445001
शेतकरी न्याय यात्रेतून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाची पोलखोल करणार, आशिष खुलसंगे
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसची शेतकरी न्याय यात्रा शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत आहे. शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने आणि अतिपावसामुळे नापिकीचे संकट उभे राहिले आहे. कोळसा खाणीमुळे शेती पिकांचे नुकसान होत आहे. पीक विमा मिळवण्यात अडचणी आहेत आणि पांदण रस्ते योजना रखडली आहे. सरकार 'लाडकी बहिण' योजनेचा प्रचार करत असताना, शेतकऱ्यांना दुसऱ्या हाताने लुटून उध्वस्त करत असल्याचा आरोप आशिष खुलसंगे यांनी केला आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नवी मुंबई एयरपोर्ट ने व्यावसायिक उड़ानें शुरू कर 30 लाख यात्रियों का माइलस्टोन पार किया
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने व्यावसायिक विमानसेवा सुरू केल्यानंतर अवघ्या काही महिन्यांत 30 लाख प्रवाशांचा टप्पा पार केलाय. विमानतळावरून आता 46 शहरांसाठी हवाई कनेक्टिव्हिटी उपलब्ध झाली असून उदयपूर, जोधपूर, रांची, दरभंगा, गुवाहाटी और सिंधुदुर्ग या सहा नव्या शहरांचा लवकरच हवाई नेटवर्कमध्ये समावेश होणार आहे. विमानतळ सुरू झाल्यापासून आतापर्यंत सुमारे 22 हजार 500 व्यावसायिक विमानफेऱ्यांचे संचालन झाले आहे.0
0
Report
विदर्भ में वर्षा कमी से संत्रा फसल को नुकसान, गला और रोग से खतरा बढ़ा
Nagpur, Maharashtra:विदर्भात जुलै पाठोपाठ ऑगस्ट महिन्यातही पावसाची मोठी तूट आहे. संत्रा पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर जिल्ह्यात ही तूट 71 टक्के व अमरावती जिल्ह्यात 82 टक्के आहे. त्याचा परिणाम संत्र्यावर पडला आहे. मुबलक पाऊस न झाल्यामुळे संत्र्याची मोठ्या प्रमाणात गळ सुरु झाली आहे. मागच्या दोन आठवड्यात झाडावरचा गळून पडला आहे. भविष्यत पाऊस आला नाही तर ही गळ मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. त्यातच एक महिन्यापासून असलेले सलगचे ढगाळ वातावरण त्यामुळे संत्रा पिकाला बुरशीजन्य रोगाची लागण झाल्याने ही गळ वेगाने होत आहे.0
0
Report
नागपुर में दहीहंडी उत्सव: डीजे पर प्रतिबंध के बावजूद कार्यक्रम जारी
Nagpur, Maharashtra:नागपूर नागपूरात बडकस चौक मित्र परिवारातर्फे आज दहीहंडी उत्सव नागपूरात डीजेवर निर्बंध असले तरी डीजे लावणारच... बडकस चौक मित्र परिवाराची भूमिका संपूर्ण डीजे सिस्टीमही पोहचल्या आहे आणि लागलेल्या आहे तिथून मंडळाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे आमच्या प्रतिनिधींनी बाइट -- मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला आहे0
0
Report
Advertisement
राजगुरुनगर में पत्नी की हत्या के बाद बेटे पर हमला; आरोपी माजी सैनिक ने आत्महत्या कर ली
