Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423401

नाशिक के द्राक्ष बाग मौसम की मार से बर्बाद, किसान आर्थिक संकट में

SKSudarshan Khillare
Nov 06, 2025 06:00:46
Yeola, Maharashtra
द्राक्षाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यावर संकटाचे सावट गडद होत आहे. मॉसमी व बेमोसमी पावसामुळे जिल्ह्यातील द्राक्षबागांना मोठा फटका बसला आहे. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर झाला असून आत्महत्यांच्या घटना, बागा नष्ट करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत. याची खास ग्राउंड रिपोर्ट निफाड, येवला, चांदवड परिसरात केला गेला. निफाड तालुक्यातील उगाव गावातील कैलास पानगव्हाणे यांनी द्राक्ष वेलींना गर्भधारणा न झाल्याने उत्पादन मिळणार नाही, तसेच कर्जाचे वाढते ओझे… या चिंतेतून दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली. येवला तालुक्यातील सोमनाथ घोरपडे या शेतकऱ्याने तर दोन एकर द्राक्ष बागांवर स्वतः कुऱ्हाड चालवून संताप व्यक्त केला. शेतकरी बाईट. तालुका कृषी अधिकारी येवला शुभम बेरड. सरकारने हवामानामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Nov 06, 2025 09:04:03
Nagpur, Maharashtra:नागपूर देवेंद्र फडणवीस बाइट (बाकीचे विषय) उद्धव ठाकरे के दौरे के बारे में मुझे खुशी है कि वे घर से बाहर निकल रहे हैं। बावजूद इसके जब वे मुख्यमंत्री थे तो किसानों के संकट के समय वे लोगांे में नहीं गए थे। अब लगातार राजनैतिक पराभवों के कारण वे लोगों से मिलने की जरूरत समझ रहे हैं, पर जो जगह उद्धव ठाकरे जहाँ जाते हैं वहीं लोग पलायन कर रहे हैं। इसलिए चुनावों को ध्यान में रखते हुए उनका दौरा शुरू है। किसानों को सरकार के राहत पैकेज मिल रहे हैं, जिससे उद्धव ठाकरे को किसानों से समर्थन नहीं मिल रहा है। कुछ जगहों पर लोगों को उनकी सभाओं में लाने के लिए पकड़ा भी गया है। राज्य के कुछ जगहों पर पैकेज के पैसे अभी पहुंचे न भी हों, पर हर दिन लगभग 600 करोड़ रुपये भारतीय रिजर्व बैंक की नियमावली के अनुसार किसानों के खातों में जमा हो रहे हैं, जिससे यह पूरा पैकेज प्रत्यक्ष तौर पर किसानों तक हर दिन पहुँच रहा है। राहूल गांधी के वक्तव्य के बारे में राहुल गांधी जब 'हाइड्रोजन बॉम्ब' कहते हैं, तो वह फुलमिथ्या ठहरता है, यह पहले से सिद्ध हो चुका है। कल उन्होंने जो फोटो दिखाया वह मॉर्फ किया गया था, कुछ मीडिया ने यह उजागर किया है। फोटो में कुछ मतदारों की पहचान उजागर की गई है और उन मतदारों की खोज भी मीडिया ने की है। इससे इस मोहिमामें लोकतंत्र को नुकसान पहुँचाने का शक जताया जा रहा है। भारत के लोकतंत्र और संविधान द्वारा स्थापित संस्थाओं पर जनता का विश्वास घटाने का प्रयास आरोपित है। रवी भवण के बंगले के खर्चों के बारे में मैं सार्वजनिक निर्माण विभाग के मंत्रियों से चर्चा करूँगा, इसकी जानकारी सरकार शीघ्र ही जारी करेगी।
0
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 06, 2025 09:02:19
