445001
शेतकरी न्याय यात्रेतून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाची पोलखोल करणार, आशिष खुलसंगे
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसची शेतकरी न्याय यात्रा शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत आहे. शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने आणि अतिपावसामुळे नापिकीचे संकट उभे राहिले आहे. कोळसा खाणीमुळे शेती पिकांचे नुकसान होत आहे. पीक विमा मिळवण्यात अडचणी आहेत आणि पांदण रस्ते योजना रखडली आहे. सरकार 'लाडकी बहिण' योजनेचा प्रचार करत असताना, शेतकऱ्यांना दुसऱ्या हाताने लुटून उध्वस्त करत असल्याचा आरोप आशिष खुलसंगे यांनी केला आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
गणेशोत्सव के दौरान सातारा के अनावाड़ी टोल पर रिकॉर्ड 60 हजार वाहन
Satara, Maharashtra:सातारा - उद्या राज्यात गणरायाचं आगमन होत आहे आणि त्यासाठी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील गणेशभक्त मोठ्या संख्येने आपल्या गावी निघाले आहेत. त्यामुळे अनेक टोल नाक्यांवर वाहनांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने आणि अवजड वाहतूक या महामार्गावरील बंद केल्याने अनेक गणेशभक्तांनी आता मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गाचा पर्याय मार्ग म्हणून वापर करत आहेत. यामुळे मोठा प्रमाणात साताऱ्यातील आनेवाडी टोल नाक्यावर पाहायला मिळत आहे. काल तब्बल ६० हजार गणेशभक्तांची वाहने या टोल नाक्यावरून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने गेल्याची माहिती टोल प्रशासनाकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गणेशोत्सवाच्या काळात हा आतापर्यंतचा विक्रमी वाहनांचा आकडा असल्याचं टोल प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी... त्याच बरोबर गणेश भक्तांना शासनाकडून मोफत टोल माफीचे पत्र मिळाले असले तरी जो गाडीवर लावलेला fasttag आहे त्यामधून देखील पैसे कट होत असल्याची तक्रार देखील गणेश भक्त करत आहेत.0
0
Report
वनमंत्री गणेश नाईक के कॉलर उड़वाने के बाद मुंबई में राजनीतिक बवाल
Navi Mumbai, Maharashtra:वनमंत्री गणेश नाईक यांनी उडवली कॉलर. उदयनराजे दोन्ही हातानी उडवतात तर नाईकांनी एका हाताने उडवली कॉलर. आजच्या कालखंडात नवी मुंबईचा चाललेला कारभार पाहून उदयनराजे सारखी दोन्ही हाताने नाही पण एकांतात असताना एका हाताने कॉलर टाईट करतो. नवी मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराचा आदर्श सर्वांना घ्यावा लागेल.0
0
Report
नागपुर में कृष्ण जन्माष्टमी के बाद भी दहीहंडी क्यों जारी है?
Nagpur, Maharashtra:नागपुर में कृष्ण जन्माष्टमी हो चुकी है और आठवड़ा उलट जाने के बाद भी नागपुर में दहीहंडी जारी है। गणेश स्थापना के समय आज भी नागपुर जिले के कुछ स्थानों पर दहीहंडी फूटी जाएगी। नागपुर समेत विदर्भ के कई स्थानों पर कृष्ण जन्माष्टमी के बाद भी इतने दिनों तक दहीहंडी फोड़ने का यह उत्सव क्यों चलता है, इसका कारण जानेंगे। बाइट — सुबोध आचार्य, बडकस चौक मित्रपरिवार दहीहंडी। पॉइंटर — भंडारा-गोंदिया, छत्तीसगढ़ और नागपुर जिल्हे के कन्हान तथा आस-पास के क्षेत्रों में ठी eight से नौ पथक दहीहंडी फोड़ने के लिए उपलब्ध रहते हैं। इसलिए पथकों की सुविधाओं के अनुसार दहीहंडी आगे पीछे होती है। अधिकतम पथक भागीदारी के लिए दहीहंडी की तारीख आगे पीछे की जाती है। मैं गणेशाष्टमी के एक या दो दिनों में दहीहंडी लेने के प्रयास कर रहा/रही हूँ; लगभग 72 घंटों में दहीहंडी फूटेगा/फूटे यह हमारा प्रयास है।0
0
Report
Advertisement
वनमंत्री गणेश नाइक ने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक पर तीखी टिप्पणी, रिक्षा बहस
Navi Mumbai, Maharashtra:वनमंत्री गणेश नाईक यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर केली सडकून टीका. रिक्षा किती असाव्यात याची नियमावली होती. नगरपालिकेला किती महापालिकेला किती पण ज्यांच्या जीवनामध्ये ढोंगीपणा आहे ज्यांच्यामध्ये बकासुर आहे भस्मासूर आहे अश्या लोकांनी रिक्षाचे परवाने इतके दिलेत की रिक्षा उभ्या करायला देखिल आता जागा नाहीत. इतक्या रिक्षा झाल्यात की आता रिक्षा चालवणे परवडत नाही शेवटी नियोजन लागतं. पाहिजे त्याला परमिट देण्याच्या धोरणावर नाईकांची टीका.0