Khed, Maharashtra:खेड/पुणे - बायकोचा खून, मुलावर चाकूहल्ला; माजी सैनिक आरोपीची आत्महत्या, भीमा नदीकाठी आढळला मृतदेह राजगुरुनगरमध्ये पत्नीचा खून करून १७ वर्षीय मुलावर चाकूहल्ला केल्याच्या प्रकरणातील आरोपीची आत्महत्या. चांडोली गावच्या हद्दीत भीमा नदीकाठी झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे . माजी सैनिक महेंद्र दौंडकर यांनी राजगुरुनगर येथील राहत्या घरात पत्नी दीपा हिचा गळा आवळून खून केला होता. त्यानंतर त्यांनी त्यांचा १७ वर्षीय मुलगा अथर्व याच्यावर चाकूने हल्ला करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याचे समोर आले होते. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती. दरम्यान, घटनेनंतर महेंद्र दौंडकर हा बेपत्ता होता. त्यांचा शोध घेतला जात असतानाच आज सकाळी चांडोली गावच्या हद्दीत भीमा नदीकाठी त्यांचा मृतदेह आढळून आला. नदीकाठी एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह पोलिसांच्या निदर्शनास आला.0
0
Report
अमरावती में आठ महीनों में 33 हत्याएं, सांसद ने पुलिस-गृह मंत्री पर तंज
Amravati, Maharashtra:अमरावती शहर में पिछले 8 महीनों में 33 हत्या की घटनाएं हुईं, नागरिकों में भय फैल गया। कल दिनदहाड़े एक युवती की चाकू से निर्भय हत्या हुई। कांग्रेस सांसद बलवंत वानखड़े ने गृह मंत्री और पुलिस प्रशासन पर गम्भीर टिप्पणी की। कहा गया है कि गृह मंत्री का ध्यान नहीं, पुलिस की चाक-चौबंदी नहीं है। महिलाओं और बच्चों की सुरक्षा नहीं है। अमरावती में चौक-चौराहों पर खौफनाक घटनाएं हो रही हैं।0
0
Report
यवतमाल में रबीउल-अव्वल के अवसर पर वहदत-ए-इस्लामी ने पैगाम-ए-रहमत-ए-आलम अभियान शुरू किया
Yavatmal, Maharashtra:यवतमाल मध्ये रबिउल-अव्वल या पवित्र महिन्याच्या निमित्ताने वहदत-ए-इस्लामी, हिंदतर्फे ‘पैगाम-ए-रहमत-ए-आलम ’ या विषयावर सामाजिक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आत्महत्या, कन्या भ्रूणहत्या, व्यसनमुक्ती आणि पर्यावरण प्रदूषण या गंभीर सामाजिक प्रश्नांवर प्रबोधन केल्या जात आहे. पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास, वाढते प्रदूषण, व्यसनाधीनता, आत्महत्या और कन्याभ्रूणहत्या या समस्यांकडे केवळ प्रशासकीय किंवा कायदेशीर प्रश्न म्हणून न पाहता सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून पाहण्याची गरज असल्याचे પ્રा. वहाब मलक यांनी प्रबोधन कार्यक्रमात सांगितले.0
0
Report
Advertisement
गोंडिया में भूमि अधिग्रहण मामले में अदालत ने अधिकारी कार्यालय और शासकीय वाहन जप्त किए
Bhandara, Maharashtra:उपविभागीय अधिकाऱ्यांची खुर्ची सह कार्यालयातील साहित्य आणि शासकीय वाहन जप्त. दिवाणी न्यायालयाच्या आदेशानंतर गोंदियात कारवाई. भूसंपादनाच्या वाढीव मोबदल्याचा वाद.0
0
Report
डिंभे-मानिकडोह बोगदा पर देवदत्त निकम का कड़ा विरोध, सरकार से संशय
Manchar, Maharashtra:मंचर/पुणे. जीवात जीव है तो पर्यंत डिंभे-माणिकडोह बोगदा होऊ देणार नाही - देवदत्त निकम Anc - जीवात जीव है तोपर्यंत डिंभे - माणिकडोह बोगद्याला विरोध करू, हा बोगदा होऊ देणार नाही व बोगद्याचे सर्वेक्षणही होऊ देणार नाही. अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांनी मांडताना आमदार वळसे पाटील यांनीच राज्य सरकार बरोबर बोगदा होण्यासाठी पत्रव्यवहार केला होता व आता विरोध करत आहेत असा प्रश्न आमदार दिलीप वळसे पाटील यांना विचारला आहे. ज्या बोगद्याच्या मुद्द्यावर वळसे पाटलांनी शरद पवारांची साथ सोडली होती आता तो बोगदा मंजूर झाला असल्याने वळसे पाटील पुन्हा शरद पवारांकडे येणार का असा प्रश्नही देवदत्त निकम यांनी मंचर येथील पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला आहे.0