Nagpur, Maharashtra:देवेंद्र फडणवीस पुणे जमीन के संदर्भ में सगळी जानकारी मांगी गई है... महाज़ विभाग, आयजीआर, लैंड रिकॉर्ड के संदर्भ में सगळी जानकारी मांगी गई है... इसके अनुरोध पर सही चौकशी के आदेश भी दिए गए हैं... सभी जानकारी और प्राथमिक चौकशी के बारे में जो भी आप बतायेंगे वही बताया जाएगा... अभी मेरे पास पूरी जानकारी नहीं आई है.. सामने आए मुद्दे गंभीर हैं... प्रायमा फेसी जो मुद्दे सामने आ रहे हैं वे भी गंभीर हैं... इसलिए संबंधित जानकारी लेकर ही बोलना उचित होगा... आज मुझे पूरी जानकारी मिलने पर शासन की अगली दिशा क्या होगी यह सब बताया जाएगा ... उप मुख्यमंत्री के संदर्भ में किसी के पाठी पीछे रहेंगे ऐसा मेरा विश्वास नहीं है... हमारी सरकार एकमत है कि कहीं भी अनियमिता हुई हो तो कठोर कार्रवाई होगी.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 06, 2025 09:01:36
Nagpur, Maharashtra:विजय वडेट्टीवार झी 24 तास ने पाठपुरावा करत मुख्यमंत्र्यांची चौकशीचे आदेश दिले; पण त्याकरता एक कालावधी ठरवून द्यावा होता. झालेला व्यवहार रद्द करायला हवा. बावनकुळे म्हणतात तक्रार नाही मी आज तक्रार पाठवतो. संपूर्ण प्रकार गैरप्रकार आहे, घोटाळा आहे. महिनाभरात चौकशी पूर्ण व्हावी, आजच व्यवहार रद्द करावा, पुढील चौकशी करावी. झी 24 तासने पाठपुरावा करत हे प्रकरण लावून धरल्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले. झी 24 तास च्या हिमतीला दाद देतो. प्रकरणाची पूर्ण निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे. 24 तासात सगळे कागदपत्र देण्याच्याआधिकाऱ्याची चौकशी झालीच पाहिजे. मी त्याला सोडणार नाही. यामध्ये सगळ्यांचा संगणमत आणि एकमेकांना आशीर्वाद आहे. झी 24 तास हे प्रकरण तडीस नेण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहे त्यामुळे या प्रकरणात न्याय मिळेल. ही प्रॉपर्टी अजूनही सरकारची आहे. आजच्या आज मुख्यमंत्र्यांनी हा व्यवहार रद्द करावा, मग चौकशी करून कारवाई करावी. उदय सामंत. आम्ही कुठे उद्योगमंत्र्यांनी केल सांगत आहे... तुमच्या अख्त्यारातील उद्योग संचालनालयाने हे सगळं केलं तेथील अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. सत्तेमधील उच्च पदस्थांचा आशीर्वाद असल्याशिवाय एवढ्या वेगाने फाईल गेली नसती. मी दहा तारखेला पुण्याला जातो आहे, सगळ्या कुटुंबाची भेट घेणार आहे. गायकवाड, कांबळे, ढोले. मूळ मालकाला ही जागा मिळेल, त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि गडबड घोटाळा करणाऱ्यांवर कारवाईचा पाठपुरावा मी करणार आहे.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 06, 2025 09:01:17
0
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 06, 2025 08:54:24
Nagpur, Maharashtra:नागपूर विजय वडेट्टीवार 121 झी 24 तासने काढलेल्या प्रकरण खर आहे.. सत्य आहे.. हा मोठा स्कॅम आहे... सत्याला धरून आहे... मोठा गैरव्यवहार झालाय.. 1800 कोटीच्या जमिनीची विल्हेवाट लावताना... मूळ मालकाचा पत्ता नाही जमिनीचा टायटल क्लियर नाही... कोणीतरी पावर ऑफ अटरने घेऊन येतो आणि त्याच्या नावाने व्यवहार होतो... आणि खरेदी खत तयार होतो हे सगळं.. हे सगळं 420 आहे ही सगळी महार वतनाची जमीन... कर भरल्या नसल्यामुळे ती सरकार जमा झाली होती... सरकारने 50 वर्षाच्या लीज वरती केंद्रीय विभागाला दिली( बॉटनिकल ) मुळात त्यांनी जमिनीचा वापर केला नाही... ही जमीन मूळ मालकाला परत देण्याची प्रक्रिया 2013 पासून सुरू आहे... 