Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

शेतकरी न्याय यात्रेतून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाची पोलखोल करणार, आशिष खुलसंगे

Aug 21, 2024 07:24:58
Yavatmal, Maharashtra

यवतमाळच्या वणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसची शेतकरी न्याय यात्रा शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत आहे. शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने आणि अतिपावसामुळे नापिकीचे संकट उभे राहिले आहे. कोळसा खाणीमुळे शेती पिकांचे नुकसान होत आहे. पीक विमा मिळवण्यात अडचणी आहेत आणि पांदण रस्ते योजना रखडली आहे. सरकार 'लाडकी बहिण' योजनेचा प्रचार करत असताना, शेतकऱ्यांना दुसऱ्या हाताने लुटून उध्वस्त करत असल्याचा आरोप आशिष खुलसंगे यांनी केला आहे.

1
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PNPratap Naik1
Nov 20, 2025 17:00:12
Kolhapur, Maharashtra:कागल नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आलेले मंत्री हसन मुश्रीफ हे ईडीच्या भीतीने तर समरजीतसिंह घाटगे हे जमीन सोडवण्याच्या उद्देशाने एकत्र आले अशी खरमरीत टीका शिंदे गटाचे नेते माजी खासदार संजय मंडलिक यांनी केली आहे. या टीकेनंतर मंत्री हसन मुश्रीफानी संजय मंडलिक यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.. मी जर संजय मंडलिक यांच्या संदर्भात बोलायला लागलो तर बात दूर तक जायेगी.. असा इशारा दिलाय. एडी संदर्भातली केस संपली आहे, त्यामुळे ईडीला घाबरून समरजितसिंह घाटगे यांच्याशी युती केले असं म्हणणं हास्यास्पद असल्याचे देखील हसन मुश्रीफ म्हणालेत. कागल नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने मंत्री हसन मुश्रीफ आणि शिंदे गटाचे नेते माजी खासदार संजय मंडलिक यांच्या मध्ये जोरदार वाकयुद्ध सुरू झाले आहे. नेमकं यात दोन नेत्यांमध्ये कशा प्रकारची टीकाटिपणी सुरू झाली आहे ते पाहूया.
272
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 20, 2025 15:34:11
Shirdi, Maharashtra:शिर्डीत धक्कादायक प्रकार... *साई संस्थांनच्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा रामभरोसे...?* *साई संस्थानच्या प्रभारी वैद्यकीय अधीक्षकाला रुग्णांच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याचा आरोप...* साई संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात घडली घटना... मागील कालावधीत रुग्णावर चुकीचा उपचार साई संस्थांच्या डॉक्टरांनी केला असल्याचा रुग्णाच्या नातेवाईकाकडून केला जातोय आरोप... *साई संस्थांनच्या प्रभारी अधीक्षकांच्या कार्यालयाबाहेर कर्मचारी अधिकाऱ्यांना शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ समोर...* *साई संस्थानच्या सुपर स्पेशलिटी रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी आपत्कालीन वगळता बंद केली वैद्यकीय सेवा....* शिर्डी पोलीस ठाण्यात वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांची गर्दी... कर्मचाऱ्यांचं काम बंद... शिर्डी पोलीस ठाण्यात प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रीतम वडगावे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा क्रमांक 0995/2025 नुसार भारतीय न्याय संहिता 132,296351,352,3(5) , महाराष्ट्र वैद्यकीय सेवा आणि वैद्यकीय सेवा संस्था हिंसक कृते आणि मालमत्तेची नुकसान अधिनियम 2010 प्रमाणे गुन्हा दाखल...