0
Report
एसटी के एनसीएमसी कार्ड के मुद्दे: लंबी कतारें, लाभ नहीं; महिलाएं-बुजुर्ग सबसे अधिक परेशान
Chendhare, Maharashtra:मुदतवाढ असूनही सवलतीचा लाभ मिळेना ...... प्रवाशांना नाहक आर्थिक भुर्दंड आणि मनस्ताप ...... एनसीएमसी कार्डसाठी तासनतास रांगा एसटीच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह ...... अँकर - सवलत धारक प्रवासासाठी एसटीने सुरू केलेल्या एनसीएमसी कार्डबाबत कमालीची गोंधळाची स्थिती आहे. त्याचा मनस्ताप आणि आर्थिक भरदंड प्रवाशांना सहन करावा लागतो आहे. या कार्डच्या वापरासाठी 14 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ दिल्याचे अधिकारी सांगत असते तरी कंडक्टर सवलतीचा लाभ देत नसल्याने प्रवासी वर्गात संतापाचे वातावरण आहे. योग्य नियोजन नसल्याने एसटीने सक्ती केलेल्या एनसीएमसी कार्ड साठी प्रवाशांना तासनतास रांगा लावून उभे राहावे लागत आहे. त्यात महिला आणि वयोवृध्द प्रवाशांची संख्या मोठी आहे. याबाबत एसटीने योग्य नियोजन करून प्रवाशांना सहज रित्या हे कार्ड उपलब्ध होईल याची तजवीज करावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.0
0
Report
Advertisement
यवतमाळ केन्द्रीय सहकारी बैंक चुनाव: 491 मतदाओं में 325 मृत, धोखाधड़ी के आरोप
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ असून संस्था गटातील 491 पैकी तब्बל 325 मतदार मयत आहेत. बोगस मतदानाच्या हेतूनेच हा प्रकार केल्याचा खळबळजनक आरोप बँक बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष संतोष बोरेले यांनी केला आहे. याबरोबरच मतदारसंघ रचना तसेच मतदार यादी बेकायदेशीर आणि विसंगत असल्याचा आक्षेपदेखील बोरेले यांनी घेतला. जिल्हा बँकेचे संचालक मंडळ वाढविताना राजकीय पुढाऱ्यांनी स्वतःच्या हितासाठी शासनाचा आदेश धुडकावून बेकायदेशीर आदेश पारित केला. या प्रकारामुळे येणाऱ्या निवडणुकीत उपेक्षित गटाचे प्रतिनिधित्व हिरावून घेतले जाणार असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला.0
0
Report
अहिलनगर में मेफेन इंजेक्शन और गांजे की खेती के तीन मामले गिरफ्तार
Ahilyanagar, Maharashtra:अहिलनगर में नशे के लिए प्रयुक्त मेफेन टर्मेन इंजेक्शन की बिक्री करने वाले तीनों को गिरफ्तार किया गया है. कोतवाली पुलिस ने 24 घंटे में तीन अलग-अलग कार्रवाइयों के दौरान चार को हिरासत में लिया. उनके पास से 1 लाख 15 हजार रुपये की 40 इंजेक्शन और एक मोटरबाइक जप्त. केडगाव वैष्णवनगर में घर के कॉम्पाउंड में अवैध गांजे की खेती करने वाले विकास उमाप के ऊपर कार्रवाई. उनसे 18 किलो 250 ग्राम वजन का लगभग 1 लाख 82 हजार 500 रुपये का गांजा जप्त. साथ ही पुणे बसस्टैंड क्षेत्र से चोरी गया मोबाइल सीसीटीवी की मदद से खोजकर मोहम्मद इमरान शेख को हिरासत में लिया गया. इन तीन कार्रवाइयों में लगभग 3 लाख 50 हजार रुपये के सामान जप्त.0
0
Report
सांगली में गणेशोत्सव-दहीहंडी के दौरान डॉल्बी-डीजे पर पाबंदी और लेज़र लाइट प्रतिबंध
