445001
शेतकरी न्याय यात्रेतून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाची पोलखोल करणार, आशिष खुलसंगे
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसची शेतकरी न्याय यात्रा शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत आहे. शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने आणि अतिपावसामुळे नापिकीचे संकट उभे राहिले आहे. कोळसा खाणीमुळे शेती पिकांचे नुकसान होत आहे. पीक विमा मिळवण्यात अडचणी आहेत आणि पांदण रस्ते योजना रखडली आहे. सरकार 'लाडकी बहिण' योजनेचा प्रचार करत असताना, शेतकऱ्यांना दुसऱ्या हाताने लुटून उध्वस्त करत असल्याचा आरोप आशिष खुलसंगे यांनी केला आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
पंढरी की तरफ रवाना पालखी: लाखों वारकरी आषाढी एकादशी की तैयारियों में
Nashik, Maharashtra:संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पंढरीच्या दिशेने रवाना होत आहे या निमित्ताने हजारोच्या संख्येत वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी झालेले आहेत...ताल मृदुंगाचा गजर करत विठूरायाचं नाम स्मरण करत अनेक वारकरी आता विठुरायाच्या दर्शनासाठी निघाले आहे....28 दिवसाचा पायी प्रवास करत आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला हे वारकरी पोहोचणार आहेत डोक्यावर तुळस घेत अनेक महिला वारकरी देखील यात सहभागी झाले आहेत.... च्या संदर्भात वारकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी....0
0
Report
पालकी यात्रा पंढरपूर की ओर प्रस्थान, मंत्री गिरीश महाजन समेत नेता मौजूद
Nashik, Maharashtra:नाशिक संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी पंढरपूर कडे प्रस्थान करत आहे. रथावर मंत्री गिरीश महाजन, मनसे नेते अमित ठाकरे, विधान परिषद आमदार गोकुळ गीते उपस्थित. आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी0
0
Report
जालना में बारिश नहीं होने से खरीप पेरणी संकट, किसानों की चिंता बढ़ी
Jalna, Maharashtra:जालना : कृषी विभागाचं आवाहन धुडकावून केलेली पेरणी पावसाअभावी संकटात जालना जिल्ह्यात खरीप पेरणी संकटात सापडली आहे. कृषी विभागाने पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका असं आवाहन केलं होतं. मात्र तरीही पेरणीला उशीर होईल या भीतीपोटी जिल्ह्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांनी पेरणी उरकून घेतली. यात धुळपेरणीसह झालेल्या पावसावर पेरणी करण्यात आली. मात्र पेरणी झाल्यानंतर समाधानकारक पाऊस झाला नाही. शिवाय गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने उघडीप दिलीय. त्यामुळे आता हीच पेरणी संकटात सापडली आहे. पाऊस झालेल्या भागात कपाशीची उगवण क्षमता चांगली असली तरी तूर, सोयाबीन या पिकांच्या उगवण क्षमतेवर प्रश्न उभा राहिला. परिणामी रिमझिम पावसावरील पेरणी संकटात सापडली आहे बाईट :3 शेतकरी बाईट आहेत0
0
Report
Advertisement
शिरूर MLA बनाम पूर्व MLA में तीखी तकरार: एक-दूसरे पर निशाने, आरोपों की जारी है जंग
Shirur, Maharashtra:शिरूर बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापू लागलं असून, आजी-माजी आमदारांमध्ये आता थेट जुंपल्याचं पाहायला मिळतंय, विद्यमान आमदार माऊली कटके आणि माजी आमदार अशोक पवार यांनी एकमेकांवर जोरदार फैरी झाडल्या आहेत. आमदार माऊली कटके यांनी अशोक पवारांवर निशाणा साधत, "तुम्ही आधी नेमके कोणत्या पक्षात आहात, हे जनतेला जाहीर करा," असं आव्हान दिलंय तर आमदार कटके यांच्या या टीकेला आता माजी आमदार अशोक पवार यांनीही सडेतोड प्रत्युत्तर देत, कटकेंचा उल्लेख 'लॉटरी लागलेला आमदार माणूस' असा केला आहे. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर नेमकी काय टीका केली आहे, पाहुयात...0
0
Report
वाशिम में दिव्यांग नाबालिग के घर में घुसकर विनयभंग; आरोपी गिरफ्तार
Washim, Maharashtra:वाशिमच्या जाऊळका पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावातील १६ वर्षीय दिव्यांग मुलीच्या घरात घुसून ५० वर्षीय व्यक्तीनं तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून. जाऊळका पोलिसांनी या प्रकरणी तातडीनं कारवाई करत पोक्सोसह दिव्यांग हक्क कायदा आणि भारतीय न्याय साहितेच्या कलम ३३३ आणि ७४ अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केलीये.१६ वर्षीय दिव्यांग मुलगी घरात एकटी असताना आरोपी महादेव नारायण अवगण यानं जबरदस्तीनं घरात प्रवेश करून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत विनयभंग केल्याचा आरोप आहे. घटनेची माहिती मिळताच जाऊळका पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली.पीडित मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून,आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, दिव्यांग आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास जाऊळका पोलीस करत आहेत.0