141
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Nov 20, 2025 13:56:39
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी - पालकमंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषद रांजणगाव एमआयडीसी मध्ये प्रदूषणाचा विषय शरद पवार साहेबांनी आम्हाला तिकडेच बोलावलं होतं त्याबाबत आम्ही एका बैठकीचं नियोजन केलं होतं इथं पंधरा दिवसात रांजणगावच्या प्रदूषणाच्या बाबतीत बैठकीच आयोजन केलं जाईल- उदय सामंत त्या बैठकीला पंकजाताई मुंडे यांना देखील निमंत्रण देण्यात येईल - सामंत ग्रामस्थांसोबत त्या ठिकाणी मी फिरलोय त्यांना त्रास होणार नाही यांची काळजी घेऊ- सामंत वैभव खेडेकर माझे चांगले मित्र, उद्यापर्यंत युतीबाबत सगळं चित्र स्पष्ट होईल - सामंत चिपळूणबाबत आजच्या बैठकीत निर्णय होईल - सामंत ऑन राजेश सावंत त्यांच्या पत्रकार परिषदेवर मी कशाला बोलू, मला त्यांच्यावर काहीही बोलायचं नाही - सामंत कणकवलीत फक्त शहर विकास आघाडी आहे आणि कालची सभा बघितल्यानंतर संदेश पारकर नक्की आघाडीवर आहेत - सामंत स्मारक* यात काहीही तथ्य नाही मनाचा मोठे दाखवून दिलाय ते कधीही नाव बदलू शकत होते - सामंत अंधारे एकनाथ शिंदे दिल्लीला जातात तेव्हा नरेंद्र मोदी यांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसतात, आणि त्यांचे नेते दिल्लीत गेले तर कुठे बसतात येताना चांगलाच माहिती है राहुल गांधीच्या नादाला लागतं तर काय होत हे विधानसभेत आणि परवाच्या लागलेल्या निकालावरून स्पष्ट झालंय ही माहिती कुठून आली हे आम्हाला माहिती नाही विमानाने आले की रेल्वेने आलीय دوन्ही पक्षात ठरलेला एकमेकांच्या कार्यकर्त्यांना एकमेकांच्या पक्षात घ्यायचा नाही - सामंत
92
comment0
Report
JMJAVED MULANI
Nov 20, 2025 13:07:31
137
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Nov 20, 2025 12:49:41
Ambernath, Maharashtra:अंबरनाथमध्ये पाच उमेदवारांचे नामांकन अर्ज बाद अंबरनाथ नगरपालिका निवडणूकी पूर्वी छाननी प्रक्रियेदरम्यान भाजपाच्या पाच उमेदवारांचे नामांकन अर्ज बाद झाले आहेत. यासह शिवसेनेच्या एका उमेदवाराचाही अर्ज रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे अर्ज बाद झालेल्या प्रभागातील उमेदवारांचा निवडणुकीतील लढाई सोपी झाली आहे. भाजपने दाखल केलेल्या ५९ उमेदवारांच्या अर्जापैकी भाजपाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. त्यामुळे भाजपचे अधिकृत ५४ उमेदवार रिंगणात राहिले आहे. उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने तर शिवसेनेच्याही एका उमेदवाराचा अर्ज बाद झाला आहे. त्यामुळे भाजप आता या पाच प्रभागात नेमकी काय रणनीती आखते तसेच कोणत्या उमेदवारांना निवडणुकीत भाजप पुरस्कृत उमेदवार जाहीर करतात हे पहावे लागणार आहे.
