445001
शेतकरी न्याय यात्रेतून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाची पोलखोल करणार, आशिष खुलसंगे
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसची शेतकरी न्याय यात्रा शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत आहे. शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने आणि अतिपावसामुळे नापिकीचे संकट उभे राहिले आहे. कोळसा खाणीमुळे शेती पिकांचे नुकसान होत आहे. पीक विमा मिळवण्यात अडचणी आहेत आणि पांदण रस्ते योजना रखडली आहे. सरकार 'लाडकी बहिण' योजनेचा प्रचार करत असताना, शेतकऱ्यांना दुसऱ्या हाताने लुटून उध्वस्त करत असल्याचा आरोप आशिष खुलसंगे यांनी केला आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
आषाढी एकादशी के लिए पंढरपुर जा रहे भक्तों के लिए 116 अतिरिक्त एसटी बसें
Washim, Maharashtra:वाशीम: अँकर:आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळाने विशेष नियोजन केले आहे. वाशिम, रिसोड, कारंजा आणि मंगरूळपीर या चार आगारांतून २० ते ३० जुलैदरम्यान पंढरपूरसाठी ११६ जादा एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत. वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन ही व्यवस्था करण्यात आली असून भाविकांना सुरक्षित, आरामदायी आणि वेळेवर प्रवासाची सुविधा मिळणार आहे.0
0
Report
सांगली महापालिका पर केंद्रीय जीएसटी ने 34 लाख का दंड लगाया
Sangli, Maharashtra:Sng_mnp_gst सांगली महापालिका को केंद्रीय जीएसटी विभागाकडून 34 लाखांचा दंड अँकर - सेवा कर वेळेत न भरल्यामुळे सांगली महापालिकेला केंद्रीय जीएसटी विभागाकडून 34 लाखांचा दंड ठोठावला आहे. सांगली महापालिकेकडून 2015 ते 2017 या काळात महापालिकेने भाडेतत्त्वावर दिलेल्या दुकानगाळांवरील सेवाकर वेळेत भरला नव्हता.57 लाख रुपयांचा सेवा कर असताना केवळ 23 लाख रुपये महापालिकेकडून जमा करण्यात आले होते. उर्वरीत रक्कम भरण्याबाबतची नोटीस महापालिकेला बजावण्यात आली होती.मात्र ती अद्यापही भरली गेली नाही,त्यामुळे कोल्हापूरच्या केंद्रीय जीएसटी विभागाकडून सांगली महापालिकेला 34 लाखांच्या दंडाची नोटीस बजावत,स्मरण पत्र ही जीएसटी विभागाकडून महापालिकेला देण्यात आल आहे.0
0
Report
भंडारदरा धरण क्षेत्र में जोरदार बारिश, रंधा जलप्रपात विकराल; पर्यटकों पर रोक
Shirdi, Maharashtra:Anc - अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण परिसरात गेल्या चार दिवसांपासून पावसाचे जोरदार तांडव सुरू असून धबधबे ओसंडून वाहत आहेत.. पर्यटकांचे आकर्षण असलेल्या रंधा धबधब्याने अक्राळ विक्राळ स्वरूप धारण केलेय.. कळसूबाई शिखर परिसरात होत असलेल्या जोरदार पावसामुळे कृष्णवंती नदि प्रवाहित झाली असुन प्रवरा नदित जावून मिसळत आहे.. प्रवरा नदिवर दरीत कोसळणारा रंधा धबधबा आज प्रवाहित झाला असून धबधब्याने विक्राळ रूप धारण केले आहे.. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने या ठिकाणी पर्यटकांना तुर्तास बंदी घातलेली आहे..0
0
Report
Advertisement
श्रीरामपुर में धारदार हमला, समीर शाह घायल; 17 वर्षीय आरोपी ने सरेंडर
Shirdi, Maharashtra:श्रीरामपूर शहरात पुन्हा एकदा प्राणघातक हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आलीय..शहरातील कायदा और सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय...शहरातील वार्ड क्रमांक 2 मधील जयभीम चौक परिसरात काल दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास हा थरारक प्रकार घडला...भंगार व्यवसाय करणाऱ्या 32 वर्षीय समीर सुलतान शाह यांच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला...या हल्ल्यात समीर शाह गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत...दरम्यान, या घटनेनंतर अवघ्या काही तासांतच 17 वर्षीय मुख्य आरोपीने स्वतःहून पोलिस ठाण्यात जाऊन सरेंडर केल्याची माहिती समोर आलीय...मागील वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली...या प्रकरणी एकूण सहा आरोपींविरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यातला आला आहे.विशेष म्हणजे, गेल्या आठ दिवसांत शहरात प्राणघातक हल्ल्यांच्या तीन घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे श्रीरामपूरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.0
0
Report
हळदी के दाम बढ़े, किसान खुश, बाजार में आवक चार हजार क्विंटल