2013 मध्ये शितल नावाच्या या बिल्डरला ही या जमिनीची पावर ऑफ attorny करून देण्यात आली.. त्याने त्या पावर ऑफ अटर्नीमध्ये हेराफेरी केली... ही जमीन विकण्याचा अधिकार नसतानाही त्याने ही जमीन अमेडिया नावाच्या कंपनीला ही जमीन विकली उद्योग संचलनयाने सूट देत असताना 24 तासात सूट दिली.. टायटल आणि फेरफार झाले नसतानाही उद्योग संचालयनावर कारवाई झाली पाहिजे गुणे दाखल झाले पाहिजे.. 21 कोटी सरकारचे बुडवले... मुख्यमंत्री या विषयावर का बोलत नाही... झी 24 तासने हिम्मत केली आजकालचे चैनल अशी हिम्मत करत नाही.. या हिमतीचे मी अभिनंदन करतो हे तडीस लावा सरकारच्या आशीर्वादाने राफेलच्या गतीने ही फाईल गेली जमिनीचे व्यवहार रद्द केले पाहिजे गुन्हे दाखल केले पाहिजे... आणि मुळ मालकाला गेली पाहिजे... पुण्यात अशा जमिनी बाबत स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम करून शोधले... तर एक लाख कोटीचा जमीन घोटाळा पुढे येईल
0
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 06, 2025 08:54:03
Nagpur, Maharashtra:नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते सुनील केदार आक्रमक.. BJP ने महाराष्ट्राची सत्ता चोरीने हस्तगत केली आहे, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकित असा "आलम" उभा करेन की, यानंतर जनतेच्या वाटी गेलात तर घरी जावं लागेल सुनील केदार यांचा इशारा.. लोकसभा निवडणुकीत मला जेलमध्ये टाकून मला निरस्थ करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या छातीवर बसून मी खासदार निवडून आणलं.. मी कोणाच्या बापाला आजपर्यंत घाबरलो नाही आताही घाबरत नाही आणि पुढेही घाबरणार नाही. कळमेश्वर येथील कार्यक्रमात सुनील केदाराचे वक्तव्य साउंड बाईट सुनील केदार ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था दुरुस्त केली नाही तर हा देश कोलमडून जाईल असे मत राष्ट्रपती महात्मा गांधीनी मांडले होते मी मंत्री असताना बहुजन समाजातील होतकरू मुलांना पशुधन वाटप करण्यासाठी अभिनव योजना काढली होती... 90 टक्के सबसिडीवर बहुजन मुलांना पशुधन देणारी देशातील ही पहिली योजना और लावून दिलं होतं माझं सरकार 2024 पर्यंत राहील तर मी 400 कोटी रुपये ग्रामीण भागात वाटून टाकील.. मैं माझ्या मुलांना नोकऱ्या देऊ शकत नाही पण सर्वांना रोजगार देऊ शकतो, मात्र कर्ज काढून कोणाला रोजगार न देता सबसिडी देऊन वाटप सुरू केले त्याची चौकशी लावली आणि चौकशीत काहीच सापडलं नाही.. 2022 पासून भाजपने महाराष्ट्राची सत्ता चोरीने हस्तगत केली आहे त्यान्ना विचाराला हवं 2022 पासून 2025 संपायला आलं याचं हिशोब मागायला हवं, स्मार्ट मीटर लावल ते गरगर फिरत त्याला पाहून हार्टअटॅक येण्याची वेळ आली..तरी हे आजपण बोलत नाही... काहीतरी आमिष दाखवून निवडणुका जिंकतील आणि पुन्हा तुम्हाला तसेच सोडून जातील.. अगोदर पंधरा लाख रुपये आणि शेतकऱ्याचा सातबारा कोरा करशील तेव्हाच मत मागायला ये आणि ओबीसी सर्टिफिकेट हैदराबाद गॅझेट मधून जेव्हा बाहेर काढशील तेव्हा मत मागायला ये.. नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी म्हणले होते.. ते 2025 ची दिवाळी की त्यानंतरची दिवाळी हे त्यांना विचारणे गरजेचे आहे... मी कोणाच्या बापाला आजपर्यंत घाबरलो नाही, आताही घाबरत नाही आणि पुढेही घाबरणार नाही.. यावेळी नागपूर ग्रामीण मध्ये नगरपरिषद निवडणुका असो का जिल्हा परिषद निवडणुकांत असा रवरवा उभा करून दाखवू की, त्यांना दाखवून देऊ की एकदा रवरवा उभा राहिला होता याच दर्शन त्यांना दाखवून देऊ.. ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीत मला जेलमध्ये टाकलं आणि मला निरस्थ करण्याचा प्रयत्न केला.. तरी त्यांच्या छातीवर बसून खासदार निवडून आणला होता.. त्याच पद्धतीने यावेळी जिल्हा परिषद, पंचायत समिती, सह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकणार, आणि करून दाखवणार मी उभा राहणार नाही पण जवळच्या लोकांना उभा करेन, आणि असा आलम उभा करेन की याच्या नंतर जनतेच्या वाटी जाल तर तुम्हाला घरी जावे लागेल हा विचार आपल्याला मतदानाच्या पेटीतून दाखवायचं आहे..
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 06, 2025 08:47:01
0
comment0
Report
SKShubham Koli
Nov 06, 2025 08:39:41
Thane, Maharashtra:श्रमजीवी संघटनेच्या आदिवासी बचाव कातकरी बचाव आंदोलनाला सुरुवात.. मोठ्या प्रमाणावर आदिवासी बांधव आत्मक्लेष आंदोलनाकरिता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.. * कातकरी मुलींची खरेदी विक्री थांबवण्यासाठी.. * वन जमिनीची वा गावठाणच्या हक्कासाठी... * गुलामी नष्ट करण्यासाठी... * आदिवासी कातकरी या आदिम जमातीचे अस्तित्व टिकवण्यासाठी... * जल जीवन मिशन योजने अंमलबजावणी करण्यासाठी अशा विविध मागण्यांना अनुषंगाने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर विविध जिल्ह्यातून आदिवासी बांधव आत्मकleggings आंदोलन करत आहेत... तर काही वेळातच एक भला मोठा मोर्चा देखील या आदिवासी बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एक भला मोठा मंच देखील या आत्मक्लेष आंदोलनाकरिता उभारण्यात आला आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी..
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 06, 2025 08:22:07
Shirdi, Maharashtra:बाळासाहेब थोरात बाईट पॉईंटर्स... नगर जिल्ह्यात सर्व ठिकाणी आघाडी म्हणूनच सामोरं जायचंय.. ज्या त्या ठिकाणच्या परीस्थीतीनूसार निर्णय घेणार... मात्र सर्वांनी निर्णय घेताना आघाडी म्हणून घ्यावा.. काही झालं तरी आपण सर्व मित्रपक्ष आहोत.. म्हणून आघाडी म्हणूनच पुढं जायला हवं... काॅग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे आवाहन... अहिल्यानगर जिल्ह्यात विविध ठिकाणी आघाडीच्या बैठका सुरू... 2019 साली झालेली आघाडी म्हणून आम्ही पुढं जाणार... मनसेच्या सहभागाबद्दल थोरातांचे सूचक विधान... *ऑन विखे पाटील दावा..* असा दावा कुणालाही करावा लागतो.. त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही.. असं बोलावच लागतं.. आम्हीपण म्हणणार आघाडीच्या ताब्यात सर्व नगरपालीका येणार... राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दाव्यावर थोरातांची प्रतीक्रीया... *ऑन शिवाजीराव कर्डीले जागा...* महाविकास आघाडी म्हणून निवडणूकीच्या वेळी निर्णय घेणार... शिवाजीराव कर्डीले यांचा मुलगा अक्षय कर्डीले यास बिनविरोध निवडून देण्याच्या प्रश्नावर थोरातांचे वक्तव्य... *ऑन पार्थ पवार जमिन घोटाळा...* मला त्या बाबतीत काही माहीत नाही.. हे तुमच्याकडूनच ऐकतोय.. तात्कालीन महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे प्रतीउत्तर... *ऑन मंत्री निवास खर्च...* प्रचंड खर्च बंगल्यावर केला जातोय.. नविन पद्धतीने कोट्यावधी रूपये खर्च.. पाच दिवसाच्या अधिवेशनासाठी एव्हढा खर्च कशासाठी..? एकीकडे शेतकऱ्यांची अवस्था काय आहे..? आम्हाला केवळ हजारो कोटी रूपये मदतीचे आकडे सांगितले जाताहेत... एकरी किती दिले? शेतकरी कसा उभा राहणार हे सांगा.. केवळ फसवे आकडे सांगून गोंधळात घालू नका... शेतकऱ्यांना उभं राहण्यासाठी मदतीची गरज... *ऑन केंद्रीय पथक पाहणी..