176
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Nov 20, 2025 12:35:40
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ नगरपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी आढावा घेतला. यवतमाळ मध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची युती झाली आहे. नगराध्यक्ष पदासाठी भाजपा आणि काँग्रेसने नेत्यांची लेकरं उभी केली, पक्ष मात्र कार्यकर्त्यांच्या बळावर उभा होतो तेव्हा त्यांना डावलून नेत्यांच्या मुलांना उमेदवारी दिल्याने कार्यकर्त्यांनी हजामाचे दुकान उघडावं का असा सवाल उपस्थित करीत देवेंद्र भुयार यांनी काँग्रेस आणि भाजपवर टीकास्त्र सोडले. यवतमाळ ची जनता नेत्यांच्या वारस आला नाही तर कर्तुत्वाच्या आरसाला निवडून देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
122
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 20, 2025 12:32:08
Dhule, Maharashtra:नंदुरबार जिल्ह्यात भाजपचे इतके गट तट आहेत की युतीची चर्चा नेमकी कोणासोबत करावी, असा प्रश्न पडलं होता, चर्चा करून उपयोग दिसतं नसल्याने, नंदुरबार जिल्ह्यातील चार पैकी तीन नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्र निवडणूक लढत असल्याचे पक्षाचे नेते अभिजित पाटील यांनी स्पष्ट केले आहे. नंदुरबार नगरपालिकेत शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिला असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित मोरे यांनी दिली आहे. जिल्ह्यातील तीन नगरपालिकेंवर राष्ट्रवादीच्या धबधबा राहणार असून तिघी पालिकेंवर राष्ट्रवादीचे सत्ता येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादीची परिस्थिती मजबूत होत चालली असल्याने जिल्ह्यातील नवापूर, तळोदा आणि शहादा नगरपालिका राष्ट्रवादी लढत असून, तिघी नगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात येणार असल्याचे विश्वास जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांनी व्यक्त केला,
172
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 20, 2025 12:17:14
Dhule, Maharashtra:नंदुरबार जिल्हा भाजपमध्ये अंतर्गत अनेक गट तट आहेत, डॉक्टर हीना गावित और डॉ विजयाकुमार गावित हे देखील अन्य पक्षातून आले आहेत, अशी टीका शिवसेना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केली आहे. यांच्याशी बोलण्यात अर्थ नाही नंदुरबार नगरपालिका च्या प्रचारासाठी शिवसेना आमदार चंद्रकांत रघुवंशी मैदानात उतरले आहेत. नंदुरबारचे नगरपालिका चंद्रकांत रघुवंशी यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. मात्र भाजपाकडून उमेदवार मिळत नसल्याने विजय आमच्याच होणारा असून पालिकेवर शिवसेनेच्या भगवा फडकणार असा विश्वास रघुवंशी यांनी व्यक्त केला आहे. लोक पक्षांना नाही तर विकास करणाऱ्यांना मत देत असतात, त्यामुळे आम्ही केलेला विकासावर आम्हाला विश्वास आहे असं रघुवंशी यांनी स्पष्ट केले आहे. नंदुरबार नगरपालिका वर चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची गेल्या वीस वर्षापेक्षा अधिक काळापासून एक हाती सत्ता राहिली, मात्र रघुवंशी शिंदे गटात गेल्याने नंदुरबार नगरपालिका रघुवंशी साठी प्रतिष्ठेची मानली जात असल्याने आमदार चंद्रकांत रघुवंशी निवडणुकीच्या प्रचारात उतरले असल्याचे दिसून येत आहे. नंदुरबारची नगरपालिका वर शिवसेना भगवा फडकणार आहे. भाजपाला उमेदवार ही मिळत नाही होते अशी परिस्थिती भाजपाची झाली असून, भाजप नेहमी प्रचारात जातीचे राजकारण करत आलं असल्याने हिंदू मुस्लिम यांच्यावर प्रचार करणार तर यात काही नवीण गोष्ट नही. राज्यात आम्ही सत्तेत आहोत, त्यामुळे टीका करताना काळजी घेतले जाईल मात्र समोरच्यांनी ते पथ्य पाळावं अशी अपेक्षा रघुवंशी यांनी व्यक्त केली आहे. राज्यात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना जनविकासाच्या योजना राबवल्या गेल्या आहेत. त्यामुळे जनता कुठल्या पक्षाच्या बाजूने नाही तर विकास करणाऱ्याच्या बाजूने उभी राहत असते, असा विश्वास आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त केला आहे.