0
Report
नवी मुंबई में सुबह से बारिश, पनवेल-उरण तक जारी
Navi Mumbai, Maharashtra:anchor- नवी मुंबईत पहाटे पासून पावसाची संततधार सुरु आहे, नवी मुंबई सह पनवेल उरण तालुक्यातही पावसाने हजेरी लावली असून, गणेशोत्सवाच्या तोंडावर वरुणराजाची हजेरी लावली असून हवेत गारवा पसरला आहे।0
0
Report
रत्नागिरी स्टेशन पर गणपति उत्सव के लिए कोकणवासियों का ड्रोन-तुतारी से स्वागत
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी- गणपति उत्सवासाठी कोकणात आलेल्या कोकणवासीयांचे स्टेशनवर स्वागत कोकण रेल्वे कडून रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर करण्यात आलं स्वागत तुतारी वाजवून आणि ड्रोनच्या माध्यमातून फुलांचा वर्षाव करून कोकण रेल्वे कडून कोकणवासियांचं स्वागत यावर्षी कोकण रेल्वे कडून जवळपास साडेतीनशेहून अधिक कोकण रेल्वेच्या जादा फेऱ्या कोकण रेल्वेच्या माध्यमातून लाखो कोकणवासीय कोकणात0
0
Report
Advertisement
रत्नागिरी के राजापुर हातिवले में चारपहिया वाहन दुर्घटना, 8–10 घायल
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी राजापूर हातिवले येथे चारचाकीचा भीषण अपघात; ८ ते १० जण गंभीर जखमी राजापूर : मुंबईहून गणपती उत्सवासाठी गावी निघालेल्या प्रवाशांच्या वाहनाला राजापूर तालुक्यातील हातिवले येथे भीषण अपघात झाला. रविवारी सकाळी हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या वाहनातून सुमारे १५ प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी ८ ते १० जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. हे सर्व प्रवासी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील कुणकावळे येथील असल्याचे समजते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक तरुणांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, राजापूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले असून अपघाताचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही。0
0
Report
चिपळूण के महामार्ग पर भीषण ट्रैफिक जाम; उड़ान पुल अधूरा
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. चिपळूणमध्ये महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी; उड्डाणपुलाच्या रखडलेल्या कामामुळे कोकणवासीयांचे अतोनात हाल.. मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण पंचायत समितीसमोर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.. उड्डाणपुलाचे काम अपूर्ण राहिल्याने गणेशोत्सवासाठी निघालेल्या कोकणवासीयांना मोठा फटका बसला आहे.. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या रखडपट्टीमुळे कोकणवासीयांचा यंदाचाही प्रवास अत्यंत खडतर ठरत असून, नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.. चिपळूण पंचायत समिती परिसरातील महामार्गावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी0
0
Report
तळकोकण में बाप्पा के आगमन की तैयारी, महंगाई भी भक्तों के कदम रोक न सकी
Oras Bk., Maharashtra:बाप्पाच्या आगमनासाठी तळकोकण सज्ज झालाय. बाप्पाच्या आगमनाला आता अवघे काही तास उरलेत त्यामुळे साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये गर्दी पहायला मिळतेय. बाजारपेठा भाविकांनी फुलल्या असून महागाईचा फटका बाप्पाच्या उत्सवाला बसलाय. बाजारात मिळणाऱ्या सर्वच वस्तू महाग झाल्या असल्या तरी महागाईची तमा बाळगता तळकोकणातील गणेश भक्त बाप्पाची सेवा आनंदाने आणि भक्तिभावाने करतात याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी0
0
Report
Advertisement
नांदगांव लोक अदालत ने 94 मामले निपटाए, 10.56 लाख रुपए की वसूली