* पाहणी करा नाहीतर काही करा मदत मिळायला पाहीजे.. आता तुम्ही जुनची तारीख तुम्ही देताय.. एकदाचं सर्व शेतकऱ्यांच्या डोक्यावर असलेलं कर्ज उतरवून टाका.. हि आमची आग्रही मागणी... *ऑन अजित पवार वक्तव्य...* शेतकऱ्यांना तुम्ही फसवू शकत नाही.. तुम्ही जाहीरपणे कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं.. कितीवेळा फुकट देणार हे म्हणणं हास्यास्पद... याचा अर्थ तुमचे आश्वासन खोटे होते... *ऑन बिबट्या हैदोस..* पुर्वी प्राण्यांसाठी अभयारण्य करावं लागत होतं.. आता माणसांसाठी अभयारण्य करण्याची वेळ आलीय.. माणसांच्या जिवाचं तुम्ही काय करणार... शेतात त्यांचे भवितव्य काय.. अतिशय कठिण अवस्था बिबट्यांमुळे झाली आहे.. सरकार काहीही करायला तयार नाही.. ऑन स्थानिक स्वराज्य संस्था वातावरण महाविकास आघाडीसाठी अतिशय चांगल वातावरण.. सरकारच्या बाबतीत लोकांच्या अपेक्षाभंग झाल्या आहेत... सरकारच्या अधिकाऱ्यांचा खूपच त्रास जनतेला सहन करावा लागतोय... स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी चांगल यश मिळवेल.. बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला विश्वास... ऑन निवडणूक मुद्दे निवडणूक लढवण्यासाठी अनेक प्रलंबित मुद्दे... या सरकारच्या कालावधीत अधिकाऱ्यांकडून प्रचंड भ्रष्टाचार... लोकप्रतिनिधी नसल्याने नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा एकहाती कारभार सुरू होता... सरकारच नियंत्रण नसून अमली पदार्थांची विक्री पानटपरीवरील दुकानांत होते आहे... भ्रष्टाचारासह अमली पदार्थांच्या गोष्टीला सरकारचे संरक्षण आहे का..? याची काळजी आम्हाला वाटते आहे... ऑन बोगस मतदार बोगस मतदार आहेत हे आम्ही दाखवून दिलंय.. या संपूर्ण प्रकाराबाबत निवडणूक आयोगाची आम्ही सर्वपक्षीयांनी भेट घेतलीय.. दुरुस्त करू याबाबत मला त्यांनी आश्वासन दिलंय... निवडणूक आयोगाला कोणीतरी चालवत आहे ही आता वस्तुस्थिती... डबल स्टारचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतलाय कशी अंमलबजावणी केली जाणार ते बघू , आमचं लक्ष आहे.. फक्त आश्वासन चालणार नाही... *केंद्रीय निवडणूक आयोग आता असा झालाय की त्यांनी पक्ष स्थापन करायला हरकत नाही , बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया...* निवडणूक आयोगावर आरोप केल्यावर ते धातूर मातुर उत्तर देताय... ऑन बिहार भाजप , नितेशकुमार आणि NDA यांच्या विरोधात लोक गेलेत , लोकांना वस्तुस्थिती कळायला लागली... आता राजकीय बदलाला सुरुवात , केंद्रातही बदल दिसेल... ऑन पार्थ पवार जमीन खरेदी आरोप पार्थ पवारांनी सरकारच्या मालकीची 40 एकर जमीन कंपनीच्या नावावर केल्याचा आरोप... *पार्थ पवारांवर आरोप झालाय याची मला माहितीच नाही तर मी काय बोलणार..* *मला ते कारेगाव ही माहीत नाही आणि कोरेगाव ही माहीत नाही..- माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात* पार्थ पवारांवर कोणी आरोप केला असेल तर त्याची चौकशी होईल... *आपण काळजी करण्याचं कारण नाही , आरोप झाले तर चौकशी होत असते...* पार्थ पवारांवरील आरोपांवर काँग्रेस नेते माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया...