104
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 20, 2025 12:04:45
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यासह विदर्भ,मराठवाडा आणि इतर राज्यांतील लाखो भाविकांच्या श्रद्धास्थान असलेल्या रिसोड तालुक्यातील लोणी येथील संत सखाराम महाराज यांच्या 147 व्या पुण्यतिथीनिमित्त रथोत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला.या रथोत्सवाची 99 वर्षांची परंपरा असून विविध जाती- धर्मांच्या मानकऱ्यांना मान देत महाराजांचा रथ ओढण्याची प्रथा आजही तितक्याच भक्तीभावाने जपली जाते.मनोकामना पूर्ण झालेल्या तसेच मनोकामना पूर्ण व्हाव्यात या श्रद्धेने देशाच्या विविध भागांतील हजारो भाविक लोणी येथे एकत्र आले.तीन मजली, लाकडी आणि वजनदार असलेला महाराजांचा रथ भाविकांनी लोखंडी पहारी आणि दोराच्या सहाय्याने ओढला. महाराष्ट्रासह इतर राज्यांतून आलेल्या भक्तांनी मोठया उत्साहाने या रथोत्सवात सहभाग घेत करत महाराजांच्या चरणी आपली भक्ती अर्पण केली.
111
comment0
Report
KPKAILAS PURI
Nov 20, 2025 11:36:42
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पुणे पुलिस की आर्थिक अपराध शाखा ने शीतल तेजवानी को पूछताछ के लिए बुलवाने के बाद दुसरों को पुलिस के सामने हाजिर कर दिया. मगर मुंडवा जमीन खरेदी व्यवहार प्रकरणी ज्या बावधन पोलीस स्थानकात शीतल तेजवानी दिग्विजय पाटील और निलंबित रजिस्टर रविंद्र तारू के विरुद्ध मामला दर्ज किया गया है, उन बावधन पुलिसांकडून शीतल तेजवानी को पकड़ने की कोशिश नहीं दिखती. अजित पवार के पुत्र पार्थ पवार की अमेडिया कंपनी ने मुंडव्यातील जमीन बेकायदेशीर तरीके से खरीदी होने का मामला बताया गया है, जिससे पिंपरी चिंचवड़ पुलिस पर राजकीय दबाव की चर्चा शुरू हो गयी है. इस संदर्भ में बावधन पुलिस स्थानक से जानकारी देत हैं हमारे प्रतिनिधि कैलास पुरी ने...
95
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Nov 20, 2025 11:04:02
Chendhare, Alibag, Maharashtra:स्‍लग – माणगावच्‍या ताम्हिणी घाटात भीषण अपघात. मृतांचा आकडा सहावर पोहोचला. लोखंडी बॅरीकेटस तोडून गाडी 1200 फुट खोल दरीत कोसळली. अँकर – पुणे माणगाव मार्गावर ताम्हिणी घाटात झालेल्‍या भीषण अपघातातील मृतांचा आकडा सहावर पोहोचला आहे. हे सर्वजण पुण्‍यातील राहिवाशी असून सोमवारी फिरण्‍यासाठी घराबाहेर पडले होते. माणगाव पोलीसांबरोबरच रोहा, माणगाव येथील बचाव पथके घटनास्‍थळी दाखल झाले आहेत. खोल दरीत कोसळलेली गाडी आणि मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. सोमवारी हे सर्वजण फिरण्‍यासाठी घराबाहेर पडले. दोन दिवस झाले तरी ते घरी परतले नाहीत म्हणून पुण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्‍यात आली. माणगाव पोलीसांनी आज सकाळच्‍या सुमारास शोध मोहीम राबवताना त्‍यांना एका अवघड वळणावर लोखंडी बॅरीकेटस तुटलेल्‍या अवस्थेत आढळून आले. पोलीसांना संशय आल्‍याने त्‍यांनी ड्रोनच्‍या मदतीने शोध घेण्‍याचा प्रयत्न केला तेव्हा 1200 फूट खोल दरीत एक गाडी आणि मृतदेह आढळून आले.
