदा शेतकऱ्याचं काही खरं नाही,'असं म्हणत या शेतकऱ्याने शेतातूनच आपला संताप आणि व्यथा व्यक्त केली आहे.0
0
Report
Advertisement
दहीहंडी उत्सव में बिना अनुमति डीजे बजाने पर चार गिरफ्तारी
Rui, Maharashtra:दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग... विनापरवाना डीजे वाजवून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या ४ जणांविरुद्ध माळेगांव पोलिसात गुन्हा दाखल केला. माळेगाव पोलीस स्टेशन हद्दीत काही इसमांनी एकत्रितपणे दहीहंडी संघ जमवून विनापरवाना डीजे वाद्य वाजवून तसेच चिथावणीखोर स्वरूपाची गाणी वाजवून एकमेकांना खुन्नस देत सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याचे निदर्शनास आले. यावरून ४ जणांविरुद्ध माळेगांव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून यामध्ये डीजेची दोन्ही वाहने जप्त करण्यात आली आहेत....0
0
Report
हिंदू उत्सवों के दौरान डीजे पर लगी बंदिश पर सांसद संग्राम जगतاپ ने सवाल उठाए
Ahilyanagar, Maharashtra:हिंदूंचे सण हे केवळ दोन-तीन तासांचे आनंदोत्सव असतात. मात्र, काही लोक जाणीवपूर्वक अपप्रचार करून आपल्याच लोकांना चिथावण्याचे आणि उत्सवांवर गदा आणण्याचे काम करत आहेत," असा आरोप अहिल्यानगर येथील आमदार संग्राम जगताप यांनी केला. दहीहंडी उत्सवातील भाषणा दरम्यान साऊंड सिस्टीमवरील बंदीच्या मुद्द्यावरून संग्राम जगताप यांनी प्रशासकीय यंत्रणा आणि विरोधकांवर टीका केली. वर्षभरात गणपतीचे १० दिवस, नवरात्रीचे ९ दिवस आणि दहीहंडीच्या काही तासांसाठीच हे साऊंड वाजतात. मग त्यावरच एवढा आक्षेप का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. "रात्री १० वाजताच खाकी वर्दीवाले येऊन सिस्टीम बंद करायला सांगत असतील, तर आपण कायदा पाळतोच; पण हिंदू सणांच्या वेळीच असा त्रास का दिला जातो? त्यामुळे जनतेने यापुढे हिंदू परंपरेला आणि सणांना विरोध करणाऱ्यांना उघडे पाडण्याचे आवाहन करत संग्राम जगताप यांनी केलंआहे.0
0
Report
हिंगोली के सेनगांव में खेत-झगड़े में दो गुट भिड़े, वीडियो में महिलाएं मारपीट करती दिखीं
Hingoli, Maharashtra:अँकर - हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील वझर खुर्द येथे शेतीच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोघांवर सेनगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मारहाणीचा व्हिडिओ सध्या समोर आला असून फवारणीचे ट्रॅक्टर शेतीच्या धुऱ्यावरून नेण्याच्या कारणावरून हा वाद झाला आहे या मारहाणीचा व्हिडिओ आता समोर आला असून व्हिडिओमध्ये दोन महिला एकमेकींना मारहाण करताना दिसत आहेत. तसेच, एका महिलेच्या हातात शस्त्र असल्याचेही व्हिडिओमध्ये दिसून येत या घटनेनंतर सेनगाव पोलिसात दोघांवर गुन्हा दाखल झाले आहेत.0
0
Report
Advertisement
वाशीम में चोरियों की घटनाओं में बढ़ोतरी, हथियारबंद चोर खुलेआम घूम रहे
Washim, Maharashtra:वाशीम शहरासह जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून ,आता चोरटे हातात शस्त्र घेऊन खुलेआम फिरत असल्याचं समोर आलंय.वाशिम शहरातील गुरुप्रसाद कॉलनीत हातात चाकू घेऊन चोरीच्या उद्देशाने फिरणारा संशयित सीसीटीव्हीत कैद झाला आहे.या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून,नागरिकांनी पोलिसांना निवेदन देत रात्रीची पेट्रोलिंग आणि सुरक्षा व्यवस्था वाढवण्याची मागणी केली आहे.0
0
Report
मनमाड में सर्पदंश से 11 वर्षीय बच्चे की दर्दनाक मौत
Nashik, Maharashtra:सर्पदंशाने 11 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू...\nमनमाडच्या अमरधाम परिसरातील घटना..\nअरुण सुनील पवार असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव..\nसर्पदंशाने अरुण सुनील पवार या अकरा वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नाशिकच्या मनमाड मध्ये घडली.अमरधाम परिसरात राहणाऱ्या अरुण शाळेत घरी परतल्यानंतर पलंगावर असलेल्या सर्पाने त्याला दंश केले. त्याला उपचारासाठी मालेगाव येथे नेत असतांना रस्त्यात त्याची प्राणज्योत मावळली.मयत अरुण इयत्ता 5 वी शिकत होता .शाळेत हुशार आणि गुणी होता. त्याच्या आकस्मित निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.0
0
Report
हिंदू त्योहारों की आवाज़ पर रोक नहीं: योगेश कदम ने बापट को दिया सीधा चैलेंज
Ratnagiri, Maharashtra:दापोली - रत्नागिरी हिंदू सणांचा आवाज बंद होणार नाही; विद्याआनंद बापट यांच्या वक्तव्यावर योगेश कदम यांचं थेट आव्हान.. हिंदू सणांमधील ध्वनिप्रदूषणावरून पुण्यात विद्याआनंद बापट यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद पेटला आहे.. यावर खेडमधील दहीहंडी उत्सवातून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी बापट यांना थेट आव्हान दिले आहे.. "हिंदू सण आणि उत्सव परंपरेनुसार उत्साहातच साजरे होणार, त्यांचा आवाज कोणीही बंद करू शकत नाही," अशी ठाम भूमिका कदम यांनी मांडली असून,त्यांच्या या वक्तव्याने राजकीय व सामाजिक वर्तुळात नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.. बाईट मंत्री योगेश कदम..0
0
Report
Advertisement