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Nov 06, 2025 08:05:20
Pandharpur, Maharashtra:Anchor - शरद पवारांच्या आमदाराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्ष्भभूमीवर आमदार प्रवीण दरेकर यांनी केलेल्या वक्तव्याने सोलापूर जिल्ह्यातील शरद पवार गटात खळबळ महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्या हस्ते आमदार अभिजीत पाटील यांच्या श्री विठ्ठल साखर कारखान्याच्या साखर पोत्यांचे पूजन करण्यात आले. यावेळी आमदार दरेकर यांनी आमदार अभिजीत पाटील यांच्या साखर कारखानदारी मधील कामाचे कौतुक केले..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आमदार पाटील यांना आशीर्वाद आहे. म्हणूनच त्यांच्या साखर कारखान्याला 267 कोटी रूपयांची मदत केली. आमदार अभिजीत पाटील सुद्धा सध्या ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्तुळात असतात. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पार्श्वभूमीवर दरेकर यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आले आहे साउंड बाईट - आमदार प्रविण दरेकर
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 06, 2025 07:38:03
Shirdi, Maharashtra:Anc - विरोधकांपेक्षा गाडीत बसणाऱ्या लोकांपासून सावध रहा असा सल्ला माजी खासदार सुजय विखे यांनी वडील राधाकृष्ण विखे पाटील यांना दिलाय.. तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील सुजय यांच्या सल्ल्यावर प्रतिक्रिया दिलीये.. मी सहसा गाडीत कुणाला घेत नाही, मात्र कार्यकर्ते ज्यावेळी गाडीत बसतात त्यावेळी आपले कान पक्के ठेवले पाहिजे असं त्यांनी म्हटलंय.. त्यामुळे विखे पिता पुत्राच्या जुगलबंदीची चांगलीच चर्चा होत आहे.. - मुलाने दिलेल्या सल्ल्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.. मी सहसा गाडीत कुणाला घेत नाही, मात्र कार्यकर्ते ज्यावेळी गाडीत बसतात त्यावेळी आपले कान पक्के ठेवले पाहिजे.. गाडीत बसणाऱ्या कार्यकर्त्यांचे किती ऐकायचे आणि किती सोडून द्यायचे हे आपण ठरवायचे.. मात्र सुजयने दिलेला सल्ला सर्वांसाठीच महत्वाचा असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय.. - अक्षय कर्डिले यांना राहुरी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विधानसभेची उमेदवारी मिळाली यासाठी पर्डिले समर्थक आग्रही आहेत.. शिवाजी कर्डिले यांच्या अचानक निधनाने सर्वांनाच वेदना झाल्या आहेत.. अक्षयच्या बाबतीत कार्यकर्त्यांचा आग्रह आहे त्यामुळे पक्ष श्रेष्ठींकडे आम्ही त्याबाबतीत आग्रह धरू अशी प्रतिक्रिया मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे...
0
comment0
Report
Advertisement
Back to top