104
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 20, 2025 11:01:02
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - काका मला वाचवा असे म्हणून राजन पाटील हे शरद पवारांच्या पायावर लिन झाले - उमेश पाटील उमेश पाटील बाईट पॉईंटर्स सचिन मुळीक हे आरोपी आहेत उद्या न्यायालयात त्याची चिरफाड होईल आम्ही अर्जाची सत्यप्रत मागणी केली मग का दिली नाही? मी स्वतः जिल्हाध्यक्ष आणि अधिकृत उमेदवारसाठी तहसीलदार याना फोन केला जिल्हाधिकारी यांनी हस्तक्षेप केला म्हणून किमान शौचालय दाखला आणि मतदार यादीची प्रत मिळाली राजन पाटील म्हणाले होते की मी अर्जावर हरकत घेणार नाही नगराध्यक्ष पदासाठी डमी उमेदवार त्यांनी भरायला लावला तो अर्ज केवळ उज्वला थिटे यांच्या अर्जला आक्षेप घेण्यासाठी दाखल करण्यात आला होता सरस्वती शिंदे यांचा अर्ज वैध ठरला होता मग त्यांनी अर्ज माघार घेण्याआधीच जल्लोष का केला? सगळे बेधुंद झाले होते, गाव आनंदात बुडाले होते हे सगळं शडयंत्र भाग होता काका मला वाचवा असे म्हणून राजन पाटील हे शरद पवारांच्या पायावर लिन झालेत त्यांना माहिती अजित दादांचा कोप झालं तर काय होईल माफ करायचं की नाही आमच्याकडे नेत्यांचा प्रश्न आहे पण आम्ही मात्र माफ करणार नाही
258
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 20, 2025 10:54:05
Nagpur, Maharashtra:नागपूर जिल्ह्यातील काँग्रेस मधील अंतर्गत कलह शिगेला पोहचला आहे....वाडी मध्ये शेकडो काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे राजीनामे दिलेय.. वाडी नगर परिषदेच्या निवडणुकीत पक्षाची उमेदवारी दुसऱ्या पक्षातील नेत्यांना आणि पक्षाशी एकनिष्ठ नसलेल्यांना विकल्याचा केला गंभीर आरोप.. काँग्रेस पक्षाच्या विरोधात केली जोरदार घोषणाबाजी केली.नागपूर जिल्ह्यात नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षात मोठी नाराजी दिसून येत आहे.. नागपूर जिल्ह्यातील वाडी नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील नेत्याला काँग्रेस च्या चिन्हावर उमेदवारी देण्यात आल्यामुळे वाडी मधील तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष यासह अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांचे राजीनामे पक्षाला पाठवले आहे... अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाच्या पदावरून तसेच पक्षाच्या सदस्यत्वाचा त्याग करत असल्याचे जाहीर केले आहे... काँग्रेसच्या काही नेत्यांनी (सुनील केदार यांच्या गटातील नेत्यांनी) वाडी सह बुटीबोरी डिगडोह या ठिकाणी उमेदवारी देताना घोळ केले.. एबी फॉर्म आपल्याच पसंतीच्या किंवा आपल्याच गटातील लोकांना दिले.. तर काही ठिकाणी दुसऱ्या पक्षातील लोकांना काँग्रेसची उमेदवारी बहाल केली.. त्यामुळे अनेक प्रामाणिक आणि अनेक दशकांपासून काँग्रेससाठी मेहनत करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याचा आरोप वाडीतील राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.. एवढेच नाही तर वाडीसह नागपूर जिल्ह्यात काँग्रेसची उमेदवारी विकण्यात आल्याचा गंभीर आरोपही राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे...