Sangli, Maharashtra:स्लग - आगामी गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवामध्ये डॉल्बीसह लेझर लाईटवर निर्बंध.. अगणकर सांगली जिल्ह्यात दहीहंडी आणि आगामी गणेशोत्सवामध्ये प्लाजमा,लेझर लाईटवर निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच डॉल्बी,डीजेच्या आवाजावर प्रतिबंध घालण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या पार पडलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी गणेशोत्सव व दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून सामाजिक संघटना, गणेशोत्सव मंडळांची बैठक पार पडली. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुख, महापौर यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये आगामी सण-उत्सवामध्ये मिरवणुकी दरम्यान नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक असणाऱ्या डॉल्बी,डीजे यांच्या आवाज मर्यादेवर प्रतिबंध घालण्यात आले आहेत, तसेच प्लाजमा,लेझर लाइट,लेझर बीम,शार्पि वापरावर निर्बंध असणार असल्याचे स्पष्ट करत नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला.0
0
Report
Advertisement
आदित्य ठाकरे के उपोषण से महाराष्ट्र सरकार पर दबाव बढ़ा; पुणे में आंदोलन तेज
Nashik, Maharashtra:आदित्य ठाकरे Byte point - उपोषणाला बसलेले आहे बाकी सगळे ताकत द्यायला आलो आहे - त्यांच्या काही खूप मोठ्या मागण्या नाही - मुख्य मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे - सरकारकडून टोलवाटोलवी केली जात आहे - अगदी साध्या मागण्या आहे - राहुलजी यांनी देखील काल आदिवासी उपोषणाला पाठिंबा काल दिला आहे - पुण्यात देखील असे आंदोलन सुरू होते सरकारने उठवले - रस्ते बघा, कारभार बघा,काय चालले आहे - उपोषण करून कोणी मरत असेल तर या सरकार ला काही फरक पडत नाही On पुणे रिल स्टार - ते खूप मोठे सामाजिक कार्य करत आहे - कायद्यानुसार काय काम कसे असले पाहिजे ते ते दाखवत असतात - आता काय त्यांच्या घरी NIA पाठवणार आहे का On बापट मारहाण - dj वरूनच चर्चा ते करत आहे ,dj लावले पाहिजे की नाही - अनेक या गोष्टींवर चर्चा केली पाहिजे - समृद्धीवर दरोडे पडत आहे - हे काय चालले आहे - देशात काय चालले आहे On नवनीत राणा - त्यावर नको - प्रत्येक शहरात काही गोष्टी मान्य असतात काही मान्य नसतात - सर्वांनी मिळून जो निर्णय घेतला तो मान्य असला पाहिजे - मुंबईत देखील अनेक काही ठराविक मतदार संघात बळच dj लावला जातो त्रास देण्यासाठी - काही लोकांच्या सांगण्यानुसार Dj लावण्यात येतो On राम मंदिर - चंदा चोरी झाली ही तुम्ही मान्य केले आहे - मंदिराच्या बॉडीवर माणसे नेमली कोणी - मिश्रा , चंपत राय यांची नेमणूक कोणी केली होती - अनेक हिंदूंची त्या मंदिराशी आस्था जोडलेली आहे - एवढी वर्ष लोक सांगत आहे चंदा चोरी होत आहे,तुम्ही CEO नेमत आहे - एक प्रकारे तूम्ही हे मान्य करत आहात की चंदा चोरी झालेली आहे - उपमुहुमनात्री आहे,तलाठकथाईत शिवसेनेचा वारसा पुढे. नेताही त्यांनी उत्तर द्यावे - नुसता आरक्षणाचा मुद्दा नाही,धनगर समाज आंदोलन करत आहे आदिवासी समाज आंदोलन करत आहे,महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यांनी आंदोलन सुरू आहे - आंदोलन करण्याची वेळ का आली - कारण हे सरकार प्रश्न सोडवू शकत नाही - शहर कोलमडली आहे गाव गोलमडली आहे - सुपर alnino येणार आहे ,कधी ही चर्चा मुख्यमंत्र्यांकडून ऐकले ka - मुख्यमंत्री फक्त राजकारण करत आहे - इन्फ्रास्ट्रक्टर collapse झाले आहे - मुख्यमंत्री त्यांचा राजीनामा घेणार असे वाटत नाही - वेज नॉनव्हेज सारखे वाद भाजपच्या राज्यातच का होते - काही तरी मोठे घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.. - मी येऊन गेलो पाहणी करून गेलो,संजय राऊत यांनी देखील मोर्चा काढला - अनेक रस्ते तसेच आहे - कोपरी जवळ मोठे खड्डे आहे0