0
Report
गोरेगांव के अल हसन कॉम्प्लेक्स की चार मंजिला इमारत धोकादायक, 32 परिवार सुरक्षित स्थानांतरित
Chendhare, Maharashtra:गोरेगावची अल हसन इमारत धोकादायक बनली असून इमारतीचा मुख्य खांब फुटला, इतर चार कॉलम तडे गेले. इमारतीमधील ३२ कुटुंबांनी स्थलांतर केले. शेजारच्या घरमालकांनाही नोटीसा बजावण्यात आल्या. गोरेगाव ग्रामपंचायत आणि पोलिस यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.0
0
Report
Advertisement
रत्नागिरी में दो दिन की बारिश जारी, किसानों के खेत गीले
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे.. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे.. सध्या बळीराजाच्या शेतात गुडघाभर चिखल झालेला आहे.. तर पावसांच्या सरीमुळे कोकणच्या निसर्ग सौंदर्यात अजून भर पडली आहे.. सगळीकडे हिरवळीने नटलेल कोकण पावसात पाहायला मिळतेय.. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी0
0
Report
नालासोपारा पूर्व के मणिचापाड़ा में श्रीराम इंग्लिश हाईस्कूल चोरी; सीसीटीवी फुटेज में चोर दिखे
Vasai-Virar, Maharashtra:नालासोपारा पूर्व के मणिचापाड़ा में श्रीराम इंग्लिश हाईस्कूल चोरी; सीसीटीवी फुटेज में चोर दिखे0
0
Report
महामार्ग पुलिस की तत्परता से हृदय मरीज की जान बची: चंद्रपूर में आपातकालीन सहायता
Chandrapur, Maharashtra:टायटल:---चंद्रपूर के महामार्ग पोलिसों की तत्परता से हृदयविकारGrip के मरीज की जान बची अँकर:-- महामार्ग पोलीस पथक चंद्रपूर के तत्पर और संवेदनशील कार्य से एक वाहन चालक के हृदयविकार के तीव्र झटके के दौरान उनकी जान बच गई। पथक सदस्य कोंढा फाटा परिसर में ऑपरेशन यू-टर्न मोहीम चला रहे थे। महामार्ग पोलीस केंद्र के प्रभारी माया चाटसे के मार्गदर्शन में पोलीस हवालदार संजय थेरे (ब.क्र. ११३९), पोलीस नाईक राकेश हेडाऊ (ब.क्र. २६६५) और पोलीस नाईक वकील राठोड (ब.क्र. २६७९) कर्तव्य पर थे। उसी समय वारोरा से चंद्रपूर की ओर कार से आ रहे संकेत गुंजेवार (वय ४०, स्नेहनगर, गजानन मंदिर वॉर्ड, चंद्रपूर) को अचानक छाती में तीव्र दर्द शुरू हुआ। चिकित्सकीय आपात स्थिति होने की सूचना उन्होंने महामार्ग पोलिसों से मदद मांगी। परिस्थिती की गंभीरता समझते हुए पुलिस हवालदार संजय थेरे और एमटीए कोळसा माइन् के एक कर्मी ने उन्हें डॉ. प्रदीप वरघने के अस्पताल में दाखिल कराया। रोगी अभी आईसीयू में उपचाररत है और समय पर अस्पताल पहुंचने से उनकी जान बच गई। डॉ. प्रदीप वरघने ने महामार्ग पोलिसों की तत्परता की प्रशंसा की है और उन्हें हार्दिक धन्यवाद दिया है। महामार्ग पोलीस न केवल ट्रैफिक व्यवस्थापन तक सीमित हैं बल्कि आपातकालीन स्थिति में नागरिकों के लिए देवदूत की भूमिका निभाते हैं। आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर0
0
Report
Advertisement
शिरूर नसरাপूर मामले में भीमराव कांबळे को फांसी, महिला सुरक्षा पर राहत
Shirur, Maharashtra:पुण्यातील नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्याने राज्यभरातून समाधान व्यक्त झाले आहे. वटपौर्णिमेच्या निमित्ताने पूजेसाठी एकत्र झालेल्या महिलांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, अशा कठोर शिक्षेमुळे महिलांच्या सुरक्षेबाबत आणि न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाल्याची भावना व्यक्त झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आमचे प्रतिनिधी यांनी महिलांशी संवाद साधला...0
0
Report
चिपळूण-रत्नागिरी में मनसे प्रवेश से स्थानीय राजनीति में बदलाव की आहट