181
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Nov 20, 2025 10:51:11
Amravati, Maharashtra:यापूर्वी भाजप पक्ष वोट चोरी करत होता मात्र आता भाजप उमेदवारांचीही चोरी करत आहे; हर्षवर्धन सपकाळ यांची मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका या सर्व कटाचे मुख्य आका हे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – हर्षवर्धन सपकाळ चिखलदरा नगरपरिसदेच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवारसह नवन्ना सदस्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कोलोती हे बिनविरोध निवडून आले आहेत. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जोरदार टीका केली असून यापूर्वी भाजप पक्ष वोट चोरी करत होता मात्र आता भाजप उमेदवारांचीही चोरी करत असल्याचा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. हा मत चोरीचा दुसरा भाग असून भाजपने आता उमेदवार चोरी सुरू केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात फ्री अँड फेअर इलेक्शन होत नाही. हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं अशोभनीय काम आहे त्याचा आम्ही धिक्कार करतो. मुख्यमंत्र्याचे एक मामी भाऊ धर्मादाय आयुक्त आहे ते जैन बोर्डिंग ची जमीन विकत आहे तर दुसरे मामेभाऊ चिखलदऱ्याची जमीन घेण्याकरिता निवडून आणत. आहे ही मुख्यमंत्र्याची गुंडशाही महाराष्ट्र खपवून घेणार नाही असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे. काँग्रेस उमेदवाराला धमक्या दिल्या जात आहे किडन्याप केला जात आहे दडपशाही आणल्या जात आहे आज ही वेळ काँग्रेसवर आहे उद्या सामान्य माणसाच्याही घरात घुसायला हे मागेपुढे पाहणार नाही तसेच मुख्यमंत्री लोकशाहीची थट्टा करत असून महाराष्ट्रात हुकूमशाही आणायला पहात आहे. या सर्व कटाचे मुख्य आका हे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचंही हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. भाजप हा पक्ष मुख्यमंत्र्यांनी राणा दाम्पत्याच्या खुट्याला बांधली आहे; यशोमती ठाकूर यांचे मुख्यमंत्र्यांवर टीका दरम्यान या संपूर्ण प्रकारामध्ये आमदार रवी राणा यांनी मध्यस्थी केली असून त्यांच्या मदतीला मोठे यश आला आहे त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रवी राणा यांना फोन करून शुभेच्छा दिल्या आहेत यावर यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली असून भाजप हा पक्ष मुख्यमंत्र्यांनी राणा दाम्पत्याच्या खूट्याला बांधली असल्याची टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे. मुख्यमंत्री हे दमदाटी करत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असण्याचा दुरुपयोग करत तिथल्या लोकांना दमदाटी करत आहे आल्हाद कलोति यांच्या विरोधात असलेल्या उमेदवारांना पैसे दिले तसेच जीवे मारायच्या धमक्या दिल्या व त्यांना फॉर्म मागे घ्यायला लावले. मुख्यमंत्र्यांचे लक्ष चिखलदऱ्यातील जमिनीवर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या राज्याच्या इतिहासात सर्वात क्रूर मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातील असही यशोमती ठाकूर म्हणाले आहे. भाजपमध्ये भाजपचे कमी व भाड्याचे आणलेले उमेदवार जास्त आहे. भाजपचे लोक १०० टक्के घाबरलेल्या अवस्थेत असल्यामुळे या प्रकारे ते दमदाटी करत असून चिखलदरा नगरपरिषदेत अल्हाद करोती हे शंभर टक्के पडले असते व यामुळे मुख्यमंत्र्यांची नाचक्की झाली असती म्हणून मुख्यमंत्र्यांनी साम, दाम, दंड भेद या सर्वांचा उपयोग करून आल्हाद करोती यांच्या विरोधातील सर्व उमेदवारांना फॉर्म मागे घ्यायला लावले अशी देखील टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे दरम्यान मुख्यमंत्र्यांनी भाजप पक्ष राणा दांपत्याच्या खूट्याला बांधला असल्याचं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.
124
comment0
Report
Advertisement
Back to top