0
Report
गेटवे ऑफ इंडिया के पास अन्वरी फेरी रुक गई; 38 यात्री सुरक्षित बचाए गए
Mumbai, Maharashtra:मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया परिसरात समुद्रात फिरण्यासाठी गेलेली फेरीबोट अचानक बंद पडल्याने काही काळ प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आज रात्री साडेआठच्या सुमारास ‘अन्वरी’ फेरीबोट गेटवे ऑफ इंडियापासून सुमारे दीड नॉटिकल मैल समुद्रात असताना अचानक बंद पडली. या बोटीवर 34 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर असे एकूण 38 जण होते. घटनेची माहिती कंट्रोल रूमकडून मिळताच बिट क्रमांक 1 चे पोलीस शिपाई अभिजित शिंदे आणि पोलीस नाईक गुरव यांनी तातडीने परिस्थितीचा आढावा घेत मदतीसाठी जवळच्या बोटींचा शोध सुरू केला. यावेळी ‘आझाद हिंद’ फेरीबोट जवळ असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी बोटीचे मालक जुनेद मुल्ला यांच्याशी संपर्क साधून ‘आझाद हिंद’ बोटीच्या क्रू मेंबर्सना घटनास्थळी पाठवले. त्यानंतर ‘आझाद हिंद’ बोट तातडीने बंद पडलेल्या ‘अन्वरी’ बोटीपर्यंत पोहोचली आणि तिला टो करून रात्री 9 वाजून 10 मिनिटांनी गेटवे ऑफ इंडिया जेट्टी क्रमांक 2 येथे सुखरूप आणण्यात आले. या घटनेत बोटीवरील सर्व 34 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे0
0
Report
दहिसर में टैक्सी-रिक्शा मीटर मिलावट से यात्री ठगी: पांच गिरफ्तार
Mumbai, Maharashtra:मुंबईच्या दहिसरमध्ये टॅक्सी आणि रिक्षाच्या भाडे मीटरमध्ये तांत्रिक फेरफार करून प्रवाशांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. दहिसर पोलिसांनी कारवाई करत पाच आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून तब्बल पाच टॅक्सी-रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांना माहिती मिळाली होती की, टॅक्सी आणि रिक्षांच्या मीटरमध्ये LED रनिंग किटसारखे बनावट तांत्रिक डिव्हाइस बसवून मीटरमध्ये छेडछाड केली जात आहे. या माध्यमातून सामान्य प्रवाशांकडून अधिक भाडे आकारून त्यांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचा आरोप आहे. या प्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 1293/2026 अंतर्गत कलम 318(4) आणि महाराष्ट्र मोटार वाहन नियमांतील संबंधित कलम 145(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत जोएब देशमुख, अमीन पठाण, रियाझ शेख, नाजीर पटेल आणि आनंद कुमार राय या पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी पाच काळ्या-पिवळ्या टॅक्सी-रिक्षांसह मीटरमध्ये फेरफार करण्यासाठी वापरलेले LED सर्किट आणि इतर डिव्हाइस जप्त केले आहेत. सपोनि निलेश साळुंके यांच्या नेतृत्वाखाली गुंडा विरोधी पथकाने ही कारवाई केली असून, मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्यांवर पोलिसांकडून कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.0
0
Report
Advertisement