Nashik, Maharashtra:नांदगाव लोक अदालतीत ९४ प्रकरणे निकाली - १० लाख ५६ हजार ६१० रुपयांची वसुली - दिवाणी, फौजदारी, वीजबिल, बँक व ग्रामपंचायत प्रकरणांचा समावेश.. नांदगाव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात आयोजित लोक अदालतीत तब्बल ९४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यात दावा दाखलपूर्व ६० आणि प्रलंबित ३४ प्रकरणांचा समावेश असून, विविध प्रकरणांतून १० लाख ५६ हजार ६१० रुपयांची वसुली करण्यात आली. न्यायाधीश जे.एम.अग्निहोत्री व पॅनल सदस्य विधिज्ञ शिवाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली लोक अदालत पार पडली..0
0
Report
नाशिक के येवल्यात डंपर ने दो मोटरसाइकिल सवारों को कुचला, दोनों की मौके पर मौत
Yeola, Maharashtra:नाशिकच्या येवल्यात नगर मनमाड महामार्गावर फत्तेबुरज नाका परिसरात भरधाव वेगात असलेल्या वाळू वाहणाऱ्या डंपरने दोघा मोटरसायकलस्वारांना चिरडले असून यात कोपरगाव येथील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे दोघांची ओळख पटेल असे कोणतेही कागदपत्र त्यांच्यासोबत नसल्याने मृतदेहाची ओळख पटवण्याचे आवाहन पोलिसांना आहे0
0
Report
सबक्लिक है: सासरे ने बहू पर कुल्हाड़ी से वार कर हत्या, फिर किया आत्महत्येचाचा प्रयत्न
Nagpur, Maharashtra:मयत सून आणि आरोपी सासरे यांचा फोटो जोडला आहे नागपूर जादूटोण्याच्या संशयातून सासऱ्याकडून सुनेची कुऱ्हाडीने घाव घालत हत्या त्यानंतर सासऱ्याने विहीरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न लक्ष्मी रविशंकर पाली असे मृत सुनेचे नाव आहे नत्थुमल पाली असे हत्या करणाऱ्या सासऱ्याचे नाव आहे सुनेने जादू टोणा करत मुलाचा जीव घेतला या संशयावरून पछाडलेल्या सासऱ्यानेच सुनेवर कुऱ्हाडीने घाव घालत तिचा खून केल्याची घटना यशोधरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पाहुणे ले आउट येथे घडलीय .त्यानंतर सासऱ्याने नंतर जवळच्या विहीरीत उडी घेऊन आत्महत्येचाही प्रयत्न केला. परिसरातील नागरिकांन धाव घेत त्याला विहिरीतून बाहेर काढले. याप्रकरणी यशोधरा नगर पोलीस पुढील तपास करत आहे0
0
Report
Advertisement
कोकण में लालपरी को सबसे अधिक पसंद, आज रत्नागिरी में 1100 बसें पहुंचेंगी
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. गणेशोत्सवासाठी कोकणात ‘लालपरी’लाच पसंती; आज रत्नागिरीत ११०० बसेस दाखल होणार, चिपळूण बसस्थानक हाऊसफुल.. गणेशोत्सवासाठी कोकणात परतणाऱ्या चाकरमान्यांनी यंदा प्रवासासाठी एसटीच्या 'लालपरी'ला सर्वाधिक पसंती दिली है.. बाप्पाच्या स्वागतासाठी आज संध्याकाळपर्यंत तब्बल ११०० बसेस रत्नागिरी जिल्ह्यात दाखल होणार असून, प्रवाशांच्या प्रचंड गर्दीमुळे चिपळूणचे शिवाजी नगर बस स्थानक लालपरीने पूर्णपणे हाऊसफुल झाले है..0
0
Report
मुंबई-गोवा मार्ग पर चिपळुण में भीषण ट्रैफिक जाम, उड़ान पुल का अधूरा काम गणेश उत्सव प्रभावित
Ratnagiri, Maharashtra:मुंबई-गोवा महामार्ग पर चिपळुण में भीषण ट्रैफिक जाम; उड़ान पुल के अधूरे काम का गणेश भक्तों को बड़ा नुकसान। अंकर गणेशोत्सव के लिए कोकण से मुंबई-गोवा मार्ग से निकलने वाले यात्रियों के लिए भारी परेशानी के बारे में बता रहे हैं। महामार्ग पर चिपळुण के उड़ान पुल का काम अधूरा रहने से शहर में कई किलोमीटर लंबी कतारें लग गईं। इस अधूरेकार्य के कारण यात्री घंटों फंसे हैं और गणेश भक्तों में भारी नाराज़गी है।0
0
Report
वाशिम में पोहरादेवी उर्दू स्कूल के शिक्षक पर धार्मिक तनाव फैलाने का आरोप, निलंबित
Washim, Maharashtra:वाशिम जिल्हा परिषदेच्या मानोरा तालुक्यातील पोहराडेवी उर्दू शाळेतील शिक्षकावर गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा परिषदेने निलंबनाची कारवाई केली आहे. मोहम्मद फुरकान शेख हसन असं निलंबित शिक्षकाचं नाव आहे. पुसद येथे २०२४ मध्ये आयोजित ‘कारवा ए उकाब’ कार्यक्रमात लहान मुलांना धार्मिक तेढ निर्माण करणारं प्रशिक्षण दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी मुंबईतील काळाचौकी पोलीस ठाण्यात शिक्षकासह सहा जणांविरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलम १९६ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कर्तव्यात कसूर, जिल्हा परिषदेची प्रतिमा मलीन करणे, मुलांमध्ये सांप्रदायिक द्वेषाचं बीजारोपण करणे आणि मुख्यालयी वास्तव्यास न राहणे, या आरोपांवरून जिल्हा परिषदेने ही कारवाई केली आहे.0
0
Report
Advertisement