Ratnagiri, Maharashtra:चिपळूण-रत्नागिरी.. मनसे सरचिटणीस नितीन सरदेसाई..bite pointer महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली तर हे काही जनतेला आवडलेलं नाही.. मनसे बद्दल लोकांची प्रचंड आपुलकी.. याचा सकारात्मक परिणाम आगामी निवडणूकामध्ये दिसून येईल.. कंपनीत स्थानिकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत ही सरकारची जबाबदारी आहे.. गरज असल्यास स्थानिकांना नोकऱ्या मिळवण्यासाठी आंदोलनही करू.. यापुढे अशा प्रकारची प्रवृत्ती कोणीही करणार नाही अशा प्रकारची शिक्षा झाल्यामुळे.. मुंबई - गोवा महामार्गाच्या अपुऱ्या कामाबाबत स्थानिक लोकप्रतिनिधीना जाब विचारला पाहिजे.. ... रत्नागिरी.. मनसेचे नेते माजी आमदार नितीन सरदेसाई आणि गिरीष सावंत आज चिपळणमध्ये.. शेकडो कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांचा मनसेत पक्षप्रवेश.. अँकर एका बाजूला सत्ता असल्याने शिवसेना भाजपा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यासाठी रीग लागले असताना चिपळूण मध्ये मात्र वेगळे चित्र निर्माण झाले आहे.. सत्तेकडे पाठ फिरवित राज सत्तेत अनेक जण सामील होतायत.. मनसेचे नेते माजी आमदार नितीन सरदेसाई आणि गिरीश सावंत यांच्या उपस्थिती आज चिपळूण पंचक्रोशीतील विविध पक्षांतील शेकडो कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मनसेत जाहीर प्रवेश केला आहे.. हा पक्षप्रवेश चिपळूणच्या आगामी राजकारणाला कलाटणी देणारा ठरणार आहे..0
0
Report
बदलापुर में वटपौर्णिमा पर महिलाओं को तुलसी के पौधे बांटे गए
Ambernath, Maharashtra:बदलापुरात वटपौर्णिमेनिमित्त अनोखा उपक्रम महिलांना तुळशीच्या रोपांचे वाटप ! anchor बदलापूर येथे वटपौर्णिमेचं औचित्य साधून एक स्तुत्य आणि पर्यावरणपूरक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांतर्गत सुवासिनींना तुळशीच्या रोपांचे वाटप करण्यात आले.पारंपारिक पद्धतीने वडाच्या झाडाची पूजा करण्यासोबतच, प्रत्येक घरात तुळशीचे रोप लावून पर्यावरणाचा संदेश देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. तुळस ही आरोग्यासाठी अत्यंत पवित्र मानली जाते .सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा साटपे परिवारातर्फे सर्व महिला भगिनींना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि या उपक्रमात बहुसंख्येने सहभागी झाल्या होत्या.0
0
Report
Advertisement
नसरापूर केस में आरोपी को फांसी, Solapur महिलाओं ने जताया आभार
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - नसरापूर प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा सुनावल्याबद्दल सोलापुरातील महिलांनी मानले आभार - नसरापूर प्रकरणातील आरोपी भिमराव कांबळे याला फाशीची शिक्षा सुनावल्याबद्दल सोलापुरातील महिलांनी व्यक्त केले समाधान - सदरचे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालून केवळ दीड महिन्यात सदर विषयाचा निकाल लावल्याबद्दल सरकारचे मानले आभार - फाशीची शिक्षा सुनावली असली तरी तात्काळ त्याची अंमलबजावणी करण्याची महिलांची मागणी - सोलापुरातील वॉव संघटनेच्या महिलांनी सरकारचे आणि न्यायालयाचे मानले आभार याविषयी महिलांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी0
0
Report
Shirdi mein Uddhav Thackeray ka zabardast swagat, siyasi halchal tez
Shirdi, Maharashtra:उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याच्या ठिकाणी आगमन... शिर्डीत ठाकरेंच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा... शिवसैनिकांकडून उद्धव ठाकरेंचं जल्लोषात स्वागत... बंडखोर खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या मतदारसंघात ठाकरेची तोफ धडाडणार... दोन दिवसांपासून ठाकरेचा झंझावाती दौरा सुरू... आज शिर्डीत दौऱ्याची सांगता... मेळाव्याला ठाकरेांसोबत आदित्य ठाकरे, संजय राऊत, विनायक राऊत, अरविंद सावंत, चंद्रकांत खैरे, आमदार सुनिल शिंदे यांच्यासह अनेक नेते उपस्थित... शिंदे गटात गेलेल्या खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा उद्धव ठाकरे काय समाचार घेणार, याकडे सर्वांचे लक्ष...0
0
Report
सरकार की कर्ज माफी धोखा: शिवसेना का बड़ा प्रदर्शन
Bhandara, Maharashtra:सरकारने केलेली कर्जमाफी ही फसवी आहे... सरकारने कुठल्याही अतिशर्ती व्यतिरिक्त कर्जमाफी करावी.... शेतकरी कर्जमाफी करीता आज आंदोलन करण्यात आले. सरकारने सत्तेत येण्यापूर्वी सरसकट कर्जमाफी करू असे घोषित केले होते. पण आता अनेक अतिशर्ती लावून कर्जमाफी केली आहे. ही कर्जमाफी नसून कर्ज वसुली आहे... जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी सरसकट कर्जमाफी केला होती. पण आता फडणवीस सरकारने अनेक अतिशर्ती लावून कर्जमाफी केली. ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे. करीता सरकारने सरसकट कर्जमाफी करावी यासाठी शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे...0
0
Report
Advertisement