Washim, Maharashtra:वाशीम: हळदीच्या दरात वाढ झाल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मागील महिन्याच्या तुलनेत सरासरी एक हजार रुपयांची वाढ झाली असून काल बाजार समितीत ४ हजार क्विंटल हळदीची आवक झाली. काल कांडी हळदीला प्रति क्विंटल १४ हजार २०० ते १५ हजार ८७५ रुपये, तर गट्टू हळदीला १२ हजार ८५० ते १३ हजार ७०० रुपये दर मिळाला. हळदीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून आगामी काळात दर आणखी वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.0
0
Report
नाशिक डैम क्षेत्र में भारी बारिश से पानी बढ़ा; गोदावरी में 55 हजार क्यूसेक विसर्जन
Shirdi, Maharashtra:नाशिक येथील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ होऊन पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात सोडण्यात आला असून 55 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय...0
0
Report
Advertisement
पंढरपुर पुलिस ने तीन चोरी के मामलों में चार गिरफ्तार, लाखों के जेवरात बरामद
Pandharpur, Maharashtra:पंढरपुर शहर पुलिस ने नौ लाख तीस हजार रुपये मूल्य के चोरी हुए माल को जप्त कर कुल तीन मामले प्रकाश में लाए और चार व्यक्तियों को हिरासत में लिया है। एक मामले में मलशिरस पंढरपुर बस से यात्रा कर रही एक शिक्षिका महिला के तीन लाख पैंतीस हजार रुपये मूल्य के मंगलसूत्र की चोरी अज्ञात चोरों ने कर दी थी, जिसमें दो आरोपियों को हिरासत में लेकर उनसे 100% माल बरामद किया गया। द्वितीय मामले में विवाह समारोह के अवसर पर भीड़ का फायदा उठाकर बैग से पाँच लाख चासठ हजार रुपये के सोने के आभूषण चोरी हो गए थे; पुलिस ने एक आरोपी को हिरासत में लेकर माल बरामद किया। तृतीय मामले में पंढरपुर बस स्टेण्ड पर एसटी में चढ़ते समय भीड़ का फायदा उठाकर एक महिला के पैंताला हजार रुपये मूल्य का मंगलसूत्र चोरी हुआ; महिला आरोपी को हिरासत में लेकर उससे पूरा माल बरामद किया गया।0
0
Report
मोशी इमारत में फंसे नौ लोगों के रेस्क्यू के लिए एनडीआरएफ-आग टीमें जुटीं
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी चिंचवड के मोशी में अब भी इमारत में फंसे नौ लोगों को निकालने के लिए शर्तिया प्रयास जारी हैं। लष्कर, एनडीआरएफ, अग्निशमन दल और महापालिके की सभी इकाइयां रेस्क्यू ऑपरेशन में सहभागी हैं। कैंटीन में फंसे नौ लोगों से संपर्क न होने के कारण लाइफ डिटेक्टर और डॉग स्क्वाड के माध्यम से हलचल का पता लगाने का प्रयास किया जा रहा है। इस रेस्क्यू ऑपरेशन की शुरुआत कैसे हुई, इस बारे में पुलिस उपायुक्त गणेश इंगले से हमारे प्रतिनिधि कैलास पुरी ने बातचीत की।0
0
Report
रघुवीर घाट में बाढ़ जैसी बारिश, पर्यटक सावधानी बरतें—खतरे में पड़ी यात्रा
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. धबधब्यांचा रुद्रावतार! ढगफुटी सदृश्य पावसामुळे रघुवीर घाट धोकादायक; पर्यटकांना न जाण्याचे आवाहन.. रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रसिद्ध रघुवीर घाटात ढगफुटी सदृश्य पावसामुळे धबधब्यांनी अक्षरशः रुद्रावतार धारण केला आहे.. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये आणि कोयना धरणाच्या बॅकवॉटर परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे घाटातील धबधबे प्रचंड वेगाने कोसळत असून,पाण्यासोबत मोठमोठे दगड आणि माती वाहून येत असल्याने हा परिसर अत्यंत धोकादायक बनला आहे.. याचदरम्यान पर्यटनासाठी गेलेले खेड येथील काही तरुण अचानक वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहात अडकले होते;मात्र सुदैवाने प्रसंगावधान राखल्यामुळे ते थोडक्यात बचावले आहेत.. मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली भीषण परिस्थिती पाहता,पर्यटकांनी सध्यातरी रघुवीर घाटात जाणे टाळावे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे..0
0
Report
Advertisement
कारंजा में MD ड्रग्स बिक्री की तैयारी के तीन गिरफ्तार
Washim, Maharashtra:वाशिमच्या कारंजा शहरात पोलिसांनी मोठी कारवाई करत एमडी ड्रग्सची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना अटक केलीये या कारवाईत 7.41 ग्रॅम एमडी ड्रग्स, मोबाईल फोन आणि दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय कारंजा शहर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, सावरकर चौक परिसरात दोन जण प्रतिबंधित एमडी (मेफेड्रोन) ड्रग्सची विक्री करण्याच्या तयारीत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दोन पंचांसमक्ष दोघांची झडती घेतली. झडतीदरम्यान त्यांच्या ताब्यातून 7.41 ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त करण्यात आली.या प्रकरणातील आणखी एका साथीदाराचा शोध घेत पोलिसांनी रात्री सुमारे 1 वाजण्याच्या sुमारास त्याला त्याच्या घरातून अटक केली.या प्रकरणी तिन्ही आरोपींविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास कारंजा शहर पोलीस करीत आहेत。0
0
Report
अमरावती में पाइपलाइन फूटने से शहर पानी में डूब गया, ट्रैफिक बाधित
Amravati, Maharashtra:अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन पडले मोठे भगदाड; शहराला होणारा पाणी पुरवठा विस्कळीत पाईपलाईन मधून उंचउंच पाणी उडत असल्याने बघ्यांची मोठी गर्दी, वाहतुकीवर परिणाम अँकर :- अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन अचानक मोठे भगदाड पडल्याने अमरावती मोर्शी महामार्गावर काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. अमरावती-मोर्शी मार्गावरील नांदगाव पेठ येथील ही घटना असून अचानक पाईपलाईन फुटल्याने शहराला होणारा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. पाईपलाईनला अचानक मोठे भगदाड पडल्याने महामार्गावर पाणीच पाणी साचले असून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. पाईपलाईन मधून उंचउंच पाणी उडत असल्याने महामार्गावर बघ्यांनी मोठी गर्दी केली असून वाहतुकीवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे.0
0
Report
Kolhapur के ऐतिहासिक शाहू मिल की दीवार बारिश से ढही, संरक्षण की मांग तेज
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुरातील ऐतिहासिक छत्रपती शाहू मिल पुन्हा एकदा पडझडीच्या विळख्यात सापडली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मिल परिसरातील संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळला आहे. कोटीतीर्थ तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगतची ही भिंत ढासळली आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या औद्योगिक दूरदृष्टीचे प्रतीक असलेल्या या ऐतिहासिक वास्तूची दिवसेंदिवस होत असलेली पडझड चिंताजनक असून, या ऐतिहासिक ठेव्याचे जतन, संवर्धन आणि तातडीने संरक्षण करण्याची मागणी आता पुन्हा जोर धरू लागली आहे.0
0
Report
Advertisement
भारी बारिश से महाबळेश्वर तापोला रोड क्षतिग्रस्त, एकल मार्ग पर यातायात शुरू
Satara, Maharashtra:महाबळेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर तापोळा रस्ता खचला आहे. या रस्त्याला तब्बल ३० मीटर पर्यंत भली मोठी भेग पडली असून रस्ता अनेक ठिकाणी भेगाळला आहे. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणाची पाहणी केली असून सध्या एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. महाबळेश्वर वरून तापोळा कडे जाणारा एकमेव रस्ता असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.0
0
Report
शिर्डी साई संस्थान ने ब्रेक दर्शन शुल्क बढ़ाकर प्रति व्यक्ति 300 किया
Shirdi, Maharashtra:साईबाबांच्या 'ब्रेक दर्शन' शुल्कात 100 रुपयांची वाढ... साईबाबा संस्थानचा मोठा निर्णय... प्रोटोकॉल दर्शन पाससाठी प्रतिव्यक्ती 200 ऐवजी आता लागणार 300 रुपये... साई संस्थानमार्फत सकाळी, दुपारी आणि रात्री, तीन वेगवेगळ्या वेळेत दिले जाते सशुल्क प्रोटोकॉल दर्शन... सामान्य सशुल्क दर्शन पास आणि प्रोटोकॉल दर्शन पाससाठी एकच दर असल्याने भाविकांमध्ये होती नाराजी... साई संस्थानने घेतला प्रोटोकॉल दर्शन शुल्क वाढवण्याचा निर्णय... प्रोटोकॉल दर्शन घेणाऱ्या भाविकांना आता मोजावे लागणार प्रतिव्यक्ती 300 रुपये...0
0
Report
सोलापूर में बी2 भूमि निर्बंध हटाने पर आज विधानसभा में बयान
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - शहरातील बी 2 प्रकारात अडकलेल्या मिळकतीची सुटका करण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी निश्चित केला आहे. या संदर्भात आज विधानसभेत निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती आ. देवेंद्र कोठे यांनी दिलीय. शहरातील महसुली जमिनीच्या प्रश्नांवर महसूलमंत्र्यांनी मंगळवारी मंत्रालयात बैठक घेतली होती यावेळी शहरातील बी - 2 च्या जमिनींची सुटका करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सोलापूरकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या या प्रश्नावर आमदार देवेंद्र कोठे यांनी मंत्रालयात तसेच मुख्यमंत्र्यांकडे सतत याचा पाठपुरावा केला होता अखेर या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे.0
0
Report
Advertisement
